Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » भूमीहीन कुटुंबांना हक्काच्या जमिनी मिळणार? सरकारने ठराव मंजूर केल्याची रामदास आठवले यांनी दिली माहिती!

भूमीहीन कुटुंबांना हक्काच्या जमिनी मिळणार? सरकारने ठराव मंजूर केल्याची रामदास आठवले यांनी दिली माहिती!

mahalokwaniBy mahalokwaniDecember 21, 2022No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

गायरान जमिनींवरील अतिक्रमण हटवण्याच्या वेळी भूमीहीन कुटुंबांचा मुद्दा चर्चेत आला होता. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केंद्र ‘सरकारने देशातील भूमीहीन कुटुंबांना जमीन द्यावी’ अशी मागणी केली आहे. केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घेऊन भूमीहीन कुटुंबांच्या विकासासाठी त्यांना प्रत्येकी पाच एकर जमीन द्यावी, असे ते यावेळी म्हणाले आहेत. सोबतच अशी योजना अंमलात आणण्यासाठी सरकारकडून ठराव करण्यात आला आहे. अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

भारतातील गावागावांत भूमीहीन लोकं राहत आहेत. या लोकांना पाच एकर जमीन वाटण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावा. तसे पहायला गेलं तर सध्या देशात २० कोटी एकर सरप्लस जमीन आहे. या जमिनीचा वापर देशातील चार कोटी भूमीहीन कुटुंबाना वाटण्यासाठी करावा. तसेच राज्य सरकारने सुद्धा आपल्या राज्यातील जमीन विकत घेऊन ती भूमीहीन लोकांना द्यावी. सरकारने विचार करून भूमीहीन लोकांसाठी अशा पद्धतीची योजना राबवावी, असे या ठरावात मांडण्यात आले आहे.

याशिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांचे कौतुक रामदास आठवले यांनी केले आहे. “देशातील बेरोजगार लोकांना रोजगार देण्यासाठी मोदींनी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मोदींनी दहा लाख लोकांना रोजगार देण्याचा घेतलेला निर्णय अभिनंदनीय आहे.” असे रामदास आठवले यावेळी म्हणाले. त्यांनी घेतलेल्या पुढाकाराने भूमीहीन कुटूंबांना हक्काच्या जमीनी मिळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपीपल्स रिपब्लिकन पार्टीकडून नामांतरासाठी अहमदनगर मनपा आयुक्त यांना निवेदन !
Next Article किरकोळ कारणातून मलठण तालुका दौंड येथे एकाचा खून
mahalokwani
  • Website

police crime| सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकानेच माघितली लाच; गुन्हा दाखल

Chhagan Bhujbal|भुजबळ यांना मंत्रिपद मिळताच ; जरांगे यांचा अजितदादाना टोला

mahanagar palika election | सर्वच राजकीय पक्षांची स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी; चुरस वाढणार

Solapur | सोलापुरमधील एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

ssc result 2025| 10 वीचा निकाल या दिवशी लागणार; रिझल्ट, कुठे चेक कराल ? जाणून घ्या एका क्लिकवर

todays Onion Rate | कांद्याच्या दरात मोठी घसरण निर्यात पूर्णपणे ठप्प; पहा किती भाव

sharad pawar| शरद पवारांकडून पहिल्यांदाच मोदींचे कौतुक, काय म्हणाले शरद शरद पवार

new mobile| नवीन मोबाइलला घेयाचा पण तुमच्याकडे पैसे नाही ; असा मिळवा नवीन मोबाईल

Sindoor वर शरद पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.