Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » शेवगाव तालुक्यातील हातगाव- कांबी येथील शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; काम पूर्ण न झाल्यास आत्महत्येचा इशारा पहा व्हिडिओ.!

शेवगाव तालुक्यातील हातगाव- कांबी येथील शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; काम पूर्ण न झाल्यास आत्महत्येचा इशारा पहा व्हिडिओ.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 26, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

शेवगाव तालुक्यातील हातगाव – कांबी येथील शेतकऱ्यांनी आज दिनांक 26 मे 2023 रोजी अनोखे आंदोलन केले,

वेळोवेळी स्थनिक लोकप्रतिनिधी तसेच मंत्री महोदय जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय अशा अनेक शासकीय ऑफिसात हा प्रश्न उपस्थित केला आहे. माघील 3 वर्षांपासून या संदर्भात विचारणा केली आहे परंतु अद्याप पर्यंत या शासन दरबारी मार्ग निघालेला नाही,

गेली 3 वर्ष झाले हातगाव, कांबी येथील शेतकरी यांनी वारंवार लेखी व तोंडी पाठपूरवा करून सुद्धा हातगाव शेती लाईट साठी वाढीव फिडर भेटत नाही. अनेक शेतकऱ्यांचे दरवर्षी लाखो रुपयाचे नुकसान होते आहे.

शेतकऱ्यांच्या तोंडा पाशी आलेला घास हे सरकार हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात आहे, पाणी असून सुद्धा शेतातील पीके होरपळून चालले आहेत, एक दिवसाआड लाईट येते त्यात पण मध्ये कित्येक वेळा ये जा करते यामुळे या ठिकाणी वाढीव फिडरची आवश्यकता आहे, तरी ते लवकरात लवकर बसवण्यात यावे यासाठी हातगाव- कांबी या गावातील शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले

पहा विडिओ:- 👇

#शेवगाव #हातगाव #कांबी#शेतकरी #आंदोलन pic.twitter.com/7PD5N1Nwnp

— Mahalokwani (@mahalokwani) May 26, 2023

सरकार दखल घेत नाही म्हणून हातगाव मधील निलेश ढाकणे, लक्ष्मण अभंग, बद्री बर्गे या शेतकरी यांनी उगडे होऊन सरकार यांचा निषेध केला. अनेक वेळी लेखी देऊन सुद्या दखल घेतली जात नाही. जर येत्या 8 दिवसात जर काम झाले नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा या शेतकरी यांनी दिला यावेळी अनेक शेतकरी तिथे उपस्थित होते

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड ल.ना.होशिंग विद्यालयाचे बारावी परीक्षेत घवघवीत यश ; मुलींची बाजी
Next Article Gautami Patil गौतमी पाटील आपल्या निर्णयावर ठाम; कार्यक्रमाबाबत घेतला हा महत्वपूर्ण निर्णय.!
mahalokwani
  • Website

ladki bahin hapta | लाडक्या बहिणींनासाठी खुशखबर; जुलै महिन्याचे पैसे या दिवशी मिळणार!

vidhan bhavan| भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी.आश्चर्य नको

Tesla Model Y| मुंबईत Tesla चं भारतातील पहिलं एक्सपीरियन्स सेंटर ; हे आहेत बेस्ट फीचर्स

tukda bandi | काय आहे तुकडाबंदी कायद्या 50 लाख नागरिकांना जमिनीची मालकी मिळणार; जाणून घ्या

nagar-pune | नगरकरांचे स्वप्न पूर्ण होणार; खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Splendor बाईकवर जबरदस्त ऑफर! EMI फक्त ₹2225 पासून!”

sangram jagtap | अहिल्यानगरमध्ये खळबळ आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी

coaching classes | डोळ्यात मिरचीची पूड टाकून मुलीवर अत्याचार; नेमकं काय घडलं?

new car| कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार; 10 लाखांपेक्षा स्वस्त कार लवकरच लाँच होणार, जाणून घ्या

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.