या एजंटा पैकी एक जिल्हा शिक्षक बँकेचा माजी अध्यक्ष आहे व एक कर्जत तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या गावच्या महिला सरपंचाचा पती आहे .दोघे ही राजकारण समाजकारणय विश्वासू आहेत . त्यामुळे लालच निर्माण झालेल्या शिक्षकांनी कर्ज काढून यात गुंतवणूक केली .परंतु इज्जत वाचवण्यासाठी ते तक्रार देण्यास तयार नाहीत त्यामुळे यांची नावे प्रसिद्ध करणे योग्य नाही . पण या २०० शिक्षकांची नावे जामखेडकरांच्या चर्चेचा विषय ठरत आहे . लहान्या पासून मोठ्या व्यक्तींना फसवणूक झालेल्या शिक्षकांची नावे माहित आहे,