anjab Dakh : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अनेक जिल्ह्यात गारपीट तसेच मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यात १० मे रोजी अवकाळी पावसाचा तडखा बसण्याची शक्यता आहे.

Panjab Dakh Havaman Andaj Today
एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. परंतू राज्यात मान्सून वर याचा परिणाम नाही पाहिजे असे मत शेतकऱ्यांच्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जर अवकाळी पावसाचा परिणाम मोसमी पावसावर झाला तर दुष्काळ सारखी परिस्थिती होऊ यामुळे शेतकऱ्यांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
पंजाब डख यांनी आधीच माहिती दिली आहे कि, महाराष्ट्रात यावर्षी दुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. तसेच ज्याप्रमाणे २०२२ मध्ये पाऊस झाला त्याच प्रमाणे २०२३ मध्ये चांगल्या प्रकारे पाऊस होणार आहे.