Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड नगर परिषदेचा भोंगळ कारभार- शेतकरी हैरान

जामखेड नगर परिषदेचा भोंगळ कारभार- शेतकरी हैरान

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 11, 2023Updated:February 11, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-

जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार
भुतवडा येथील बाप्पू तुकाराम अडाले या शेतकऱ्याच्या रानामध्ये पाणी शिरले असून पिकांचे नुकसान होत आहे. या बाबत माहिती अशी की,भुतवडा येथील जामखेडला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज असल्याने रानात पाणी शिरले असून पिकांची नासाडी होत आहे.यातच ज्वारी काढणीला आली आहे ऐन तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यापासून हिरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यांनी वारंवार जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच पुरवठा अधिकारी यांना निवेदनाद्वारे तसेच लेखी पत्राद्वारे व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे तक्रार करुन देखील प्रश्न सुटेना

प्रासंगीक विचारणा केली असता पाणी पुरवठा विभागचे अधिकारी म्हणतात की, मटेरीयल नाही असे सांगून कामचुकारपणा करीत आहे, व आमच्या प्रश्नांना दूर्लक्ष करत आहेत . हे नुकसान कसे सहन करायचे व कुणाला न्याय माघायचा असे यावेळी शेतकरी बाप्पू तुकाराम अडाले म्हणाले.

यावेळी नगर परिषदेचे प्रथम मा.नगराध्यक्ष विकास तात्या राळेभात यांच्याकडे सर्व शेतकरी मिळून या संदर्भात तक्रार केली या तक्रारीची तत्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा हे सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपात आंदोलन करण्यास तयार होतील तरी प्रशासनाने तत्काळ दाखल घ्यावी व त्यांचा प्रश्न त्वरित मार्गे लागावा यासाठी मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार पाईपलाईन दुरुस्त करण्यास सांगितले आहे पण अद्याप अधिकाऱ्यांनी यावर निर्णय घेतलेला नाही .

भुतवडा तलावचे पाईपलाईन जर लिकेज होत असेल तर याकडे जामखेड नगर परिषद प्रशासनाने विशेष लक्ष देवून यासाठी प्रयत्न करावेत.याकडे दुर्लक्ष केले तर शहरात पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवू शकतो . त्यामुळे ऐन उन्ह्याळ्यात अशा अडचणींना सामोरे जावे लागेल. तसेच आज रोजी जामखेड शहराला आठ दिवसाला पाणी सोडण्यात येते. परंतु नागरिकांना पाणी पट्टी तर चुकत नाही.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleबारा बलुतेदार महासंघातील कार्यकर्ते माझ्या पाठीशी असल्याने संघटनावाढीसाठी पाठबळ मिळेल -ज्ञानेश्वर कविटकर
Next Article जामखेडमध्ये शिवजयंती निमित्त मनसे महोत्सवाचे आयोजन..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.