Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे – फडणवीस सरकारने वर्चस्व !

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे – फडणवीस सरकारने वर्चस्व !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 20, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सातारा जिल्ह्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या 318 ग्रामपंचायती पैकी 199 ग्रामपंचायतीवर शिंदे फडणवीस सरकारने सत्ता काबीज करून सातारा जिल्ह्यातील पारंपारिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला धोबीपछाड दिला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस,राष्ट्रीय काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने एकूण 98 जागांवर सत्ता काबीज केली आहे. तर स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून 28 ग्रामपंचायतीवर तटस्थ उमेदवार हे ग्रामपंचायतीचे सरपंच झाले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यात आता शिंदे फडणवीस सरकारची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 318 ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेने 101 ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला आहे तर भाजपने 98 ग्रामपंचायतीवर आपली सत्ता काबीज केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने 78 ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यात यश मिळवले राष्ट्रीय काँग्रेसला अवघ्या सात ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले असून काँग्रेसची चांगलीच पीछेहाट झालेले देखील दिसून आले ठाकरे गटाच्या शिवसेनेने देखील सातारा जिल्ह्यामध्ये आपले खाते उघडत त्यांनी 7 ग्रामपंचायतीवर काबीज मिळवला आहे .

सातारा जिल्ह्यातील स्थानिक आघाड्यांनी या राष्ट्रीय पक्षांना बाजूला ठेवत गावपातळीवर आघाड्या करत एकूण 28 ग्रामपंचायतीवर समविचारी पॅनलचे उमेदवार निवडून आणून त्यांनी या ग्रामपंचायतीवर आपली सत्ता काबीज केली आहे. सातारा विधानसभा मतदारसंघातील एकूण 39 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये सातारा जावली चे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटात आणि राष्ट्रवादीच्या गटामध्ये मोठी चुरस पाहायला मिळाले. यामध्ये सर्वाधिक 29 ग्रामपंचायतीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विजयी संपादन केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती फक्त एकच ग्रामपंचायत लागल्याने सातारा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली पीछेहाट झालेल्याचे देखील दिसून आले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleगॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर, तुम्हाला मिळते ५० लाखांची नुकसान भरपाई; ‘असा’ करा क्लेम !
Next Article सिल्लोड मध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम; 18 पैकी 13 ग्राम पंचायतीवर दणदणीत विजय !
mahalokwani
  • Website

Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे आणि भीमराज आव्हाड अखेर जेरबंद, असा रचला सापळा

Ahilyanagar palika| महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार ; पालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेचे काम युद्ध पातळीवर सुरु..!

Sandip thorat |संदिप थोरात याचा पाय आणखी खोलात; भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

indor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड; हे कारण आलं समोर

ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण

Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात; एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश

credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार, पहा कसे असणार नियम

Vaishnavi Death| वैष्णवीचा मृत्यू घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ?

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Joind WhatsApp
Start a Conversation
Hi! Click one of our member below to chat on WhatsApp
The team typically replies in a few minutes.
MAIN
Powered by NinjaTeam