जून महिना शेवटाकडे आला असला तरी अद्यापही राज्याच्या अनेक भागांमध्ये मान्सून Mansoon पावसाने हजेरी लावलेली नाही. शेकऱ्यांच्या पेरण्या आजून बाकी आहेत , ख खते बी बियाणे आजून खरेदी करणे बाकी आहे,

अशात आता शुक्रवारपासून काही भाागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे, आता पर्यंत ज्यांनी ज्यांनी मान्सून Mansoon पावसाच्या संदर्भांत जे अंदाज वर्तवले होते, ते अद्याप पर्यंत खरे झालेले नाहीत, हे आपल्याला पाहायला मिळत आहे, शेतकरी, व्यापारी वर्ग, यांच्या मध्ये उदासीनता पाहायला मिळत आहे. कारण या सर्व गोष्टी पावसावर अवलंबून आहे,

राज्यात पुढच्या 3 दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे, असे असतानां दुसरीकडे जून महिना संपण्याच्या तयारीत आहे, पण अद्याप पर्यंत तर मान्सून mansoon महाराष्ट्रात दाखल झालेला पाहायला मिळत नाही

23 जूनपासून कोकणातील काही भागात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची अंदाज आहे

तर 24-25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या दरम्यान, मराठवाडामधील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे
हवामान अंदाजानुसार, मराठवाडा आणि विदर्भात 23 जूननंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
तर 25 जूननंतर सर्वत्र चांगल्या पावसाची शक्यता आहे
आता जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे,
जून महिन्याच्या शेवटी जरी पावसाचे आगमन महाराष्ट्रात झाले तरी, शेतकऱयांच्या पेरण्याला मात्र उशीर झालेला आहे , आहे तो पाणीसाठ्यानि सुद्धा तळ गाठलेला पाहायला मिळत आहे .