नमस्कार शेतकरी मित्रानो , आज दिनांक 14 जून राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे मान्सून हा कुंपवत झाला आहे चक्रीवादळाचा परिणाम मान्सून वर झाला आहे असे panjabrao Dakh सांगितले आहे. पण आता पाऊस कधी पडणार हे जाणून घेऊया

22 तारखे पासून राज्यात पाऊस असे भाकीत panjabrao Dakh पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. 14 ते 20 जून दरम्यान राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे पाऊस फक्त अहमदनगर, नाशिक ,पालघर , मुंबई , सातारा , सांगली , पुणे या भागात 14 ते 20 जून दरम्यान पाऊस पडणार आहे .

हा पाऊस कुठे जास्त तर कुठे कमी पडणार आहे . तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये 1 इंच ओल गेल्या शिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये कारण 22 जून नंतर चांगला पाऊस आहे, असा Panjabrao Dakh यांचा अंदाज आहे.
10 दिवस पावसाची विश्रांती चक्रीवादळ ने मान्सून चे बाष्प ओढीत नेल्यामुळे पावसावर परिणाम झाला आहे. आता पाऊस झाला तरी पेरणी ची घाई करू नका
राज्यात 10 दिवस पावसाचे प्रमाण कमी बघायला मिळणार आहे कारण.
Panjabrao Dakh पंजाबराव डख यांनी शेकऱ्यांना सल्ला दिला आहे की, पाऊस झाला तरी पेरणी ची घाई करू नका आता पाऊस 22 जून नंतर आहे तरी सर्व शेतकरी हा अंदाज लक्षात घ्यावा .

Panjabrao Dakh पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार राज्यात 22 जून नंतर चांगला पाऊस यंदा ललिनो उडवल्या मळे राज्यात पाऊस येण्यासविलंब लागत आहे , यंदा जुलै मध्ये चांगला पाऊस असणार आहे . शेतकऱ्यांनीचिंता करू नये यंदा चांगला पाऊस पडणार आहे .
