Panjabrao dakh यांचा हवामान अंदाज खरे ठरत आहेत, दिवसेंदिवस त्यांना प्रसिद्धी मिळतांना आपल्याला पाहायला मिळत आहे.
Panjabrao dakh यांचा हवामान अंदाज
पंजाबराव डंख Panjabrao Dakh यांचा हवामान आत्तापर्यन्त खरा ठरलेला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात त्यांची क्रेज निर्माण झालेली आहे, पण महाराष्ट्रात सध्या खूप बिकट परिस्थिती जाणवायला लागली आहे, एकतर मान्सून हा महाराष्ट्रात उशीरा दाखल झाला आहे, आणि त्यामध्ये सुद्धा शेतीला हवा तसा पाऊस महाराष्ट्रात झालेला नाही, शेतकऱ्यांवर दुभार पेरणीची वेळ आली होती.

आत्ता पाऊस पडण्याचे दिवस कमी राहिले आहेत, अर्ध्यावरून जास्त पावसाळा संपलेला आहे, काही महिनेच बाकी राहीलेला आहे , पंजाबराव डंख यांना पावसाच्या अंदाजबाबत त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी त्यांचा हवामान अंदाज व्यक्त करतांना म्हटले आहे कि, येणाऱ्या काळात महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे पाऊस पडणार, ऑगस्ट महिन्याच्या या तारखेपासून चांगला पासून पडण्याचा अंदाज पंजाबराव डंख यांनी वर्तविला आहे.
Jio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी होणार लॉन्च आणि किंमत.!
शेतकरी सुखावला पिके लागली जळायला..
Panjabrao dakh weather Update यांनी असे म्हटले आहे कि, १४ ऑगस्ट पासून ते १५ ऑगस्ट पर्यंत राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे. या कालावधीत जरी महाराष्ट्रात पाऊस पडणार असला तरी देखील पावसाचा जोर हा कमी राहणार आहे. या कालावधीत उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. कारण शेतकऱ्यांच्या तोंडापाशी आलेला घास सुकत चालेला आहे, नदी, नाल्या, विहिरी कोरड्या आहेत, माघील काही वर्षाच्या तुलनेत या वर्षी पाऊसाचे प्रमाण कमी आहे.

Table of Contents
महाराष्ट्रात मात्र हलका ते मध्यम पाऊस पडेल असे मत त्यांनी व्यक्त केल आहे. 15 ऑगस्ट नंतर मात्र महाराष्ट्रातील हवामानात अमुलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. तसेच 15 ऑगस्ट पासून राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज Panjabrao dakh पंजाबराव डंख यांनी व्यक्त केला आहे.
या दिवशी होऊ शकते जोरदार पावसाला सुरवात
महाराष्ट्राच्या काही जिल्हयात 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होईल असं मत Panjabrao dakh पंजाबराव डंख व्यक्त केल आहे. या कालावधीत चांगला पाऊस बरसणार असून यंदा कमी कालावधीमध्ये अधिक पाऊस पडणार असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

Panjabrao dakh पंजाबराव डंख यांनी शेतकऱ्यांना संदेश दिला आहे की, तुम्ही मनाने खचून जाऊ नका दिवस बदलत असतात,त्याप्रमाणेच हवामान विभागाचे काम आहे , जरी पाऊस कमी वाटत असला तरी,येणाऱ्या काही दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे, कमी दिवसात चांगला पाऊस पडण्याचे संकेत Panjabrao dakh पंजाबराव डंख यांनी केले आहे .
