Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ग्रामसभेत प्रश्न विचारणारे सुनिल इघे यांना मारहाण करणार्‍या गावगुंडांना तात्काळ अटक कराप्रदेश बारा बलुतेदार महासंघाचेे जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन

ग्रामसभेत प्रश्न विचारणारे सुनिल इघे यांना मारहाण करणार्‍या गावगुंडांना तात्काळ अटक करा
प्रदेश बारा बलुतेदार महासंघाचेे जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 7, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगर – गावातील पुढार्‍यांनी राजकीय आकसापोटी पिण्याच्या पाणी पुरवठा बंद केला होता, तो पुर्ववत करावा ही मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल इघे यांनी ग्रामसभेत मांडली. म्हणून गावगुंडांकडून रस्त्यात अडवून अमानुष मारहाण केली असून इघे यांची प्रकृती चिंताजनक असून, खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. भ्याड हल्ला करुन फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधिक्षक यांना महाराष्ट्र प्रदेश बारा बलुतेदार महासंघाच्यावतीने देण्यात आले.

पोलीस भरतीत डोपिंग, तरुणाकडे इंजेक्शन सापडले अपात्रतेची कारवाई..!


याप्रसंगी जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष सागर आगळे, युवक दक्षिण जिल्हाध्यक्ष नितीन पवार, उपाध्यक्ष अनिल इवळे, हर्षल आगळे, डॉ.अमर इघे, विलास इघे, श्रीमती जे.जी.हराळे, दत्तात्रय पोपळघट, अनिल हिवाळे, संतोष पवार, विलास थोरात, किशोर सोनवणे, संदिप पवार, विनायक गाडेकर, रविंद्र विघवे, विजय हरिहर, नामदेव गाडेकर, तसेच जिल्ह्यातील लोहार युथ फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते

धक्कादायक! बहिणीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; संतापलेल्या भावाने जागीच संपवलं


निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यातील साकुर येथील ग्रामसभेत सुनिल इघे यांनी ग्रामस्थांच्या पाणी प्रश्नाबाबत मागणी केली, त्याचा राग धरुन गावगुंडांनी मारहाण केली. जर पुन्हा ग्रामसभेत येऊन प्रश्न विचारले तर गावात राहू देणार नाही व गावातून बहिष्कृत करु, अशी धमकी दिली. इघे यांच्याबरोबर असणारे बिलाल शेख, प्रभाकर कदम यांना देखील या गावगुंडांनी मारहाण केली, त्यामुळे गावातील अल्पसंख्याक समाज, लोहार समाज भयभित झाला आहे, या कुटूंबाला पोलिस संरक्षण द्यावे, आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी आहे.
जर अटक करुन आरोपींवर कारवाई झाली नाही तर लोकशाही पद्धतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपोलीस भरतीत डोपिंग, तरुणाकडे इंजेक्शन सापडले अपात्रतेची कारवाई..!
Next Article दौंड शुगर कारखान्याच्या वतीने महिला शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.