Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मूठभर व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे अडथळा – देविदास भादलकर

जामखेड राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मूठभर व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे अडथळा – देविदास भादलकर

mahalokwaniBy mahalokwaniApril 4, 2023Updated:April 4, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड शहरातून जाणाऱ्या जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ डी या रस्त्याची शासकीय हद्द हि रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस प्रत्येकी १५ मीटर (५० फुट) अंतरापर्यंत आहे. रस्ताच्या शासकीय हद्दीमध्ये असणारे नियमबाह्य अनधिकृत बांधकाम हे प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा ठरत असल्याने अतिक्रमण धारकांनी सदरचे अतिक्रमण ७ दिवसात (दि.७ मार्च २०२३ पर्यंत) काढून घ्यावीत असा विनंतीवजा आदेश दिल्यानंतर ८ मार्च रोजी त्याची मुदत संपल्याने जामखेड कर्जत रोडवरील पंचदेवालय (कोठारी पंप) येथून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली .

हे वाचले का- BREAKING NEWS : डीएड बंद होणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, त्याऐवजी हा पर्याय ?

गोर गरीब टपरीधारक व छोटे मोठे व्यवसायिक यांनी आपले अतिक्रमण कडून घेतले पण धनदांडगे अतिक्रमण धारक यांनी अजूनही त्यासाठी अनुकूलता दाखवली नाही


यावेळी शिवसेना शहराध्यक्ष देविदास भादलकर बोलताना म्हणाले,मूठभर व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे कामात अडथळा येतोय हे चुकीचं आहे , गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या टपरी धारकांनी एका नोटीस वर आपलं अतिक्रमण काढलं आणि हे धनदांडगे अतिक्रमण करून देखील काढायला विरोध करत आहेत म्हणजे किती हा मुजोरपणा , यांच्या विरोधात सर्व जामखेड वासीयांनी एकत्र यायला पाहिजे ,या आशा वृत्तीचे लोकांमुळे विकास थांबला नाही पाहिजे जर उर्वरित अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ झाली तर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडू .

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपाथर्डी| चिंचपूर पांगुळ-मानेवाडी आयोजित संत वामनभाऊ महाराज जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाची झाली सांगता.
Next Article जामखेड नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक अमित चिंतामणी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.