Author: mahalokwani

रामदेव बाबा सोशल मीडियावर कायम कोणत्या नाकोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. रामदेव बाबा म्हणाले होते, महिला साडी नेसल्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातल तरी त्या चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. आता पुन्हा एकदा रामदेव बाबा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. अजितदादांच्या ‘त्या ’ वक्तव्याने नाना पटोले आक्रमक..! ‘जन्नत म्हणजे मिशा कापा, टोपी घाला’ बाबा रामदेव म्हणाले, मुस्लिमांनी फक्त नमाज अदा करणे आवश्यक आहे. नमाज अदा केल्यानंतर काहीही करा, सर्व काही माफ आहे. त्यांच्यासाठी जन्नत म्हणजे घोट्याच्या वर पायजमा घालणे, मिशा कापणे, टोपी घालणे. ते म्हणाले, हे मी म्हणत…

Read More

१९४८ मध्ये एक केंद्रीय भाडे नियंत्रण कायदा संमत करण्यात आला. या कायद्यांतर्गत मालमत्तेला भाड्यानं देण्याचे काही नियम स्पष्ट करण्यात आले. या कायद्यानुसार, भाड्यानं खोली घेताना तुमच्या घरमालकाशी लेखी करार करून घेतला पाहिजे. याशिवाय, सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे, भाडे करारात लिहिलेल्या मर्यादेपूर्वी घरमालक भाडेकरूला घरातून बाहेर काढू शकत नाही, असंही कायद्यात नमूद करण्यात आलंय.उशीरा याल तर परीक्षेला मुकाल; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने दिले आदेश !तसंच जर घरमालकाला घराचं भाडं हे वाढवायचं असेल तर त्यानं भाडेकरूला किमान तीन महिन्यांपूर्वी तशी कल्पना दिली पाहिजे. याशिवाय घरमालकाकडून वीज कनेक्शन, पिण्याचे शुद्ध पाणी, पार्किंग यांसारख्या साध्या सुविधांची मागणी करणं हा भाडेकरूचा हक्क असून कोणताही घरमालक हे…

Read More

महालोकवाणी न्यूज:- दिनांक 3 फेब्रुवारी 2023 नाशिक पदवीधर मतदार संघात काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म दिला होता. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. तांबे पिता-पुत्रांच्या या निर्णयावरून काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी दर्शवली. तांबे पिता-पुत्रांवर काँग्रेस पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही येथील नाट्यमय घडामोडी थांबायचं नाव घेत नाहीयेत. काँग्रेस पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. ती जिंकूनदेखील आणली. महाविकास आघाडी ) समर्थित उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. मात्र अजित पवार यांच्या एका वक्तव्यानंतर राष्ट्रवादी…

Read More

जामखेड तालुका काँग्रेस,शहर युवक काँग्रेस,जामखेड शहर काँग्रेस ,राहुल (भैय्या) उगले मित्र परिवार व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जामखेड तालुका प्रतिनिधी :- धनराज पवार पाच जागांसाठी सुरू असलेल्या निवडणुकीत नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंनी महा विकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा पराभव केला. सत्यजित तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली असून त्यांनी 19 हजारांवर मताधिक्क्य घेत शुभांगी पाटील यांचा पराभव केला. उशीरा याल तर परीक्षेला मुकाल; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने दिले आदेश ! अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे वृत्त धडकताच जामखेड येथील त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरु केला. आज रोजी जामखेड शहरातील तांबे समर्थकांनी जामखेड तालुका काँग्रेस,शहर…

Read More

गेवराई तालुका प्रतिनिधी:- समाधान सम्राट प्रतिनिधी : गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथील बाबु (त्रिंबक ) कोकाट यांचा दि. १ फेब्रुवारी बुधवार रोजी गेवराई येथील तालुका कृषि कार्यालय मध्ये कृषि अधिकारी अभय वडकुते यांनी सन्मान चिन्ह देऊन गौरव केला. सखोल माहिती अशी की ठाकर आडगाव मधील बाबु कोकाट यांनी दोन ते तीन वर्षात शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाबद्दल त्यांचा सत्कार व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. बाबु कोकाट यांनी शेतकरी बांधवांना वेळोवेळी शासकीय योजने बद्दल माहिती दिली तसेच पोखरा योजनेची अंमलबजावणी व त्या मधील योजणे विषयी सर्व माहिती शेतकरी यांना अर्ज करण्यापासून ते शेतकरी यांच्या खात्यात पैसे जमा होई पर्यंत मार्गदर्शन केलं…

Read More

“बचत गटातील सर्व महिलांनी एकजूट दाखवावी. आज तुम्ही जे भोगत आहात ते तुमच्या मुलांनी भोगू नये यासाठी महिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे.सौ.आशाताई राम शिंदेंमाजी सभापती ,जामखेड जामखेड तालुका प्रतिनिधी :- धनराज पवार जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानी रथसप्तमी निमित्त हळदी कुंकू, तिळगुळ समारंभ आणि महिला बचत गट कर्ज वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई राम शिंदे ह्या होत्या. ” स्वता:च्या संसारासाठी बचत गटाचा उपयोग जास्तीत जास्त कसा करता येईल याचा विचार महिलांनी ‘करावा”, बचत गटाच्या माध्यमांतून तुम्हाला जो निधी मिळणार आहे, त्याच्यात बचत करून तुम्हाला तुमच्या मुलांचे…

Read More

महालोकवाणी न्यूज:- दिनांक 2 फेब्रुवारी 2023 अवघ्या राज्याचे लक्ष्य खिळवून ठेवणार्‍या नाशिक पदवीधर मतदार संघातील मतमोजणीतून अपेक्षीत परिणाम समोर आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत चर्चेच्या केंद्रस्थानी राहीलेल्या अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी विजयात रुपांतरीत केली आहे. त्यांचा हा विजय डॉ.सुधीर तांबे यांच्या कार्य कर्तृत्वाची झलक दाखवणारा ठरला आहे. आपल्याच पक्षा विरोधात निवडणुकीला सामोरे जात, दुसर्‍या बलाढ्य पक्षाला शांत बसवण्याची किमया साधून सत्यजीत तांबे यांनी मिळवलेला हा विजय ‘ऐतिहासिक’ ठरला आहे. त्यांच्या विजयाने नाशिक पदवीधर मतदार संघातील ‘तांबे’ नावाचा दबदबाही पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार चौथ्या फेरीच्या मोजणी दरम्यान सत्यजित तांबे यांनी…

Read More

मुंबई : दहावी (SSC Exam) बारावी (HSC Exam) परीक्षेबाबत मंडळाकडून महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे लागणार आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थांना प्रवेश मिळणार नाही. उशिरा पोहचण्याच्या सवलतीचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर बोर्डाने हे पाऊल उचलले आहे. कोणे होते पहिले भारतीय गव्हर्नर, जे Finance Minister ही होते? २ भाषेत छापली होती बजेटची प्रत.. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. सकाळच्या सत्रात 11 वाजता…

Read More

अभिनेत्री राखी सावंतच्या आईचं २८ जानेवारीला संध्याकाळच्या सुमारास निधन झालं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमर या आजाराशी झुंज देत होत्या. पण आता आईच्या निधनानंतर राखीवर नवं संकट आलं आहे. पुन्हा तिने पती आदिल खान दुर्रानीवर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. तसेच नवऱ्याचं अफेअर असल्याचंही राखीचं म्हणणं आहे. जान्हवी कपूर पुन्हा दिसली तिच्या बॉयफ्रेंड; या कथित कपलचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.. याआधीही राखीने सात महिन्यानंतर आदिलशी लग्न झालं असल्याचं कबुल केलं. पण आदिलनेच लग्न लपवून ठेवल्याचा आरोप राखीने केला. दरम्यान आदिलने राखीबरोबर लग्न झालं असल्याचं मान्य केलं. त्यानंतर हे दोघं पुन्हा जवळ आले. आता पुन्हा एकदा…

Read More

भारत स्वतंत्र झाल्यापासून दरवर्षी संसदेत अर्थसंकल्प सादर केला जातो आणि वर्षभर त्याची चोख अंमलबजावणीही केली जाते. हा अर्थसंकल्प देशाचं भवितव्य ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे काही दिवस उरलेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलाय. स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत सर्वच अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केलाय. पण आज अशा अर्थमंत्र्यांविषयी जाणून घेऊ, जे भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर देखील राहिले होते. निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच सुधीर तांबे स्मशानभूमीत, गमावला जवळचा सहकारी ..! चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांना सी.डी. देशमुख म्हणूनही ओळखलं जायचं. ते देशाचे तिसरे अर्थमंत्री म्हणून तुम्हाला माहीत असतीलच. पण ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असलेले…

Read More