Author: mahalokwani

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतरच पंतची खरी रिकव्हरी सुरू होणार आहे. अखेर भारताने सामना जिंकला; मात्र न्यूझीलंडची ९९ धावा असूनही शेवटच्या चेंडूपर्यत झुंज ! 30 डिसेंबर रोजी पंत याचा कार अपघात झाला होता. यानंतर त्याला काही दिवस डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर बीसीसीआयने त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले, जेथे पंतच्या लिगामेंटची शस्त्रक्रिया करण्यात आली. इनसाइडस्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पंतच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. पंत असेच बरे राहिल्यास त्याला या आठवड्यातच डिस्चार्ज मिळेल, असे डॉक्टरांचे…

Read More

महालोकवाणी न्यूज:-ता. 31 जाने 23 आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार रुईछत्तिशी तालुका नगर येथे परवाना धारक डॉक्टरच्या नावाखाली चाललेल्या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश रुईछत्तिशी तालुका नगर येथे डॉ.डी.बी.बोस नामक व्यक्तीच्या नावाखाली उपचार करत असलेल्या ज्ञानदेव पवार या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आला,रुईछत्तिशी गावातील शंकर फुलमाळी यांची कन्या पूजा हिचा या दवाखान्यात प्रस्तुतीदरम्यान (डिलिव्हरी) दरम्यान मृत्यू झाला,या सर्व प्रकारातून रुईछत्तिशी येथे बोगस डॉक्टर उपचार करत आहे असे नगर तालुका आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले,यावर तात्काळ आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे,तालुका पोलिस निरीक्षक युवराज चव्हाण यांनी लगेच कारवाई करण्याचे निर्देश दिले,दवाखान्यात असणाऱ्या औषधांची जप्ती करण्यात आली आहे,डॉ.डी.बी.बोस यांच्या नावाखाली रुईछत्तिशी येथे गेल्या अनेक वर्षापासून बोगस उपचार…

Read More

महालोकवाणी न्यूज :- 31 जानेवारी 2023 – नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून नागपूर जिल्हातील शेतकऱ्यांवरील थकीत कर्ज वसुली करीता शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लीलावामध्ये काढल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांची परिस्थीती ही हालाकिची असल्याने त्यांना कर्ज फेडता येणार नाही. त्यामुळे या लिलाव प्रक्रियेस स्थगिती देण्यात यावी अशी मागणी माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. लिंगायत समाजाचा ‘या’ मागण्यांसाठी महामोर्चा; आझाद मैदानात उसळला जनसागर ! यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेली मदत ही फार कमी आहे. दुसरीकडे नागपूर जिल्हात अतिवृष्टीमुळे संत्रा व मोसंबीचे मोठया प्रमाणात नुकसान होवूनही अदयापही…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे महालोकवाणी न्यूज:- ता. 31 जाने 23 राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण व शहर आयोजित अपंगांच्या विविध मागण्यांसंदर्भात दिनांक 30 रोजी सकाळी 10-30 वाजता पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले त्यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अपंगांच्या आयोजित मेळावे – पाठपुराव्याने दिव्यांग बांधवांना आणि ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेअंतर्गत साहित्य मिळण्यासाठी दोन वर्षापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात शिबिरे घेण्यात आली होती. त्या योजनेतील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यास केंद्र सरकारकडून जाणिवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. आंदोलनासाठी ग्रामीण व शहरातील विविध अपंग जिल्हाध्यक्ष, अपंग तालुकाध्यक्ष,महिलाध्यक्ष, अपंग बांधव, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी…

Read More

मुंबई : संपूर्ण राज्यभरातून मुंबईच्या आझाद मैदान येथे लिंगायत समाज एकत्र आला आहे. राज्य सरकारच्या विरोधात लिंगायत समाजाने आज महामोर्चाचे आयोजन केले आहे. लिंगायत समाजाला धर्माची मान्यता मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मुख्य मागण्यांसह इतर आपल्या काही मागण्या घेऊन या आयोजन करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज मारायची, बागेश्वर बाबांचे वादग्रस्त वक्त्यव्य ! ▶ राज्यभर 22 वेळा मोर्चे काढले आधीही याच मागण्यांसाठी लिंगायत समाजाकडून जवळपास 22 वेळा मोर्चे काढण्यात आले होते. मात्र एवढ्या वेळा मोर्चे काढूनही सरकार आपल्याकेड दुर्लक्ष करत असल्याने लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात. त्या पार्श्वभूमीवर आझाद…

Read More

कोल्हापूर: जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील विद्यालंकार शेळेवाडी या शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना येथे घडली असून या शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाने शाळेतील मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत विद्यार्थिनी सोबत गैरकृत्य केल्याची घटना समोर आली आहे. व्ही पी बांगडी असे या शिक्षकाचे नाव आहे. संबंधित मुलींनी आपल्या पालकांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे. यामुळे पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित शिक्षकाची सातारा जिल्ह्यात बदली करत घडलेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शिक्षण संस्थेकडून करण्यात आला आहे. भारताच्या पोरींनी वर्ल्ड कप जिंकला; १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाने इंग्लंडला धूळ चारून रचला इतिहास !…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे दौंड ता.30 जाने 23 लवकरच महाराष्ट्राला दोन राज्यांतर्गत वंदे भारत गाड्या मिळणार आहेत ज्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते शिर्डी रेल्वे मार्गावर धावतील देशाचे कर्तबगार पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते त्यांचे लोकार्पण होणार आहे, यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेनची नियमित सेवा सुरू झाल्यानंतर या ट्रेनला दौंड स्थानकात थांबा दयावा अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.श्री. रावसाहेबजी दानवे पाटील साहेब यांचेकडे पत्राद्वारे आमदार राहुल कुल यांनी केली आहे. दौंड जंक्शन हे मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. पुण्याहून…

Read More

IND vs NZ, 2nd T20I : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर भारताने न्यूझीलंडला ९९ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांचीही कोंडी झाली होती. न्यूझीलंडने १०० धावांच्या लक्ष्यासाठी भारताला अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष करण्यास भाग पाडले होते. भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना न्यूझीलंडच्या धावगतीवर वेसण घातले. युझवेंद्र चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा निर्णय योग्य ठरला. युझवेंद्र चहलने आज भारताकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक ९१ विकेट्स घेत भुवनेश्वर कुमारचा ( ९०) विक्रम मोडला. भारताच्या पोरींनी वर्ल्ड कप जिंकला; १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाने इंग्लंडला धूळ चारून रचला इतिहास ! युझवेंद्र, कुलदीप…

Read More

भारतीय संघाने पहिला वहिला १९ वर्षांखालील मुलींचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अन् नंतर फलंदाजीत कमाल करून दाखवली. इंग्लंडचा संपूर्ण संघ ६८ धावांत गुंडाळून भारतीय मुलींनी जेतेपदाच्या दिशेने मोठी झेप घेतलीच होती. त्यानंतर फलंदाजांनी त्यांची भूमिका पार पाडली. श्वेताने या स्पर्धेत सर्वाधिक २९७ धावा केल्या आहेत आणि नाबाद ९२ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. शेफालीनेही ७ सामन्यांत १७२ धावा केल्या. गोलंदाजीत पार्श्वी चोप्राने भारताकडून सर्वाधिक ११ विकेट्स घेतल्या आहेत. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या १९ वर्षांखालील मुलींनी वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी, क्षेत्ररक्षणात चमकदार खेळ करताना भारताच्या पोरींनी इंग्लंडची…

Read More

रायपूर: आधी आपल्या चमत्काराच्या दाव्यामुळे अडचणीत आलेले बागेश्वर बाबा आता नव्या वादात अडकले आहेत. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, अशी मुक्ताफळे बागेश्वर बाबा यांनी उधळली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. बागेश्वर बाबांनी नव्या वादाला फोडणी दिल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोग्य मंत्र्यावर अज्ञात पोलीस कर्मचाऱ्याने झाडल्या गोळ्या; प्रकृती चिंताजनक बागेश्वर बाबा काय म्हणाले? “संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज…

Read More