मुंबई : भारतीय सिने इंडस्ट्रीमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींची नावं विचारली तर सर्वात आधी नाव येतं सनी लिओनीचं (Sunny Leone). सनी लिओनी चाहत्यांना करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा लग्नसोहळा राॅयल पध्दतीने पार पडला; पहा लग्नातील काही खास क्षण… अभिनेत्री जवळजवळ दररोज Instagram च्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. अशा परिस्थितीत चाहतेही तिच्या नव्या लूकची आतुरतेने वाट पाहत असतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. नुतत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये सनीने फक्त शर्ट घातलेलं दिसत आहे. हा लूक खूप फ्लॉंट…
Author: mahalokwani
देशातील प्रत्येक नागरिकाने आधार कार्ड बनवणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल, तर तुम्ही अनेक सरकारी सुविधांपासून वंचित राहू शकता. अनेकांना असे वाटते की एकदा आधार कार्ड बनले की ते वेळोवेळी बदलता येते. पण प्रत्यक्षात तसे नाही, आधार कार्ड चालवणारी संस्था UIDAI ने जारी केलेल्या नियमांनुसार, आधार कार्डमध्ये जन्मतारीख, नाव आणि पत्ता बदलता येतो, परंतु येथे बदल करण्याच्या फारशा संधी नाहीत. UIDAI ने कोणत्याही आधार कार्ड धारकासाठी पत्ता बदलण्याची मर्यादा निश्चित केली आहे. तुम्ही तुमच्या आधारमध्ये तपशील कसे, किती वेळा अपडेट करू शकता आणि त्याची किंमत किती असेल ते एका दृष्टीक्षेपात पहा. आधार ऑनलाइन सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी, नोंदणीकृत मोबाइल…
१९५० साली भारत गणराज्य असल्याची घोषणा केली गेली आणि त्याचवेळी पहिली गणतंत्र परेड केली गेली. या परेडमध्ये ३ हजार जवान आणि १०० लढाऊ विमाने सामील झाली होती. तत्कालीन गव्हर्नर सी. राजगोपालाचारी यांनी २६ जानेवारी १९५० या दिवशी सकाळी १० वा.१८ मिनिटांनी भारत गणराज्य बनल्याचे जाहीर केले आणि त्यानंतर सहा मिनिटांनी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा प्रजासत्ताक दिनाचा समारोह पूर्वीच नक्की करण्यात आला होता. त्यानुसार दुपारी अडीच वाजता डॉ. राजेंद्रप्रसाद आपण नाणेफेक जिंकून मिळविलेल्या ऐतिहासिक बग्गीतून राष्ट्रपती भवनातून निघाले आणि ३ वा. ४५ मिनिटांनी…
औरंगाबाद : देशाच्या स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार नोकर भरती केली जाणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात केली होती. प्रत्यक्षात अजून एकही पद भरण्यात आलं नाही. अशातच आता पुढील 3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी ते म्हणाले की निवडणूक आहे म्हणून घोषणा करत नाही तर 2012 पासून भरती बंद होती ती आम्ही सुरू केली. पोलिसांनी एफआयआर नोंदवताना काळजी घ्यावी.! अन्यथा पोलिसांवर पण होईल ही कारवाई सर्वच जिल्ह्याने वाढीव मागण्या केल्या आहेत. जेवढ्या पूर्ण करता येणे शक्य आहे त्या पूर्ण केल्या जातील आचारसंहिता असल्यामुळे त्याची घोषणा करता येणे…
सावेडी उपनगरातील उपक्रमास हजारो महिलांची उपस्थिती महालोकवाणी न्यूज:- संपादक:- सचिन कांबळे – 9604737188 [विजय मते ] नगर – जानेवारी महिन्यात पहिलाच सण येतो तो मकर संक्रांत महिलांचा उत्साह वाढविणार्या या उत्सवात तीळगूळच्या गोडव्या बरोबरच महिलांचे सौभाग्याचं लेणं असते ते हळदी-कुंकू यांची देवाण-घेवाण करीत वाण वाटप करुन आनंद साजरा करतात. सामुदायिक हळदी-कुुंकूवाच्या कार्यक्रमांमुळेच संस्कृतीचा वारसा जतन होण्यास मदत होते. असे प्रतिपादन सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी केले. सावेडी उपनगरात माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेविका रुपालीताई निखिल वारे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंब युवा प्रतिष्ठान आयोजित हळदी-कुंकू व लकी ड्रॉ कार्यक्रमास माझी तुझी रेशिमगाठ फेम अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, खा.डॉ.सुजय विखे, आ.संग्राम जगताप, उपमहापौर गणेश…
महालोकवाणी न्यूज सिंधुदुर्ग, 25 जानेवारी 2023 : मंगळवारी कणकवली तालुक्यातील कनेडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं. प्रथम शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर कनेडीमध्ये तणावपूर्ण वातावरण पहायला मिळालं. याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. यामध्ये ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे हातात दांडा घेऊन भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जाताना दिसत आहेत. पोलिसांनी आमदार वैभव नाईक यांना वेळीच रोखलं, अन्यथा हा वाद आणखी चिघळला असात. या व्हिडीओची मात्र आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दौंड: नदी पात्रात आढळले एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह, मृतात…
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे :- महालोकवाणी न्यूज ता. 25 जाने 2023 (ता. दौंड ) येथे भीमा नदीपात्रात आज तीन चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले. यापूर्वी 4 मृतदेह सापडले होते, पण आता एकूण मृतांची संख्या सात झाली आहे. सातही जण एकाच कुटुंबातील असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पाच पथके तयार केली असून ती विविध ठिकाणी दाखल झाली आहेत. पीएमआरडीएच्या शोध पथकाने तीन मुलांचे मृतदेह शोधून काढले हडपसर ते कासुर्डी टोल नाका दुमजली उड्डाणपूलाची आमदार राहुल दादा कुल यांची गडकरींकडे मागणी हे सर्व जण एक वर्षापासून निघोज (ता. पारनेर) येथे मजुरीसाठी आले होते. पवार पती पत्नी…
पुणे जिल्हा प्रतिनिधी- बबनराव धायतोंडे:- महालोकवाणी न्यूज ता. 25 जाने 2023 NH – 9 पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच NH- 548 DG न्हावरा – केडगाव चौफुला रस्त्याच्या विविध समस्यांसंदर्भात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांची दिनांक 24/01/2023 रोजी दिल्ली येथे भेट घेतली. पुणे सोलापूर महामार्गावरील नित्याची झालेली वाहतूक कोंडी, नागिरकांना होणारा त्रास,भविष्यातील गरज तसेच रस्ता रुंदीकरणासाठी उपलब्ध जागेची अडचण लक्षात घेता हडपसर ते कासुर्डी टोल नाक्यापर्यंत दुमजली उड्डाणपूल होणे गरजेचे आहे त्याचबरोबर पुणे -सोलापूर महामार्गावरील दाट लोकवस्ती असलेल्या भागांतील रोड जंक्शन वर उड्डाणपूल बांधण्यात यावेत, या महामार्गावरील दौंड तालुका हद्दीतील अतिरिक्त सर्व्हिस रोड…
महालोकवाणी न्यूज:- सदर घटना ही मुंबई मध्ये घडली असून,घडलेल्या घटनेबाबत कोर्टाने पोलिसांना चांगलेच फटकारलेले पाहायला मिळत आहे, मुबई येथील मरीन ड्राईव्ह पोलिसांनी 18 वर्षीय फूड डिलिव्हरी एजंटवर आयपीसी कलम 229 आणि 337 अंतर्गत मानवी जीवन धोक्यात आणल्याबद्दल आणि 429 प्राणी मारून गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम 11 (ए) (बी) अंतर्गत देखील एजंटवर आरोप ठेवण्यात आले होते. धनुष्यबाण कुणाचा ? अंतिम निर्णय या दिवशी ..! सुरुवातीलाच, खंडपीठाने पोलिसांना फटकारले की, आयपीसीची काही कलमे केवळ मानवांसाठी आहेत. न्यायालयाने असेही म्हटले आहे की कोणतेही कलम लागू होणार नाही, विशेषत: ज्या पद्धतीने अपघात झाला त्यामध्ये कोणतेही चुकीचे खेळ नव्हते.…
पालकांचे अनुकरण पाल्य करत असतात, तुम्ही नियम पाळले तर ते देखील पाळतीलच- कु.सुकन्या क्षेत्रे नगर – सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन श्रमिकांचे भवितव्य बदलून समाज परिवर्तनाचे कार्य सेवा शिक्षण प्रसारक मंडळाने हाती घेऊन शिक्षणाबरोबरच संस्काराची शिदोरी 108श्री. महंत पंडित सुच्चासिंगजी महाराज माध्यमिक विद्यालयाच्या व मनोहरलाल रामचंद सबलोक प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये दिल्याचे वार्षिक शैक्षणिक अहवालामधून दिसून आले. पालकांचे अनुकरण पाल्य करत असतात. पाल्यांना तुम्ही नियम पाळताना दिसले तर ते देखील पाळतीलच. तेव्हा टू व्हीलर चालवताना हेल्मेट व फोर व्हीलरमध्ये प्रवास करताना सिटबेल्ट वापरा, असे आवाहन सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक कु. सुकन्या क्षेत्रे यांनी केले. धनुष्यबाण कुणाचा ? अंतिम निर्णय या…