शिक्षणविभागातून ब्रेकिंग न्यूज वर्षातून दोनदा होणार HSc Board बोर्डाच्या परीक्षा, 12 वीच्या विद्यार्थ्यांना शिकाव्या लागणार दोन भाषा HSc Board बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार शिक्षणविभागातून ब्रेकिंग न्यूज आली आहे , HSc Board बोर्डाच्या परीक्षा दोन वेळ घेण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे, हे विद्यर्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे 2024 च्या बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक उपयुक्त बातमी आहे. आता बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बुधवारी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन अभ्यासक्रम फ्रेमवर्क जारी केला आहे. त्यात बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील, त्यामुळे विद्यार्थ्यांची समज आणि कौशल्ये विकसित…
Author: mahalokwani
Apple ने आपल्या वापरकर्त्यांसाठी फोन चार्ज करण्याचा योग्य मार्ग सांगितला आहे आणि काय करावे आणि करू नये याची एक लांबलचक यादी जारी केली आहे. जे प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याला माहित असणे आवश्यक आहे. सोशल मीडियाच्या या युगात मोबाईल फोन हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. लोक उठताना, बसताना, जागताना आणि झोपताना मोबाईल फोन वापरतात. असे करणाऱ्या सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी Apple कडून एक अलर्ट नोटिफिकेशन आले आहे, परंतु ही चेतावणी केवळ आयफोन वापरणाऱ्या लोकांसाठी नाही, तर अँड्रॉइड मोबाईल फोन वापरणाऱ्यांनी देखील या धोक्यांकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. ✦ Apple ची काय करावे आणि करू नये याची यादी जारी…
सर्व जगाला आज चंद्रावर चांद्रयान 3 Chandrayaan 3 Landing च्या सॉफ्ट लँडिंगची अपेक्षा आहे याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. देशभरातील आणी इतर देशातील लोकही उद्याची म्हणजेच 23 ऑगस्ट 2023 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. Chandrayaan 3 Landing चांद्रयान 3 लँडिंग भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) चांद्रयान 3 Chandrayaan 3 Landing चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ पोहोचले आहे. उद्या देशाचे लँडर मॉड्यूल चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. तुम्हाला भारताचा हा ऐतिहासिक विजय थेट पहायचा असेल, तर तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Hotstar वर थेट पाहू शकता. येथे तुम्हाला चांद्रयान 3 चा इतिहास आणि लाइव्ह अपडेट्स बघायला मिळतील. तुम्हाला चांद्रयान-3 Chandrayaan 3 Landing चे थेट प्रक्षेपण…
Phone lelo सेल मधील जमा रक्कम वापरली सामाजिक कार्यासाठी १५ ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून नगर मधील phone lelo पाशाखुंट, पिंजर गल्ली कॉर्नर अहमदनगर मार्फत ऑफर ठेवण्यात आली होती, कुठल्याही मोबाईलचे स्क्रीन गार्ड फक्त १० रुपयात ठेवण्यात आले होते , यामधून जमा होणारी रक्कम सामाजिक कामासाठी वापरणार होते phone lelo या शॉप मध्ये iphone तसेच इतर कंपनीचे मोबाईल कमी दरात ग्राहकांसाठी उपल्बध करून देण्यात येतात , या शॉपला युवा वर्गाचा चांगलं प्रतिसाद मिळत आहे यामध्ये चांगल्या कंपनीचे स्क्रीन गार्ड फक्त १० रुपयात मिळणार आहे, हि ऑफर अत्तापर्यंत कोणीच दिलेली नाही आणि विशेष म्हणजे या ऑफर मधून जे पैसे जमा होणार आहेत,…
Onion Rates : केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा (onion) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा (Onion) खरेदी करणार 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिली. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल असेही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमितशाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याशी फडणवीस यांनी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली.…
जामखेड प्रतिनिधी:- धनराज पवार जामखेड jamkhed तालुक्यातील विविध भागातील पारधी समाजातील वस्त्यांना महाराष्ट्र शासन पुरस्कृत आदिवासी पुरस्कार प्राप्त साहित्यिक नामदेव भोसले व जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी ताई पवार यांनी भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या व कर्जत जामखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे साहेब व जामखेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली. [better-ads type=’banner’ banner=’6874′ ] जामखेड तालुक्यातील पारधी समाजाच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडून जर यापुढील काळात पारधी समाजावर वेगवेगळ्या कारणांनी अन्याय होत असेल तर त्याठिकाणी अन्यायाविरुद्ध लढा उभारण्याचे काम आम्ही समाजाचे एक घटक म्हणून केल्याशिवाय राहणार नाही असे मत नामदेव भोसले यांनी व्यक्त…
Talathi Bharti : तलाठी भरतीसाठी आयोजीत करण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळी विद्यार्थांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील अनेक जिल्ह्यात तलाठी भरतीची परीक्षा आज (२१ ऑगस्ट) पार पडत आहे. मात्र राज्यातील संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात परीक्षेआधीच सर्व्हर डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातीस बाभूळगाव आणि कापशी येथील परीक्षा केंद्रांवर हजारो विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी सकाळी ९ ते ११ ही परीक्षेची वेळ होती. मात्र अचानक सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांची नोंदणी बंद पडली. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ होऊन देखील परीक्षा केंद्राबाहेरच थांबवे लागत आहे. नागपूरमध्ये देखील असाच प्रकार…
जिओने शुक्रवारी जाहीर केले की त Jio प्रीपेड योजना लॉन्च करत आहेत जे मर्यादित कालावधीसाठी नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसह येतील. Jio Netflix स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनची ही पहिलीच वेळ अशा प्रकारच्या सदस्यता काही Jio पोस्टपेड आणि Jio Fiber प्लॅनवर आधीच उपलब्ध होत्या परंतु Jio ने कंपनीच्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की अशा प्रीपेड प्लॅनचा भाग म्हणून ग्राहकांना Netflix स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनची ही पहिलीच वेळ आहे. jio कंपनीने सांगितले की 400 दशलक्षाहून अधिक ग्राहक जेव्हा त्यांचा टेल्को प्लॅन निवडतात तेव्हा ते या पर्यायाचा लाभ घेऊ शकतात. Jio नुसार, ₹1,099 प्रति महिना योजनेमध्ये Netflix (मोबाइल), Jio स्वागत ऑफरसह अमर्यादित 5G डेटा, दररोज 2 GB डेटा आणि अमर्यादित…
श्रीनगर येथे शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात ही कार्यशाळा धनराज पवार जामखेड jamkhed पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) येथे होणाऱ्या ‘सुशासनासह पंचायत’ या विषयावरील चार दिवसीय कार्यशाळेसाठी निवड झाली आहे. श्रीनगर येथे शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात ही कार्यशाळा दि. २१ ते २४ ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. [better-ads type=’banner’ banner=’6861′ ] या कार्यशाळेसाठी ग्रामविकासामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेले अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे नामांकन महाराष्ट्र शासनाने केले असून त्यांना या कार्यशाळेस उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. सध्या देशभर शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी सर्वच क्षेत्रात प्रयत्न सुरू आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व धोरणांचे अंतिम फलित शाश्वत विकास…
IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडच्या संघाने मजबूत झुंज दिली. मात्र, त्यांना सामना जिंकता आला नाही. त्यामुळे आता टीम इंडियाने मालिका 2-0 ने खिशात (India Win IND vs IRE t20 series) घातली आहे. भारताचे 186 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आयर्लंडने सलामीवीर अँड्र्यू बारबिर्नेच्या झुंजार 72 धावांच्या जोरावर 152 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. भारताने नाणेफेक हरले नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय IND संघाने 5 गडी गमावून 185 धावा केल्या होत्या. त्यामुळे आयर्लंडसमोर सामना जिंकण्यासाठी 186 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाकडून ऋतुराज गायकवाडने 43 चेंडूत सर्वाधिक…