नगर – पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे हे दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रदेश सहप्रवक्ते प्रा.जयंत गायकवाड यांनी दिली. माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे १८ ऑगस्ट २०२३ रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर प्रा. जोगेंद्र कवाडे हे दि.१८ रोजी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे येतील. स.१०.३० वा. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा.भिमराव पगारे यांच्या मातोश्री यांचे निधन झाले. त्यांच्या घरी सांत्वपर भेट. नंतर पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक उठाव या कार्यक्रमाचे उद्घाटन करुन त्याच ठिकाणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करुन दुपारी २.३०…
Author: mahalokwani
भारतीय BIS प्रमाणन वेबसाइटवर दोन नवीन Jio 5G Phone मोबाइल फोन स्पॉट झाले आहेत आणि हे स्पष्ट संकेत आहे की कंपनी लवकरच दोन नवीन हँडसेट बाजारात आणणार आहे. Jio 5G Phone फोनची ग्राहकांमध्ये उत्सुकता दरवर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा असते आणि या बैठकीत कंपनी कोणत्या ना कोणत्या नवीन उत्पादनाची घोषणा करते. रिलायन्स एजीएम 2023 च्या आधीही चर्चा तीव्र झाली आहे की यावर्षी कंपनी Jio 5G Phone संदर्भात मोठी घोषणा करू शकते. गेल्या वर्षी AGM 2022 पासून, या डिव्हाइसशी संबंधित अनेक लीक समोर आले आहेत आणि आता भारतीय BIS प्रमाणन वेबसाइटवर दोन नवीन Jio मोबाइल फोन स्पॉट झाले आहेत आणि…
कर्जत / जामखेड | खरिप हंगामातील पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये यंदा शेतकऱ्यांनी विक्रमी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये विशेषतः कर्जत-जामखेड या तालुक्यांनी जिल्ह्यात बाजी मारली आहे. पाथर्डी नंतर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाने सर्वाधिक पीकविमा अर्ज भरले आहेत. यंदा नगर जिल्ह्यात एकूण ११ लाख ७३ हजार ७४७ शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत त्यापैकी कर्जत तालुक्यातून १ लाख १६ हजार २५७ तर जामखेड तालुक्यातून ९४ हजार ५२७ शेतकऱ्यांच्या पीकाला विमा कवच मिळाले आहे. दोन्ही तालुक्यात एकूण २ लाख १० हजार ७८९ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात गावागावात जाऊन शेतकऱ्यांचे मोफत पीक विमा अर्ज भरुन घेतले. शेतकऱ्यांना कोणत्याही समस्येला सामोरं जावं लागू…
धनराज पवार जामखेड:- तालुक्यातील जि.प.प्रा.सारोळा शाळेत जामखेड व कर्जत एकात्मिक विकास संस्था व अमेझॉन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,अमेझॉन कोडिंग (कॉम्प्युटर) लॅबचा लोकार्पण सोहळा जामखेड कर्जत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी औक्षण व फुलांच्या वर्षांवात रोहित दादांचे स्वागत केले. Ather 450S इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; वाढणार ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या अडचणी.! किंमत फक्त.. तसेच शाळेतील मुलींनी आत्मसंरक्षणाच्या हेतूने सुरू केलेल्या, लाटी-काठीचे प्रात्याक्षिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतावर सादर केले.यावेळी रोहित पवार यांनी मनोगत व्यक्त करताना,सदर कोडिंग लॅब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती तंत्राज्ञानाचे धडे देण्यासाठी उपयुक्त ठरेल व इंटर ऍक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया…
भारतीय बाजार पेठेत इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढत आहे , सर्व सामान्य लोकांच्या बजेट मध्ये Ather कंपनीने Ather 450S हि इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे, याची प्री बुकिंग ला चांगला प्रतिसाद मिळत आहे Ather 450S या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हे खास फीचर्स इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी Ather आज भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी एक नवीन स्कूटर लॉन्च केली आहे. अधिकृत लॉन्च होण्याआधीच, ग्राहकांसाठी Ather 450S इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग सुरू झाले आहे. आज, ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला या स्कूटरशी संबंधित 3 खास गोष्टींबद्दल माहिती देणार आहोत, ज्याची पुष्टी आधीच झाली आहे. हे हि वाचा Flipkart Sale। फ्लिपकार्टवर बंपर सेल ऑफर;…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक Nawab Malik यांना तब्बल एका वर्षानंतर काहीसा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज दोन महिन्यांसाठी मंजूर केला आहे. Nawab Malik यांना दिलासा कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक Nawab Malik यांना दिलासा मिळाला आहे. नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीने अटक केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित प्रकरणात मलिक यांना अटक झाली होती. दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार करणे तसेच त्याच्या बहिणीशी जमीन व्यवहार करण्यासंदर्भातील हे प्रकरण होते. या कारणावरुन नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक आधी ईडी कोठडी आणि नंतर…
यंदा 19 सप्टेंबर दिवशी गणेश चतुर्थी आहे. घरात बाप्पाचं आगमन करण्यासाठी एकीकडे तयारी सुरू असताना एसटी कर्मचार्यांनी संप पुकारल्यास गावी जाणार्या अनेक चाकरमान्यांचा, प्रवाशांचा खोळंबा होऊ शकतो. ST Strike कर्मचाऱ्यांचा संप मएसआरटीसी चे कर्मचारी पुन्हा संपावर जाण्याच्या तयारीत असल्याचं पहायला मिळत आहे. यंदा गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी पुन्हा संप ST Strike करणार असल्याचं दिसत आहे. पगारवाढ, पदोन्नती यासोबतच काही आर्थिक मुद्द्यांवरून 11 सपटेंबरला एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याचं चित्र आहे. आझाद मैदानावर ते बेमुदत उपोषणाची हाक देणार आहे. जर सरकारने तोडगा काढला नाही तर 13 सप्टेंबर पासून प्रत्येक जिल्ह्यातील एसटी डेपो मध्ये कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार आहेत. 42%…
कळवा रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. Kalwa कळवा रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू कळवा Kalwa रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा रुग्णालयाला भेट दिली.अतिदक्षता विभागात रुग्णाचा मृत्यू होऊन सहा तास उलटून देखील, तो मृतदेह तशाच अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. यामध्ये एका गरोदर महिलेचा समावेश आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. Kalwa रुग्णालयातील भीषण वास्तव बघून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत…
जामखेडमध्ये येणाऱ्या काळातील सर्व निवडणुका लढवण्याची तयारी सुरु करा – बाबूशेठ टायरवाले जामखेड प्रतिनिधि – धनराज पवार जामखेड शहरातील सेंटर काॅम्प्लेक्स येथील शिवसेना भवन येथे जिल्हा अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.०० वाजता जामखेड तालुका कार्यकारिणीचा विस्तार संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती शिवसेना तालुका प्रमुख प्रा कैलास माने सर व गणेश सुरवसे तालुका उपप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीत विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा आजच्या तरुणांनी पुढे चालवावा लागणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार Tree Planting| मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशन आज रोजी जामखेड शहरातील जमादार वाडी येथे मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष बबन काशिद (उपमहाराष्ट्र केसरी) यांनी वृक्षारोपण Tree Planting कार्यक्रम आयोजित केला होता. सकाळी ११.०० वाजता पुणे येथील मित्र परिवार तसेच या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर उपस्थित होते. यावेळी बबन काशिद (उपमहाराष्ट्र केसरी) यांचे पुण्यातील मित्र परिवार मोठ्या संख्येने या वृक्षरोपणाच्या Tree Plantingकार्यकर्मासाठीउपस्थित होते, या मित्रांचे मल्ल विद्यावर असणारे प्रेम आणि बबन काशिद यांना मानणारे अनेक मंडळी वृक्षारोपण साठी उपस्थित होते, यावेळी त्यांनी स्वतः खड्डे घेऊन हे झाडे लावण्यात आले आहे Flipkart…