Author: mahalokwani

भाजपामधील BJP ‘हा’ नेता 23 तारखेला ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. ठाकरे गटाला कमकुवत करण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु आहे. राजकीय घडामोडीं दरम्यान ठाकरे गटासाठी एक दिलासा देणारी बातमी लोकसभा निवडणुकीच राजकीय गणित मागच्यावर्षी राज्यात सत्ता बदल झाला. शिवसेनेत बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन केलं. निवडणूक आयोगाने पक्षाच नाव शिंदे गटाला दिलं. त्यामुळे सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाटचाल सुरु आहे. राज्यात सत्तेवर असल्यामुळे शिंदे गटात सध्या मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. त्याचवेळी ठाकरे गटातून आऊटगोईंगही सुरु आहे. ठाकरे गटाला कमकुवत करण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु आहे. या राजकीय घडामोडीं दरम्यान ठाकरे…

Read More

जन धन PMJDY खात्याला 9 वर्षे पूर्ण प्रधानमंत्री जन धन PMJDY खात्याला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2014 मध्ये सरकारने जन धन खाते योजना सुरू केली. गरिबांना बँकिंग सेवेशी जोडणे हा ज्याचा उद्देश होता. 9 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारने जनधन खातेधारकांची आकडेवारी जाहीर केली आहे. [better-ads type=’banner’ banner=’5978′ ] सरकारच्या आकडेवारीनुसार पीएमजेडी PMJDY धारकांचा आकडा 50 कोटींच्या पुढे गेला आहे. यापैकी 56% खाती महिलांच्या नावावर आहेत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्याच वेळी, सरकारने सांगितले की 50 कोटींच्या आकड्यापैकी 67 टक्के खाती गावे आणि लहान शहरांमध्ये उघडली गेली आहेत. Jio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी…

Read More

Jawan जवान या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे सनी देओलच्या गदर या चित्रपटाने गेल्या आठवडाभरापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता, मात्र आता जवानच्या परदेशातील बुकिंगच्या आकड्यांमुळे संपूर्ण चित्र बदलले आहे. सकनिल्‍कच्‍या वृत्तानुसार, जवान Jawan च्‍या तिकिटांची प्री-सेल्‍सने पठाणला अनेक ठिकाणी मागे टाकले आहे. सुपरस्टार शाहरुख खानच्या जवान Jawan या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. पुढील महिन्यात 7 सप्टेंबरला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 20 दिवसांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक असतानाही जगभरातून आगाऊ बुकिंगच्या बातम्या आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की जवान त्याच्याच पठाणला परदेशी बॉक्स ऑफिसवर मागे टाकेल.…

Read More

आमदार रोहित पवारांनी Rohit Pawar जनतेला दिलेला शब्द पाळला कर्जत | धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या कर्जत नगरीचे आराध्य दैवत असलेले संत श्री सद्गुरू गोदड महाराज यांच्या भक्त निवासाचा भूमिपूजन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात कर्जत येथे पार पडला आहे. आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी मविआ सरकार असताना नगर विकास विभागाकडे भक्त निवासाबाबतचा प्रस्ताव दिला होता. तसेच ते वेळोवेळी याबाबत शासन दरबारी आवश्यक तो पाठपुरावा देखील करत होते. भक्तीमय वातावरणात कर्जतमध्ये पार पडला भूमिपूजन सोहळा त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने पाच कोटींचा निधी या भक्तनिवासासाठी मंजूर केला होता. परंतु राज्यातील सत्ता बदलामुळे अनेक कामांना नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने…

Read More

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती साजरी करण्यात आली. दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत समाज प्रबोधनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गावातून अण्णाभाऊ साठे यांची हलगीच्या तालावर वाद्य वाजवून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती साजरी करण्यात आली. दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत समाज प्रबोधनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गावातून अण्णाभाऊ साठे यांची हलगीच्या तालावर वाद्य वाजवून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती जामखेड jamkhed तालुक्यातील सोनेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती साजरी करण्यात आली. दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत समाज प्रबोधनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गावातून अण्णाभाऊ साठे यांची हलगीच्या…

Read More

अहमदनगर शहरात बिबट्याचे दर्शन; या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आव्हान.! आज दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास नगर शहरातील पंपिंग स्टेशन रोड, भूतकरवाडी, या परिसरात बिबट्या काही नागरिकास दिसला असून, तो पूर्णा हॉटेल, तसेच बोल्हेगाव या परिसराकडे जाताना दिसला आहे , पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे, पोलिसांनी गाडी लावून संपूर्ण परिसरातील नागरिकांना जागृत राहण्याचे आव्हान केले आहे Jio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी होणार लॉन्च आणि किंमत.! रात्री अपरात्री बाहेर पडू नये, तसेच एकटे कुठे जाऊ नये , लहान मुलांना एकटे सोडू नये, असे आव्हान अहमदनगर पोलसांमार्फत करण्यात…

Read More

दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे संपन्न झाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशातील विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा इथे सन्मान करण्यात आला. अध्यक्ष स्थानी श्री जगदीश यादव चेअरमन ओबीसी कमिशन गव्हर्मेंट ऑफ एनसीपी ऑफ दिल्ली हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कमिशन सदस्य भरत जा व कॉर्डिनेटर अनुप चावला व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. सुधा कांकरिया स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक अहमदनगर : येथील स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक व सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. सुधा कांकरिया यांना दिल्ली सरकारच्या राष्ट्रीय एकता पुरस्काराने चेअरमन कमिशन गव्हर्मेंट ऑफ एनसीपी ऑफ दिल्ली जगदीश यादव यांच्या हस्ते…

Read More

राजेंद्र कोठारी यांच्या महावीर कनिष्ठ महाविद्यालयास प्रा.सचिन सर गायवळ यांची सदिच्छा भेट,15 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात धोंडे व स्नेहभोजनाचा घेतला आस्वाद, जामखेड मध्ये राजकीय भुवया उंचावल्या.. याबाबत माहिती अशी की राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते मा. राजेंद्रजी कोठारी हे दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी कै. सुभाष कोठारी शैक्षणिक,सामाजिक व क्रीडा विकास संस्था जामखेड संचलित महावीर कनिष्ठ महाविद्यालय व जूनियर कॉलेजमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करतात त्यानंतर 25 वर्षापासून जामखेड मधील मित्रपरिवार आप्तेष्ट व विविध सामाजिक क्षेत्रातील लोकांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवून स्नेहसंबंध जपण्याचा प्रयत्न करून जातीय व सामाजिक सलोखा राखण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आमंत्रित सर्वच मान्यवर व जामखेडकर या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचा…

Read More

तृणधान्य जागरूकता अभियान आपण जर रोजच्या रोज असा तृणधान्य कडधान्य युक्त पौष्टिक व सकस आहार सेवन केल्यास आपण कधीही आजारी पडणार नाही विनाकारण आपले बाहेर खर्च होणारे पैसे वाचतील. तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टीचे मार्गदर्शन हवे असल्यास कधीही कोणत्याही वेळी फोन करून विचारावे असे आवाहन श्री डॉ.सुपेकर साहेब यांनी केले. शासनाने ही विद्यार्थ्यांना कडधान्याची माहिती मिळवण्यासाठी शाळेमध्ये अशी उपक्रम सुरू केलेले आहेत सध्या आपल्या राज्यात पौष्टिक तृणधान्याचे क्षेत्र कमी होत आहे.या तृणधान्याचे महत्त्व विचारात घेता संयुक्त राष्ट्र संघाने सुद्धा 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.त्यानिमित्त शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना माहिती देणे आवश्यक आहे. PM YASASVI |पी.एम…

Read More

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने PM YASASVI प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होऊन बरेच दिवस झाले असून , या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रियेची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना PM YASASVI एंट्रन्स टेस्ट yet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली असून, यामध्ये नोंदणी करण्यासाठी कोणत्याही श्रेणीतील विद्यार्थ्याला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. अशा परिस्थितीत अर्ज कसा भरायचा ते तुम्ही खाली पाहू शकता. Jio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी होणार लॉन्च आणि किंमत.! PM YASASVI यशस्वी शिष्यवृत्ती टेस्टसाठी करा अर्ज 1.शिष्यवृत्ती योजनेसाठी…

Read More