jio जिओ कंपनीने तर्फे एक अनोखा उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे, संपूर्ण भारतातील गरीब व्यक्तीला Jio Bharat v२ हा मोबाइल देण्यात येणार आहे . तालुका, जिल्हा, राज्य या ठिकाणी Jio Bharat कंपनीने गोर गरीब व्यक्तींसाठी एक तालुक्यातील Jio Point येथे ज्या व्यक्तीला मोबाईल वापरण्याची गरज आहे, परंतु खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत,अशा एका व्यक्तीला Jio जिओ कंपनीने तालुक्याच्या मोबाईल Point ला एक मोबाईल भेट म्हणून उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

आज रोजी जामखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठ येथील वैष्णवी मोबाईल शाॅपी येथे आप्पासाहेब आण्णा चव्हाण या व्यक्तीस पाॅलिटेक्निक काॅलेज चे प्राचार्य विकी घायतडक सर यांच्या हस्ते Jio Bharat v२ कंपनीचा 4G मोबाईल गरीब व्यक्तीला भेट दिला.
या प्रसंगी Jio Bharat 4G या मोबाईल कंपनी जामखेड शाखेचे मॅनेजर सुनील कांबळे, वैष्णवी मोबाईल शाॅपी चे संचालक विजय आहुजा आदी उपस्थित होते.कंपनीने गोर गरीब व्यक्तींसाठी एक तालुक्यातील Jio Point येथे ज्या व्यक्तीला मोबाईल वापरण्याची गरज आहे, परंतु खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत,अशा एका व्यक्तीला Jio कंपनीने तालुक्याच्या मोबाईल Point ला एक मोबाईल भेट म्हणून उपक्रम सुरू करण्यात आला आहे

Jio Bharat v२ मध्ये सर्व फीचर्स देण्यात आले आहे, त्यामुळे या मोबाइलला मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे, आणि गोरगरीब व्यक्तीला परवडेल अश्या किमतीत उपलब्ध करण्यात आला आहे
