Author: mahalokwani

अहमदनगर – अहमदनगर मध्ये गुन्हेगारी वाढतच चालली आहे,रात्री उशिरा एका चाळीस वर्षीय व्यक्तीची गोळी घालून हत्या केल्याचं उघड झाले. केडगाव बायपास रोडवर हॉटेल के नाईन जवळ एका बंद हॉटेलमध्ये त्यांच्या मित्रासोबत बसले होते अचानक एका अज्ञात व्यक्तीने येऊन शिवाजी होले यांना डोक्यात गोळी घालून खून करण्यात आली आणि आणि त्यांच्या जवळील रोकड लंपास केली , ही घटनेचे कारण अद्याप कळू शकले नाही, याचा तपास पोलीस यंत्रणा तपास करीत आहेत, घटना कळल्यानंतर तातडीने पोलीस अधीक्षक राकेश ओला स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल कटके कोतवाली पोलीस ठाण्याचे संपत शिंदे नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप घटनास्थळी दाखल झाले

Read More

महालोकवाणी न्यूज कृत्रिम व आभासी जीवन जगणाऱ्या युवा पिढीला श्रम संस्काराचे महत्व करण्यासाठी राष्ट्रीय योजनाचे सेवा योजना चे शिबिर महत्वाचे असणार आहे. याबरोबरच युवांना श्रमाचे महत्व व त्या माध्यमातून मिळणारी प्रतिष्ठा ही तितकीच महत्त्वाचे असून आपणास शारीरिक श्रम करून काम करणारा की मोबाईल घेऊन फिरणारा, डोके घालणारा साथीदार हवा याच्याही सामाजिक भान विद्यार्थ्यांनी घ्यावे असे आव्हान पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती माननीय राहुल नंदकुमार झावरे पाटील यांनी वडगाव अमली येथे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन समारंभात केले. यावेळी , सौ राणीताई लंके जिल्हा परिषद सदस्य अहमदनगर , श्री श्रीकांत चौरे नगरसेवक पारनेर नगरपंचायत, महाविद्यालयाचे…

Read More

प्रताप ढाकणे यांनी दिली सर्वपक्षीय बंद व मोर्चा ची हाक महालोकवाणी न्यूज: दिनांक 23 फेब्रुवारी 2023 सोमराज बडे: पाथर्डी प्रतिनिधी पाथर्डी शहरातील नवी पेठेतील सोन्या चांदीचे व्यापारी बंडूशेठ चिंतामणी हे नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून अर्जुना लॉन्स च्या पाठीमागे असलेल्या राहत्या घरी जात असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर शेवगाव रोडवर खुनी हल्ला करून सोन्याची दागिने असलेली बॅग पळवविल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.चिंतामणी यांना गंभीर इजा झाली असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहे.दरम्यान या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बंडू शेठ उर्फ राजेंद्र चिंतामणी हे मोटरसायकलवर दुकान बंद करून घरी जात…

Read More

महालोकवाणी न्यूज:- कृत्रिम व आभासी जीवन जगणाऱ्या युवा पिढीला श्रम संस्काराचे महत्व करण्यासाठी राष्ट्रीय योजनाचे सेवा योजना चे शिबिर महत्वाचे असणार आहे. याबरोबरच युवांना श्रमाचे महत्व व त्या माध्यमातून मिळणारी प्रतिष्ठा ही तितकीच महत्त्वाचे असून आपणास शारीरिक श्रम करून काम करणारा की मोबाईल घेऊन फिरणारा, डोके घालणारा साथीदार हवा याच्याही सामाजिक भान विद्यार्थ्यांनी घ्यावे असे आव्हान पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती माननीय राहुल नंदकुमार झावरे पाटील यांनी वडगाव अमली येथे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन समारंभात केले. यावेळी , सौ राणीताई लंके जिल्हा परिषद सदस्य अहमदनगर , श्री श्रीकांत चौरे नगरसेवक पारनेर नगरपंचायत, महाविद्यालयाचे…

Read More

पाथर्डी प्रतिनिधी: सोमराज बडे :श्री क्षेत्र मढी ( ता. पाथर्डी,जि.नगर ) येथे नगरा, शंखांचा निनाद व कानिफनाथांच्या नाम जयघोषात आज (ता.२१)रोजी गडावर मानाची होळी पेटविण्यात आली. होळी सणाच्या पंधरा दिवस अगोदर होळी ( भट्टीचा सण ) साजरी होणारे मढी हे देशातले एकमेव गाव आहे. यावेळी राज्याच्या विविध भागातल्या काना कोपर्यातून आलेले हजारो नाथभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. नाथांची आरती झाल्यानंतर पवित्रहोळीची पुजा करून मढी ( madhi) देवस्थान अध्यक्ष बबनराव मरकड आणि पुजारी यांच्या हस्ते रात्री नऊ वाजल्यानंतर होळी पेटविण्यात आली. यावेळी सरपंच संजय मरकड, देवस्थानचे सचिव विमलताई मरकड, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, विश्वस्त रवींद्र आरोळे, डॉ. विलास मढीकर शामराव मरकड, भगवान…

Read More

पाथर्डी प्रतिनिधी – सोमराज बडे पाथर्डी शहरातील नदीच्या काठावर पुरातन काळापासून असलेलें तिर्थक्षेत्र खोलेश्वर येथे प्रशासनाने चुकिच्या पध्दतीने सुरु असलेल्या व झालेल्या सर्व कामांची चौकशी होवुन तसेच चुकिच्या पध्दतीने खर्च झालेल्या निधिची वसुली संबंधीताकडून करावी.तसेच या कामाशी संबंधीत सर्व भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल होण्यासाठी पाथर्डी नगरपरिषदे समोर(वीर सावरकर मैदान) पाथर्डी, जि. अहमदनगर या ठिकाणी बुधवार दि.२२/०२/२०२३ आज सकाळी ११.०० वा.पासून मुकुंद भास्कराव गर्जे यांनी आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. जो पर्यंत या झालेल्या कामाची सखोल चौकशी करून याच्याशी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण हे उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार आपण केला…

Read More

जामखेड प्रतिनिधी – धनराज पवार रयत शिक्षण संस्थेचे नागेश विद्यालय जामखेड चे गुरुकुल प्रमुख तज्ञ गणित मार्गदर्शक संतोष ससाणे यांना वोडाफोन इंडिया फेलोशिप अवॉर्ड 2021 22 जाहीर झाला आहे. यावर्षी एकून 110 शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला. यामध्ये रयत शिक्षण संस्थेतून हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या दहा शिक्षकांमध्ये श्री ससाणे एस आर यांचा समावेश आहे या पुरस्कारा अंतर्गत त्यांना रुपये एक लाख फेलोशिप मिळाली आहे. विद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती प्राचार्य मडके बी के उपप्राचार्य तांबे पी ए ,पर्यवेक्षक, कोकाटे व्ही के,सोमीनाथ गर्जे, अशोक सांगळे संतोष पवार ,एनसीसी ऑफिसर मयुर भोसले सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. रयत शिक्षण…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक मा. खा. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची वीज तोडणी करू नये , खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करावा,केंद्र सरकारने हमीभावाचा कायदा करावा उसाच्या एफ आर पी प्रमाणे इतर सर्व शेतीमालाला हमीभाव कायद्याचे संरक्षण द्यावे शेतकऱ्यांना शेती पंपाला दिवसा बारा तास विना कपात वीज मिळावी नियमित कर्ज फेड करणारे शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली ५० हजार रुपये अनुदान कोणत्याही अटी शर्ती शिवाय तात्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा करावे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काटामारीतून लूट होत आहे यासाठी देशातील सर्वच कारखान्यांचे वजन काटे डिजिटल ऑनलाइन व्हावे व त्यावर थेट साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे, उसाच्या एकरकमी एफ…

Read More

महालोकवाणी न्यूज: बीड, 22 फेब्रु : पुतण्याच्या लग्नासाठी दोन सावकारांकडून दहा‎ टक्के व्याजदराने तीन लाख रुपये‎ खाजगी सावकाराकडून घेण्यात आले होते. दरम्यान व्याजाच्या रकमेच्या मोबदल्यात‎ सावकारांनी घर नावावर करण्याचा वादा केला होता. दरम्यान हे घर नावावर करण्यासाठी टाकलेल्या‎ दबावामुळे श्यामकुमार भाऊराव काळे (43) यांनी चालत्या‎ वाहनातून उतरून अंगावर पेट्रोल ओतून पेटवून‎ घेतल्याची घटना बीडच्या (BEED) केज शहरात उघडकीस आली होती. मात्र मागील 12 दिवसांपासून त्यांनी‎ आताच पैसे दे म्हणून श्यामकुमार काळे‎ यांच्याकडे तगादा लावत शिवीगाळ करीत‎ मारहाणीच्या धमक्या दिल्या होत्या. यानंतर‎ 18 फेब्रुवारी रोजी नोटरीवर बळजबरीने काळे‎ यांची सही घेत घर विक्री केल्याचे लिहून‎ घेतले होते. त्यानंतर काळे हे तणावात होते.‎…

Read More

महालोकवाणी न्यूज सोमराज बडे: पाथर्डी तालुका प्रतिनिधी मिरी ता. पाथर्डी – सन १९८५ सालापासून नगर जिल्ह्याचे विभाजन करावे अशी मागणी सातत्याने जनतेतून होत आहे. उत्तरेच्या तुलनेत दक्षिण भागावर पूर्वीपासून सर्वच क्षेत्रांमध्ये भेदाभेद केला जातो.आजही जिल्ह्याला मिळणाऱ्या एकूण निधी पैकी सर्वाधिक निधी हा उत्तरेकडे नेला जातो.मात्र ज्या ज्या वेळी अशी मागणी पुढे येते उत्तरेतील नेते मंडळी मुख्यालय श्रीरामपूरला असावे की संगमनेरला यावरून वाघाचा बनाव निर्माण करून मुख्य मागणीवरून लक्ष विचलित करतात.अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे(Ncp) नेते प्रतापराव ढाकणे यांनी केली. संवाद यात्रेनिमित्त आयोजितआज (ता.२१)रोजी मिरी ता. पाथर्डी येथील मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे होते यावेळी शिवशंकर…

Read More