Nashik: नाशिक पदवीधर विधानसभा निवडणुकीत एकापाठोपाठ एक ट्विट पाहायला मिळत आहेत. कॉंग्रेसने एबी फॉर्म देवूनही सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नव्हता. त्यामुळे ऐनवेळी सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरला होता. ज्याला महाविकास आघाडीने पाठींबा दिला होता. मात्र आता यामध्ये मोठा ट्विट आला असून महाविकास आघाडी पुरस्कृत सत्यजित तांबे यांना भाजपा पाठिंबा देणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या माजी. मुख्यमंत्र्याचा मुलगा आता भाजपच्या वाटेवर? कारणही आलं समोर ! याबाबत अधिक माहिती अशी की, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपकडून कोणीही उमेदवारी अर्ज भरला नव्हता. त्यामुळेच सर्वांचे लक्ष भाजपाच्या उमेदवाराकडे लागले होते. त्याचसोबत भाजपाकडून कोणाचीही उमेदवारी जाहीर न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी…
Author: mahalokwani
पुणे: पुण्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. ६० वर्षीय आजोबांनी आपल्याच ११ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी २३ वर्षीय महिलेच्या फिर्यादी नंतर नराधम आजोबाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. ‘2 वर्ष सेक्सचा आनंद मिळाला नाही’; तुरुंगातून बाहेर येताच व्यक्तीने केली सरकारकडे 10 हजार कोटींची मागणी ! पीडिती चिमुकली इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत आहे. फिर्यादी या चिमुकलीच्या शाळेत गुड टच बॅड टच वर एक सेशन घेत होत्या. यावेळी चौथीत शिकणार्या एका ११ वर्षाच्या मुलीने आपल्यावरील प्रसंग सांगितला. तिने सांगितले की, घरात कोणी नसताना माझे दादाजी मला मांडीवर घेऊन बसत आणि अश्लिल चाळे करीत.…
लातूर : लातूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे. निलंगेकर यांच्या या वक्तव्यानं लातुरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा साबुत राखण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. या विधानानंतर लातूर जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे. जोशीमठ : ‘ज्यादिवशी मूर्तीचा हात तुटून पडेल त्यादिवशी तुझं साम्राज्य नष्ट होईल’ नेमकं काय म्हटलं निलंगेकर यांनी? निलंगेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं त्यांनी म्हटलं…
एखादी आपत्कालीन परिस्थिती ओढवली असेल आणि जवळ पैसे नसतील, तर पूर्वीचे लोक हे सावकारांकडून पैसे घ्यायचे. कालांतराने ही परिस्थिती बदलली आणि सावकारांची जागा बँकांनी घेतली. पूर्वी कर्ज घेण्यासाठी बँकांची प्रक्रिया खूप किचकट असायची, मात्र, आता बॅंकाकडून अगदी सहज कर्ज मिळतं.आता तर देशात क्रेडिट कार्डचा ट्रेंड वाढलाय. क्रेडिट कार्डचा वापर करुन पैसे नसतांनाही लोक वस्तू खरेदी करतात. आणि नंतर त्याचे पैसे पुन्हा बँकेला देतात. पण क्रेडिट कार्ड धारकाचा मृत्यू झाला तर त्यानं घेतलेल्या कर्जाचं काय होतं? कोणतंही मोठ काम करायचे म्हटलं तर त्यासाठी पैसे लागतात. आणि अचानक एवढे पैसे माणूस जमवू शकत नाही. त्यासाठी त्याला बँकेकडून कर्ज घेण्याची आवश्यकता पडते. पैशाची…
(छाया – विजय मते) महालोकवाणी न्यूज :- दि 12 जाने 2023 नगर औरंगाबाद रोडवरील गजराज नगर जवळील एका गादीच्या कारखान्यास आग लागल्याने त्यामधील कापूस, कापड जळून पूर्ण भस्म सात झाले. गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण 10ते 15लाख रुपयांचे नुकसान झाले त्यामुळे मालकाच्या अश्रूंचा बांध फुटला होता. कारण तीन वर्षांपूर्वी अशीच आग लागल्याने खुप मोठे नुकसान झाले होते त्यावेळी गजराज नगर जवळच हा कारखाना सुरू होता. आता कुठूनही करता येणार मतदान, काय आहे RVM मशीन? RVM मशीन कसं काम करतं? ही घटना घडली तेव्हा तातडीने युवा नेते अक्षय कर्डिले, सरपंच रामेश्वर निमसे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके,…
गढवाल हिमालयचे गॅझेटियर लिहिणारे इंग्रस आयसीएस अधिकारी एचजी वॉल्टन यांनी 1910 मधील जोशीमठचा उल्लेख केलाय. घरं, रात्रीचे निवारे, मंदिरं आणि चौकोणी आकाराच्या दगडांपासून तयार केलेला शहराचा चौक असलेलं शांत शहर, असा तो उल्लेख आहे. याच्या गल्ल्यांमध्ये कधीतरी व्यवसायाच्या हंगामात तिबेटमधून व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या याक आणि घोड्यांच्या घंट्यांचा आवाज येत असावा, असं त्यात म्हटलंय. जुन्या काळात या व्यापाऱ्यांच्या वर्दळीमुळं जोशीमठ ही एक संपन्न बाजारपेठ असावी. पण वॉल्टन यांच्या कालखंडापर्यंत या व्यापाऱ्यांनी त्यांचे बाजार दक्षिणेकडे म्हणजे नंदप्रयाग आणि त्याच्याही पुढं स्थलांतरीत केले होते. ‘या’ वर्षी मकर संक्रांती १५ जानेवारीला; ३२४६ साली मकर संक्रांती १ फेब्रुवारीला येणार वॉल्टन यांनी तिबेटच्या ज्ञानिमा मंडीमध्ये पिढ्यान्…
ठाणे : या वर्षी शनिवार, दि. १४ जानेवारी रोजी रात्री ८.४४ वा. सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार असल्याने मकर संक्रांती रविवार, दि. १५ जानेवारी रोजी आली आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. निरयन मकर संक्रांती दरवर्षी १४ जानेवारीलाच येते हे खरे नाही, असेही ते म्हणाले. आता कुठूनही करता येणार मतदान, काय आहे RVM मशीन? RVM मशीन कसं काम करतं? सोमण म्हणाले की, सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा मकर राशीत प्रवेश करीपर्यंत ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे १० सेकंद एवढा कालावधी लागतो. त्यामुळे निरयन मकर संक्रांतीचा दिवस हा पुढे-पुढे जात असतो. सन २०० मध्ये…
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. मात्र, भारतात मतदानाचा टक्का कायम घसरलेलाच असतो. स्थलांतर हे त्यामागचं खूप मोठं कारण आहे. कारण, स्थलांतरीत मतदारांना मतदानासाठी सुट्टी टाकून गावाकडे येणं शक्य नसते. परिणामी मतदानामध्ये घसरण होते. हीच बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं एक मोठा निर्णय घेतला. स्थलांतरित नागरिकांना दुसऱ्या राज्यातूनही आपल्या मूळ गावी मतदान करता यावं, यासाठी नवीन यंत्रणा विकसित केलीये. दरम्यान, ही RVM यंत्रणा आहे तरी काय? ती कसं काम करते? याच विषयी जाणून घेऊ. घरापासून दूर राहणाऱ्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने रिमोट व्होटिंग सिस्टीम तयार केलीये. निवडणूक आयोगाने ही घोषणा केलीये. गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर, तुम्हाला मिळते…
मुंबई: पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीच्या आसामविरुद्धच्या सामन्यात आपले तांडव चालूच ठेवले. या सामन्यात दुसऱ्याच दिवशी पृथ्वी २४० धावांच्या पुढे मैदानात उतरला आणि पुन्हा एक झंझावाती खेळी त्याने खेळली. आता त्याने त्रिशतक झळकावून आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी धावसंख्या बनवली. त्रिशतक गाठण्यासाठी पृथ्वीने ३२६ चेंडूंचा सामना केला. आसामचा गोलंदाजांचा त्याने असा काही समाचार घेतला की त्यांना हैराण करून सोडले. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि आसाम यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पृथ्वी शॉ पहिल्या दिवसाच्या २४० धावांच्या पुढे खेळायला आला. पण, दुसऱ्या दिवशी त्याने पुढच्या ६० धावा इतक्या वेगाने केल्या की ३०० धावांचा पल्ला त्याने कधी गाठला हे…
महालोकवाणी न्यूज:- संपादक:- सचिन कांबळे पाटील – 9604737188 पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे महालोकवाणी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 अंजनगाव तालुका बारामती येथे रात्रीच्या वेळेस अवैद्य वाळू उत्खनन जोरात सुरू आहे.या ठिकाणी बेसुमार उत्खनन झालेले असून लाखो रुपयांची शासनाची. मालमत्ता चोरून नेहलेली आहे.या कर्हा नदीच्या पात्रामध्ये आपणाला मोठे मोठे खड्डे पाहायला मिळत आहे.याच गावातील एका पुढाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले की या ठिकाणी रात्रीचे वेळी दोन जेसीबीने आणि पाच ते सात ट्रॅक्टर यावेळी बेसुमार वाळू उपसा करून वाहतूक करत .गावात व इतरत्र विक्री करून लाखो रुपये कमवत आहेत . आसाच वाळू उपसा चालू राहिला तर नदिचा प्रवाह बदलू शकतो…