कार आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. अलीकडच्या काळात हे वाहतुकीचे सर्वाधिक पसंतीचे साधन आहे. हे सुविधा आणि वेग दोन्ही प्रदान करते. तथापि, कार वेगवेगळ्या कारणांसाठी खरेदी केल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ, कोणीतरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वैयक्तिक वापरासाठी कार खरेदी करतो किंवा कोणीतरी उपजीविकेचे साधन म्हणून वापरतो. कारचा वापर वैयक्तिक असो वा व्यावसायिक, त्यासाठी कार विम्याचा Car Insurance प्रकार निवडण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते. तुमची कार काहीही असो, भारतात थर्ड पार्टी इन्शुरन्स अनिवार्य आहे. परंतु केवळ थर्ड पार्टी इन्शुरन्स पुरेसा नाही, त्यामुळे योग्य मोटार विमा पॉलिसी Car Insurance निवडणे आवश्यक आहे. व्यावसायिक कार जास्त धावत असल्याने अचानक नुकसान…
Author: mahalokwani
जामखेड : राष्ट्रवादीतील फुटीनंतर Rohit Pawar आक्रमक झालेले दिसत आहेत. बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी आहे. आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर पवार कुटुंबियातून आणखी एक भावी मुख्यमंत्री पदाच्या रांगेत आले आहेत. पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. राज्यात राजकीय घडामोडींना वेग; विधानसभा अध्यक्ष ठरवणार शिंदे – ठाकरे यांचे राजकीय भवितव्य.. रोहित पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर लागलेले हे फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. Rohit Pawar यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख अजित…
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी बोलावली आहे. या सुनावणीला सुरुवात झालीय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी बोलावली आहे. या सुनावणीला सुरुवात झालीय. या सुनावणीसाठी दोन्ही बाजूचे वकील उपस्थित आहेत. ठाकरे गटाकडून अनिल परब, अनिल देसाई, अजय चौधरी, सुनील प्रभू विधान भवनात दाखल झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष आज दोन्ही पक्षांच्या बाजू एकूण घेणार आहेत. याप्रकरणी 34 याचिका आहेत. या सर्व याचिकांवर पुढील काळात सुनावणी होणार आहे. या याचिकांचं वेळापत्रक काय असेल, तर ठरवलं…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड येथील तपनेश्वरचा राजा वस्ताद सत्ता ग्रुप आयोजित गणेश फेस्टिवल २०२३ निमित्त होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) तसेच अभिनेता सुभाष यादव प्रस्तुत काॅमेडी तडका – कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिवसभराच्या कामातून महिलांना विरंगुळा मिळावा, त्यांच्या कला, आवडी – निवडी जोपासण्यात याव्या तसेच माता भगिनींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रा. कैलास माने सर शिवसेना जामखेड तालुका प्रमुख तसेच वस्ताद सत्ता ग्रुप चे उल्हास (वस्ताद) माने यांच्या मार्गदर्शनाखाली व तपनेश्वरचा राजा, वस्ताद सत्ता ग्रुप च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून सहभागी माहिलांना खूप सारे बक्षिसे पण देण्यात येणार आहेत , तरी जामखेड शहरातील व जामखेड…
Nagar 23sep : Ahmednagar Rain अहमदनगर मध्ये एकाच पावसातसर्व ओढे नाले तुंबून सर्व पाणी शहरात घुसले आहेत, याला महानगरपालिकेचे नगर रचना विभागाचे चारठाणकर साहेबच जबाबदार आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही , कारण त्यांची नियुक्तीच नगर शहरातील ओढे, नाले , रस्ते , ओपन स्पेस , गायब करण्यासाठी झाली आहे का असा प्रश्न नगरकरांना पडला आहे . Ahmednagar Rain। अहमदनगरमध्ये पाणी कारण त्यांना नगरमधील जे जागुरक , सामाजिक कार्यकर्ते , किंवा अनेक प्रभागातील नगरसेवक यांनी ओढे , नाले, मोकळे करावे , त्यांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी यांनी अनेक वेळा निवेदन, तक्रार अर्ज दाखल केलेले आहेत, पण चारठाणकर साहेब यांनी त्यांच्या…
आज दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी जामखेड तालुक्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी जनावरांचा आठवडे बाजार सुरु करावा यासाठी कृषी बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे धनराज पवार जामखेड येथील जनावरांचा आठवडे बाजार सुरु करा ; अ.नगर जिल्हातील राहता,लोणी,घोडेगांव आदी.जनावरे आठवडे बाजार सुरु झाले आहेत, परंतु जामखेड तालुक्यातील जनावरांचा बाजार बंद आहे , जामखेड तालुक्यात लम्पी या चर्म रोगाचे प्रमाण आता कमी झाल्याने व लसीकरण झाल्याने जनावरे बाजार ( बैल, गाय, म्हैस) इत्यादी जनावरांचा बाजार लवकरात लवकर सुरु करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे. बाजार चालू करुन शेतकरी व व्यापारी यांना…
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते संपन्न जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड शहरातील बिड रोड काॅर्नर ( छत्रपती संभाजी महाराज मार्ग) येथील भाजपा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक बिभिषण मामा धनवडे यांचे SS मोबाईल शाॅपी येथे iPhone 15 मोबाईल जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या शुभहस्ते लाॅन्च करण्यात आले. यावेळी बिभिषण मामा धनवडे या प्रसंगी म्हणाले की,भारतातील सर्वात मोठी पाचव्या क्रमांकावर असणारी कंपनी तसेच ॲक्सेसरीज मध्ये ४० ते ५० % डिस्काउंट व मोबाईल वर ३० ते ४० % पर्यंत डिस्काउंट, फोन पे लोन आहे 0% पर्यंत व्याजदर असून शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. यावेळी प्रविण चोरडिया,…
अहमदनगर :- अहमदनगर Ahmednagar जिल्ह्यात चाले तरी काय, अशा प्रश्न उपस्थित आहे, गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे, यातच सर्वांना हादरवून टाकणारी घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यात खळबळ बातमीची हकिगत अशी की, यातील फिर्यादी श्री. अन्वर बिराम शेख (रा. एकलहरे,ता.श्रीरामपूर) यांनी दि.21 सप्टेंबर रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की,त्यांची मुलगी बुशरा नईम पठाण ही आपले पती नईम पठाण व मुलांसह घरात झोपलेली असताना रात्री 01.45 वा.चे सुमारास अनोळखी 4 ते 5 इसमांनी घरात प्रवेश करुन बुशरा हिच्या डोक्यात बॅटरी मारुन तिला बेशुध्द करुन जावई नईम पठाण यास साडीने गळ्यास फास देवुन कपाटात ठेवलेले 7,00,000/- रोख व सोन्याचे…
अ.नगर – येथील रोटरी क्लब ऑफ अहमदनगर संचलित रोटरी पीस सेंटर अर्थात रोटरी शांती केंद्राची स्थापना आज 21 सष्टेंबर 2023 आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाचे औचित्य साधुन करण्यात आली व तणावमुक्त जीवनावर न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष माधवराव देशमुख यांनी दिली ते पुढे म्हणाले की रोटरीचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष Gordon Mcinally व डिस्ट्रीक्ट 3132 च्या प्रांत अध्यक्ष स्वाती हरकल यांच्या प्रेरणेने आम्ही देशातील पहिल्या रोटरी पीस सेंटरची स्थापना केली आहे याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने सेल्फी विथ गौरी स्पर्धेचे आयोजन;आकर्षक बक्षिसे ‘तणावमुक्त जीवन’ या विषयावरील कार्यशाळा रोटरी…
राजकीय दबावापोटी उद्घटनानंतरही सुरू न झालेले घुमरी सबस्टेशनदेखील अखेर सुरू; शेतकऱ्यांना होणार फायदा कर्जत / जामखेड | कर्जत जामखेड मतदार संघातील विजेच्या विविध अडचणी दूर व्हाव्यात यासाठी महावितरणकडे वारंवार निवेदने देऊन मागण्या करूनही महावितरण शेतकरी व नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष करत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मित्रपक्ष, शेतकरी व नागरिकांनी एकत्र येत आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. कर्जत येथील कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर बुधवारी हे उपोषण सुरू करण्यात आले होते. विजेच्या संबंधित असलेल्या समस्यांबाबतच्या अडचणी तात्काळ स्वरूपात सोडवल्या नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा गर्भित इशाराही यावेळी देण्यात आला होता. अखेर प्रशासनाने या आमरण उपोषणाची गांभीर्याने दखल घेत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली…