संपूर्ण भारत देशात रक्षाबंधन Rakshabandhan हा सन अतिशय उत्साहाने साजरा केला जात असतो, भाऊ – बहिणीचे नाते अधिक दृढ राहावे, यासाठी हा सन साजरा होत असतो , बहीण आपल्या भावाच्या घरी राखी घेऊन जात असते, अत्यंत पवित्र असे हे नाते असते , आत्ता या रक्षाबंधनाच्या Rakshabandhan सणाला अवघे दिवस उरले आहेत. श्रावण पौर्णिमेला म्हणजेच 30 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. Rakshabandhan Gift अशा परिस्थितीत बाजारपेठा आधीच राख्यांनी सजल्या आहेत. बाजारात सर्व प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. राख्यांसाठी मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत वेगवेगळी क्रेझ पाहायला मिळत आहे. आजचा आधुनिक काळ लक्षात घेऊन लहान मुलांच्या राख्यांच्या निवडीकडेही खूप लक्ष दिले…
Author: mahalokwani
पैठण – पंढरपूर पालखी मार्ग व खरवंडी – कासार – लोहा या राष्ट्रीय महमार्गासाठी पाथर्डी तालुक्यातील पाच गावातील संपादित केलेल्या जमिनीचा 35 कोटी रुपये मावेजा केंद्र सरकारने मंजूर केला असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. जमिनीचा 35 कोटी मावेजा मंजूर – खा.डॉ.सुजय विखे पाटील सोमराज बडे ,पाथर्डी (प्रतिनिधी)पैठण – पंढरपूर NH-752E या पालखी मार्गासाठी पाथर्डी तालुक्यातील पाच गावातील संपादित केलेल्या भू संपादनाचे 20.72 कोटी आणि NH-361F खरवंडी-कासार-लोहा या राष्ट्रीय महामार्गासाठी पाथर्डी तालुक्यातील चार गावांच्या संपादित जमिनीसाठी 14.18 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मागील पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या भू संपादनाच्या मावेजा संदर्भात सातत्याने केंद्र सरकार तसेच राज्य सरकार कडे पाठपुरावा…
शिवसेनेचे जिल्हा निरीक्षक प्रशांत काळे यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड दौऱ्यानिमित्त शासकीय विश्रामगृह येथे तालुक्यातील शिवसेना Shivsena पदाधिकाऱ्यांची बैठक दिनांक २१ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली होती. जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार शिवसेना अधिक बळकट करणार या बैठकीत शिवसेना पक्षाची ध्येयधोरणे राबविण्यात आले तसेच यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री यांचा संदेश घेऊन गाव पातळीवर जाऊन सामन्यातील सामान्य कार्यकर्त्याच्या अडचणी , रोजगार, शिक्षण , मूलभूत सुविधा, आरोग्य अशा अनेक अडचणी समजून घेऊन त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी शिवसेना नेहमी पुढेच राहिलेली आहे, हे सरकार गतिमान सरकार आहे, त्यामुळे ज्यांना अडचणी असतील त्यांनी आमच्या कोणत्याही पदाधिकारी यांच्याशी संपर्क करा…
Rohit Pawar : भाजपने (BJP) राज्यात पक्ष फोडले, घरे फोडली. अशा प्रवृत्तीच्या मुळावरच घाव घालणे आवश्यक असल्याचे सांगत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शुक्रवारी (ता. २५) दसरा चौक येथे सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार पवार म्हणाले, ‘महाराष्ट्राला पुरोगामी विचार देणारे व ते विचार अंमलात आणणारे शहर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. ऐतिहासिक दसरा चौकातून राज्याला व देशाला पुरोगामी संदेश देण्यासाठीच शरद पवार यांनी या मैदानाची निवड केली असेल. Sharad Pawar । ‘मोदी सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून ठोकून काढा’, शरद पवारांचे स्फोटक…
जामखेड चे ग्रामदैवत नागेश्वर यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे या वर्षही कैलासवासी विष्णू उस्ताद काशीद बाबा यांच्या स्मरणार्थ भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजक तथा भाजपा तालुकाध्यक्ष अजय दादा काशीद यांच्या वतीने लना होषिंग या ठिकाणी दिनांक 22 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. जामखेड प्रतिनिधी; धनराज पवार महाराष्ट्र बाहेरील पैलवान यांनी या आखाड्यास हजेरी लावली जामखेड ची नागपंचमी महाराष्ट्रात वेगळ्या अर्थाने परिचित होती परंतु गेल्या अनेक वर्षंपासून कैलासवासी विष्णू उस्ताद काशीद बाबा यांच्या समरणार्थ उप महाराष्ट्र केसरी बबन काका काशीद, मराठा गौरव युवराज भाऊ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा तालुकाध्यक्ष अजय दादा काशीद यांनी ही जुनी ओळख पुसून कुस्तीच्या माध्यमातून एक नवी ओळख महाराष्ट्राला…
शिक्षणविभागातून ब्रेकिंग न्यूज वर्षातून दोनदा होणार HSc Board बोर्डाच्या परीक्षा, 12 वीच्या विद्यार्थ्यांना शिकाव्या लागणार दोन भाषा HSc Board बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार शिक्षणविभागातून ब्रेकिंग न्यूज आली आहे , HSc Board बोर्डाच्या परीक्षा दोन वेळ घेण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे, हे विद्यर्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे 2024 च्या बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक उपयुक्त बातमी आहे. आता बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बुधवारी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन अभ्यासक्रम फ्रेमवर्क जारी केला आहे. त्यात बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील, त्यामुळे विद्यार्थ्यांची समज आणि कौशल्ये विकसित…
Apple ने आपल्या वापरकर्त्यांसाठी फोन चार्ज करण्याचा योग्य मार्ग सांगितला आहे आणि काय करावे आणि करू नये याची एक लांबलचक यादी जारी केली आहे. जे प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याला माहित असणे आवश्यक आहे. सोशल मीडियाच्या या युगात मोबाईल फोन हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. लोक उठताना, बसताना, जागताना आणि झोपताना मोबाईल फोन वापरतात. असे करणाऱ्या सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी Apple कडून एक अलर्ट नोटिफिकेशन आले आहे, परंतु ही चेतावणी केवळ आयफोन वापरणाऱ्या लोकांसाठी नाही, तर अँड्रॉइड मोबाईल फोन वापरणाऱ्यांनी देखील या धोक्यांकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. ✦ Apple ची काय करावे आणि करू नये याची यादी जारी…
सर्व जगाला आज चंद्रावर चांद्रयान 3 Chandrayaan 3 Landing च्या सॉफ्ट लँडिंगची अपेक्षा आहे याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. देशभरातील आणी इतर देशातील लोकही उद्याची म्हणजेच 23 ऑगस्ट 2023 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. Chandrayaan 3 Landing चांद्रयान 3 लँडिंग भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) चांद्रयान 3 Chandrayaan 3 Landing चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ पोहोचले आहे. उद्या देशाचे लँडर मॉड्यूल चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. तुम्हाला भारताचा हा ऐतिहासिक विजय थेट पहायचा असेल, तर तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Hotstar वर थेट पाहू शकता. येथे तुम्हाला चांद्रयान 3 चा इतिहास आणि लाइव्ह अपडेट्स बघायला मिळतील. तुम्हाला चांद्रयान-3 Chandrayaan 3 Landing चे थेट प्रक्षेपण…
Phone lelo सेल मधील जमा रक्कम वापरली सामाजिक कार्यासाठी १५ ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून नगर मधील phone lelo पाशाखुंट, पिंजर गल्ली कॉर्नर अहमदनगर मार्फत ऑफर ठेवण्यात आली होती, कुठल्याही मोबाईलचे स्क्रीन गार्ड फक्त १० रुपयात ठेवण्यात आले होते , यामधून जमा होणारी रक्कम सामाजिक कामासाठी वापरणार होते phone lelo या शॉप मध्ये iphone तसेच इतर कंपनीचे मोबाईल कमी दरात ग्राहकांसाठी उपल्बध करून देण्यात येतात , या शॉपला युवा वर्गाचा चांगलं प्रतिसाद मिळत आहे यामध्ये चांगल्या कंपनीचे स्क्रीन गार्ड फक्त १० रुपयात मिळणार आहे, हि ऑफर अत्तापर्यंत कोणीच दिलेली नाही आणि विशेष म्हणजे या ऑफर मधून जे पैसे जमा होणार आहेत,…
Onion Rates : केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा (onion) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा (Onion) खरेदी करणार 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिली. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल असेही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमितशाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याशी फडणवीस यांनी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली.…