Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून राजकारण पेटले; काल मी जे काही बोललो यावर जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून राजकारण पेटले; काल मी जे काही बोललो यावर जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 4, 2024Updated:January 4, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

काल मी जे काही बोललो ते…; वादाचं काहूर माजल्यानंतर जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल एक वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

electric bike | 1लाख रुपयांपेक्षा स्वस्त मिळतात या पाच इलेक्ट्रिक स्कूटर, पूर्ण चार्ज केल्यावर धावतात चक्क इतक्या किमी..

Jitendra Awhad यांच्या वक्तव्यावरून राजकारण पेटले

मी नेहमी महाराष्ट्राला संबोधित करत असतो. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचा विपर्यास करणं हे माझं काम नाही. काल मी जे बोललो ते ओघात बोलून गेलो, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. मी इतिहासाची मोडतोड करत नाही तर काही पुराव्यांच्या आधारे आपण हे वक्तव्य केल्याचं आव्हाड म्हणालेत.

Table of Contents

Jitendra Awhad यांच्या वक्तव्यावरून राजकारण पेटले

राम- प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रात रामकृष्ण हरी म्हणतो. जो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे. त्या श्रीरामाबद्दल बोलताना मी म्हटलं की ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाहीये. पण जे याच्या विरोधात उभे राहिलेत त्यांच्या माहितीसाठी सांगतो. वाल्मिकी रामायणामध्ये 6 कंद आहेत.

त्यातल्या अयोध्या कंदातील सर्ग 52 आणि श्लोक 102 यात हा उल्लेख आहे. मात्र मला हा वाद वाढवायचा नाही म्हणून मी हे वाचून दाखवत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

मी कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. कालच्या वक्त्याव्याबद्दल कोणाच्या भावना दुखावल्या असतील. तर मी दिलगीरी व्यक्त करतो. मी गुन्ह्याला घाबरत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlepetrol|अहमदनगरमध्ये उद्या पण पेट्रोल मिळणार का नाही? टँकर चालकांनी घेतला हा निर्णय..
Next Article Rohit Pawar | रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ; अनेक कंपन्यांवर ईडीची छापेमारी; काका सत्तेत
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.