नगर शहरात सध्या घाणीचे nagar ghantagadi साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . एकीकडे रस्त्याचा विकास होताना आपण पाहत आहोत तर दुसरीकडे अनेक मोठे बॅण्ड नगर शहरात येऊ पाहत आहे, काही अनेक मोठे शोरूम किंवा नामंकित कंपन्या या नगर शहरात दाखल झाल्या आहेत. परंतु नगरमधील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होताना दिसत नाहीत.
Panjabrao Dakh| पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज; राज्यात कुठे कुठे अवकाळी पाऊस ?
nagar ghantagadi | नगरमध्ये मध्ये घंटा गाडीचा दुष्काळ

त्यामुळेच नगरकरांना आत्ता कचरा गाडीचा nagar ghantagadiv दुष्काळ जाणवत आहे. मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ असतो या दिवसात पण नगर मध्ये कचरा गाडीचा दुष्काळ पाहायला मिळत आहे. कचरा गाडी एकदा येऊन गेल्यानंतर सहा ते सात दिवसानंतर परत येते , ती पण कधी येईल याची शाश्वती नाही. आली तर आधीच भरून आलेली असते. मंग नागरिक घरातील कचरा हा रोडच्या कडेला ऑफिसला जाता – जाता टाकून देतात, किंवा इतर ठिकाणी फेकून देतात त्यामुळे नगर मध्ये सध्या काही ठिकाणी दुर्गंधी पाहायला मिळत आहे.

Table of Contents
रोज किंवा एक दिवसाआड कचरा गाडी nagar ghantagadi का येत नाही, ज्याला पालिकेने हा ठेका दिला असेल तो तर रोजचे बिल काढत असेल, मंग नगरकरांना हा प्रश्न पडला आहे कि, याला जबाबदार कोण.? पालिकाआयुक्त कि ठेकेदार .