पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आणि थोर महापुरुषांचे विचार आपल्या सर्वांपर्यंत पोहचावे त्यांच्या शुर विर कार्याची विचारांची देवाणघेवान व्हावी व आपल्या थोर महापुरुषांच्या विचारावरती सर्वांनीच चालावे. ही आज काळाची गरज आहे .
3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे म्हणून हा खारीचा वाटा म्हणून सौ जयश्री संदीप भागवत माजी सरपंच कुरकुंभ व दौंड तालुका राष्ट्रवादी युवती कार्याध्यक्ष यांच्या माध्यमातून सर्व महापुरुषांच्या पुस्तकांचे वाटप महिला भगिनींना करण्यात आले.
भिगवन-राशिन रोड डिकसळ तालुका इंदापूर येथे भिषण अपघात..!
त्यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरांहुन कौतुक करण्यात येत आहे. आणि असे अनेक लोकाभिमुख प्रेरणा देणारे कार्यक्रम ते सतत राबवत असतात .म्हणून त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित असतात .आणि माझे असे सामाजिक उपक्रम पुढे चालूच राहतील असे त्या म्हणाल्या..
