Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे – फडणवीस सरकारने वर्चस्व !

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे – फडणवीस सरकारने वर्चस्व !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 20, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सातारा जिल्ह्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या 318 ग्रामपंचायती पैकी 199 ग्रामपंचायतीवर शिंदे फडणवीस सरकारने सत्ता काबीज करून सातारा जिल्ह्यातील पारंपारिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला धोबीपछाड दिला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस,राष्ट्रीय काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने एकूण 98 जागांवर सत्ता काबीज केली आहे. तर स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून 28 ग्रामपंचायतीवर तटस्थ उमेदवार हे ग्रामपंचायतीचे सरपंच झाले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यात आता शिंदे फडणवीस सरकारची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 318 ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेने 101 ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला आहे तर भाजपने 98 ग्रामपंचायतीवर आपली सत्ता काबीज केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने 78 ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यात यश मिळवले राष्ट्रीय काँग्रेसला अवघ्या सात ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले असून काँग्रेसची चांगलीच पीछेहाट झालेले देखील दिसून आले ठाकरे गटाच्या शिवसेनेने देखील सातारा जिल्ह्यामध्ये आपले खाते उघडत त्यांनी 7 ग्रामपंचायतीवर काबीज मिळवला आहे .

सातारा जिल्ह्यातील स्थानिक आघाड्यांनी या राष्ट्रीय पक्षांना बाजूला ठेवत गावपातळीवर आघाड्या करत एकूण 28 ग्रामपंचायतीवर समविचारी पॅनलचे उमेदवार निवडून आणून त्यांनी या ग्रामपंचायतीवर आपली सत्ता काबीज केली आहे. सातारा विधानसभा मतदारसंघातील एकूण 39 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये सातारा जावली चे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटात आणि राष्ट्रवादीच्या गटामध्ये मोठी चुरस पाहायला मिळाले. यामध्ये सर्वाधिक 29 ग्रामपंचायतीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विजयी संपादन केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती फक्त एकच ग्रामपंचायत लागल्याने सातारा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली पीछेहाट झालेल्याचे देखील दिसून आले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleगॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर, तुम्हाला मिळते ५० लाखांची नुकसान भरपाई; ‘असा’ करा क्लेम !
Next Article सिल्लोड मध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम; 18 पैकी 13 ग्राम पंचायतीवर दणदणीत विजय !
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.