Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA महसूल विभागाचा हलगर्जीपणा; पीएम किसान सम्मान निधी मिळेना.!

PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA महसूल विभागाचा हलगर्जीपणा; पीएम किसान सम्मान निधी मिळेना.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 17, 2023Updated:May 17, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

बबनराव धायतोंडे

दौंड: केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पी एम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये दिले जातात. तसेच नुकतेच महाराष्ट्र शासनाडून ६००० दिले जाणार आहेत. असे वर्षाला १२००० रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मात्र महसूल विभागाकडून काही पात्र शेतकऱ्याच्या दुरुस्त्या करण्यात आल्या नाही त्यानंतर त्यांना या निधीतील पैसे मिळणे बंद झाले आहे. महसूल विभागच्या हलगर्जी पणामुळे आज कित्येक शेतकरी पात्र असून देखील त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान pm kisan yojana निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१/१२/२०१८ पासून सुरवात झाली. या योजनेंतर्गत केंद्र शासनाने निकष शिथिल केल्याने सर्व लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या संख्येत मोठी वाढ झाली. शेतकरी

PM KISAN SAMMAN NIMI YOJANA

कुटुंबासाठी दोन हेक्टरची मर्यादा रद्द केल्याने सरसकट शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र ठरली आहेत. परंतु महसूल गाव कामगार तलाठी, हे महाशय तर भलत्याच कामात व्यस्त असतात. मंडल ७ अधिकारी, तहसीलदार यांच्या हलगर्जी पणामुळे शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळत नाही. दौंड (daund) तहसील कार्यालयाला तर तहसीलदारच १ महिना झाले मिळेणात. म्हणून दौंड महसूल विभागात सावळा गोंधळ सुरु आहे. नागरिकांमध्ये तिव्र नाराजी दिसून येत आहे. एका शेतकऱ्याला या योजनेतून एक वर्ष पैसे मिळाले परंतू पुन्हा पैसे मिळणे बंद झाले. त्याने याविषयी तलाठी यांना विचारांना केली असता ते म्हणाले की तुम्ही

ऑनलाईन तपासा तेव्हा पहिले तर त्यात जमीन नावावर नाही असं दाखवलं. त्यामुळे पैसे मिळत नाही. जमीन असून देखील या योजनेचा लाभ मिळत नाही. महसूल विभागाने यांचे गांभीर्य घेऊन शेतकऱ्यांना या योजेचा लाभ कसा देता येईल हे पहिले पाहिजे. दौंड तालुक्यात कित्येक शेतकरी आज या योजने पासून वंचित आहेत. महसूल विभागतील अधिकारी दुरुस्ती करण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. नागरिकांना वारंवार हेलपाटे मारायला लावत आहेत. तलाठी ऑफिसला सतत कुलुप पाहिला मिळत आहे. महसूल विभागातील अधिकारी यांनी मनावर घेवुन यातील त्रुटी तपासल्या तर बऱ्याच शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळेल. परंतू राजेगाव खानवटे गावचे तलाठी हे तहसीलदार दौंड यांची खुर्ची १ महिना झाले रिकामी असल्यामुळे महसूल मंत्री असल्यासारखे आव आणत आहे मग शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleखरवंडी कासार सजा तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांची आर्थिक लूट !
Next Article जामखेडमध्ये पैशापुढं माणुसकी हरली; लैंगिक अत्याचारी जोमात, आमदार, नेते आणि जामखेडकर अजूनही कोमात..?
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.