Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » या मागणीसाठी जामखेड विद्युत कार्यालयावर काढणार मोर्चा- स्वप्नील खाडे यांचा इशारा.!

या मागणीसाठी जामखेड विद्युत कार्यालयावर काढणार मोर्चा- स्वप्नील खाडे यांचा इशारा.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 2, 2023Updated:June 2, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड लोकवस्ती मधून जाणाऱ्या मुख्य विद्युत प्रवाह वाहिनीवर कापरी पाईप, पट्टी बसाव्यात, तसेच येत्या पाऊस काळात नागरिकांच्या जीविताला संरक्षण द्यावे अश्या विविध मागणीचे निवेदन दिले


जामखेड तालुक्यातील जामखेड शहरासह लोकवस्त्या वरील काही गावात मुख्य प्रवाहाच्या वाहिनी गेलेल्या आहेत. तरी खूप वर्षापूर्वी या विद्युत वाहिन्याचे कामे झालेले आहेत. तदनंतर मानवी शहर वस्ती वाढलेली आहे. त्यातच ऊन, वारा, पाऊस यामुळे विद्युत खांबावरील ताण व तसेच विद्युत वाहिन्यांची झालेली झीज याने बऱ्याच ठिकाणी नागरीकांचे व शेतकऱ्यांचे जीवीत हानीसहीत नुकसान होत आहे.

विद्युत वाहिन्यांच्या तारा अचानक तुटत आहेत, खांबे सुद्धा अचानक कोलमडत आहेत. त्यातच काही डि. पी. चे फ्युजाचे दरवाजे सुद्धा तुटलेले आहेत काही ठिकाणी उघडेच राहिलेले आहेत. तसेच जामखेड शहरामध्ये जुन्या डि.जे. हॉटेलच्या पाठीमागील परिसरात राहणाऱ्या नागरीकांच्या घरावरून मेन लाईन गेलेली आहे. याच भागात दि. २६/०५/२०२३ रोजी कु. ओमी मस्कर वय ९ वर्षे रा. वरकुटे ता.करमाळा जि.सोलापूर येथील रहिवासी आहे.

ही आपल्या नातेवाईकाच्या घरी लग्नानिमित्त आली असता, स्लॅप खेळत असताना तीला या घरासमोरून गेलेल्या मेनलाईनचा धक्का बसला त्यात तिचा मृत्यु झाला अशा घटना अगोदरसुद्धा खूप वेळेस झालेल्या आहेत परंतू येणाऱ्या पाऊस काळात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्युत वाहिन्यावर तारेवर कापरी पाईप पट्ट्या तसेच विद्युत पोलचे ताण आवळून संरक्षण होईल व मानवी जीवीत हानी होणार नाही.

अशी लोकवस्तीमधील लोकवर्दळ असलेल्या भागात योग्य त्या उपाय योजना करण्यात याव्यात ही नम्र विनंती, अगर तसे न झाल्यास होणाऱ्या जीवीत हानीस व नुकसानीस आपल्याला जबाबदार धरले जाईल. असेही निवेदनात म्हटले, मागन्या मान्य जर केल्या नाहीत तर मी एक नागरीक म्हणून आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशारा देण्यात आला आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआज जाहीर होणार SSC Result 2023 दहावीचा निकाल कुठे पाहायचा? पास होण्यासाठी इतके मार्क्स असणे आवश्यक.!
Next Article महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी युवराज पाटील यांचे निवड.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.