Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आष्टी तालुक्यातील चक्क नकाशावरील रस्तेच गायब; जिल्हाधिकारी मॅडम आपण जातीने लक्ष घाला – रवी काका ढोबळे

आष्टी तालुक्यातील चक्क नकाशावरील रस्तेच गायब; जिल्हाधिकारी मॅडम आपण जातीने लक्ष घाला – रवी काका ढोबळे

mahalokwaniBy mahalokwaniJune 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आष्टी ( प्रतिनिधी–गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यातील सरकारी रस्ते, पाटबंधारे विभागाचे कालवा रस्ते, सर्विस रोड, अतिक्रमित झाले असून सदरील..रस्ते खुले करणे बाबर जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी सांगितले आहे की, आष्टी तालुक्यातील अनेक गावांमध्ये सरकारी रस्ते, तसेच पाटबंधारे विभागाने तयार केलेले कालवे,त्यांच्या शेजारचे रस्ते, सर्विस रोड,पाणंद रस्ते, शिवरस्ते, हे रस्ते धनदांडगे शेतकऱ्यांकडून अतिक्रमित झालेले असून.. गरीब शेतकऱ्यांना हे रस्ते बंद झाल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत

आष्टी तालुक्यातील धामणगाव, दौलवडगाव, दादेगाव, कडा, पिंपळा, खडकत, आष्टी, ब्रह्मगाव, पाटसरा, डोईठाण, पांढरी, डोंगरगण, हरिनारायण आष्टा, या ठिकाणी अनेक रस्ते भूमी अभिलेख कार्यालयातील नकाशावर दिसत आहेत. परंतु अतिक्रमणामुळे बंद झालेले आहेत.

तसेच सार्व.बांधकाम विभाग, अंतर्गत सरकारी मालकीचे रस्ते देखील तालुक्यातील भू माफीयांनी गिळंकृत केलेले आहेत आणि सदरील रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे.. सदरील पूर्वापार असलेले.. रस्ते नष्ट केल्यामुळे शेतकरी व नागरिक यांनी अनेक तक्रारी तहसील कार्याकडे केलेल्या आहेत परंतु अद्यापही त्याची दखल घेण्यात आलेली नाही अनेक गावी सरकारी रस्त्यांवर फळबागा, शेत तलाव, स्वतःच्या मालकीच्या सिंचन विहिरी तसेच नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत बंद करून बदलून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे.

या ठिकाणी रस्त्याची आढळून झाल्यामुळे शेतकऱ्यांनी इतर ठिकाणाहून रस्ते उपलब्ध करून द्यावेत अशा मागण्या वाढलेल्या आहेत त्यामुळे अनेक गावी वादविवाद उद्भवल्याच्याही घटना घडलेल्या आहेत त्यामुळे काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्याचे ही दिसून आलेले आहे त्यामुळे

वरील प्रमाणे रस्त्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्याची कारवाई करण्याबाबत तहसीलदार तहसील कार्यालय आष्टी यांना आदेश व्हावेत अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आ

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसंगमनेरमधील ‘भगवा’ मोर्चाला गालबोट; दोन गटात दगडफेक, तणावाची स्थिती निर्माण.!
Next Article नगरसेवक सुनिल त्र्यंबके करणार प्रभाग दोनचा कायापालट ; दहा हजार वृक्षारोपणाचा संकल्प.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.