दिल्ली, 26 जानेवारी: देशातील अनेक कंपन्यांनी क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्याची सुविधा सुरू केली आहे. आज बाजारात CRED, Nobroker, Payzapp, RedGirraffe, Paytm असे अनेक मोबाईल अॅप्स आहेत ज्याद्वारे तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे तुमचे भाडे भरू शकता. तुम्हाला माहिती आहे का की, डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe द्वारे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवरून घराचे भाडे भरु शकता. आज आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. PhonePe अॅपद्वारे क्रेडिट कार्डने भाडे भरण्यासाठी 2 टक्के एक्सट्रा चार्ज भरावा लागेल. पण तुम्हाला कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट देखील मिळतात. म्हणजेच, 10,000 रुपयांच्या भाड्याच्या पेमेंटवर, तुम्हाला 10,200 रुपये द्यावे लागतील. तसेच, UPI द्वारे भाडे भरण्यासाठी कोणतेही एक्सट्रा चार्ज नाही किती…
Author: mahalokwani
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आणि थोर महापुरुषांचे विचार आपल्या सर्वांपर्यंत पोहचावे त्यांच्या शुर विर कार्याची विचारांची देवाणघेवान व्हावी व आपल्या थोर महापुरुषांच्या विचारावरती सर्वांनीच चालावे. ही आज काळाची गरज आहे . 3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे म्हणून हा खारीचा वाटा म्हणून सौ जयश्री संदीप भागवत माजी सरपंच कुरकुंभ व दौंड तालुका राष्ट्रवादी युवती कार्याध्यक्ष यांच्या माध्यमातून सर्व महापुरुषांच्या पुस्तकांचे वाटप महिला भगिनींना करण्यात आले. भिगवन-राशिन रोड डिकसळ तालुका इंदापूर येथे भिषण अपघात..! त्यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरांहुन कौतुक करण्यात येत आहे.…
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे भिगवन राशीन रोड डिकसळ तालुका इंदापूर येथे दिनांक 26/ 0 1 /2023 रोजी सायंकाळी 5 .वाजण्याच्या सुमारास एका .हायवा टिपर गाडीने .ब्रीजा गाडीला कट मारल्याने व त्याच ठिकाणी रस्त्यातच जास्त खड्डे असल्याने त्याचे संतुलन सुटले व तो सरळ समोरून येणाऱ्या चार गाड्यांना त्याने धडक दिली .दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही याच ब्रिजा गाडीने जोरदार धडक दिलेल्या ईको गाडीला मोठे नुकसान होऊन त्यामधील महिला प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत .याच गाडीमध्ये एक महिन्याचे लहान बाळ देखील होते ते सुखरूप असल्याचे त्या महिलांनी सांगितले . किती वेळा अपडेट करता येते आधार कार्डमधील माहिती?…
महालोकवाणी न्यूज:- सातारा, 26 जानेवारी : पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांची खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वतृळात चर्चेला उधाण आला असून, विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया देखील येत आहेत. तर अनेक जण या विषयावर बोलण्याचं टाळत असल्याचं दिसून येतय. आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील अशी वेगवेगळी विधानं करत असतात, मात्र पहाटेच्या शपथविधीबाबत खर काय ते फक्त शरद पवार आणि अजित पवार हेच सांगू शकतात असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांची खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष…
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानवटे यांनी आज 26 जानेवारीचे औवचित्य साधत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला ग्रामपंचायत खानवटे यांनी मोलाचे सहकार्य केले या चिमुकल्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील महिला भगिनींनी प्रचंड गर्दी केली होती चिमुकल्याने अतिशय सुंदर .कार्यक्रम सादर केल्याने ग्रामस्थांनी मुलांचे व शिक्षक वृंदांचे भरभरून कौतुक केले.मुलांना ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी खाऊ व रोख रक्कम बक्षिसे म्हणून दिली . किती वेळा अपडेट करता येते आधार कार्डमधील माहिती? जाणून घ्या संपूर्ण माहिती.. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सौ मोरे मॅडम .सौ पानसरे मॅडम. सौ भिसे मॅडम. श्री मेंगडे सर.श्री बोरुडे सर.यांनी विशेष परिश्रम घेतले…
महालोकवाणी न्यूज:- संपादक सचिन कांबळे मुबंई प्रतिनिधी:- फुंडे:-दिनांक-२५ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना, राज्यशास्त्र विभाग तहसील कार्यालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.२५ जानेवारी १९५० ला निवडणूक आयोगाची स्थापना झाली.२५ जानेवारी २०११ पासून राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो.कार्यक्रमाच्या निमित्ताने मा.श्री.अंबादास यादव (सहायक मॅनेजर,(HR) ऑल कार्गो) यांनी आपल्या मनोगतातून भारतीय लोकशाही बळकट करायची असेल तर,आजचा नागरिक सुजाण मतदार व्हायला हवा. पहिल्यांदा अशा प्रकारे साजरा झाला प्रजासत्ताक दिन, जाणून घ्या कशी सुरू झाली परंपरा.. मतदानाचा टक्का वाढला पाहिजे,सर्व मतदारांनी हक्क म्हणून मतदान करायला पाहिजे.डॉ.संदिप घोडके,राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांनी आपल्या प्रस्ताविकातून राष्ट्रीय निवडणूक आयोग आणि मतदारांची कर्तव्य…
मुंबई : भारतीय सिने इंडस्ट्रीमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींची नावं विचारली तर सर्वात आधी नाव येतं सनी लिओनीचं (Sunny Leone). सनी लिओनी चाहत्यांना करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा लग्नसोहळा राॅयल पध्दतीने पार पडला; पहा लग्नातील काही खास क्षण… अभिनेत्री जवळजवळ दररोज Instagram च्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. अशा परिस्थितीत चाहतेही तिच्या नव्या लूकची आतुरतेने वाट पाहत असतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. नुतत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये सनीने फक्त शर्ट घातलेलं दिसत आहे. हा लूक खूप फ्लॉंट…
देशातील प्रत्येक नागरिकाने आधार कार्ड बनवणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल, तर तुम्ही अनेक सरकारी सुविधांपासून वंचित राहू शकता. अनेकांना असे वाटते की एकदा आधार कार्ड बनले की ते वेळोवेळी बदलता येते. पण प्रत्यक्षात तसे नाही, आधार कार्ड चालवणारी संस्था UIDAI ने जारी केलेल्या नियमांनुसार, आधार कार्डमध्ये जन्मतारीख, नाव आणि पत्ता बदलता येतो, परंतु येथे बदल करण्याच्या फारशा संधी नाहीत. UIDAI ने कोणत्याही आधार कार्ड धारकासाठी पत्ता बदलण्याची मर्यादा निश्चित केली आहे. तुम्ही तुमच्या आधारमध्ये तपशील कसे, किती वेळा अपडेट करू शकता आणि त्याची किंमत किती असेल ते एका दृष्टीक्षेपात पहा. आधार ऑनलाइन सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी, नोंदणीकृत मोबाइल…
१९५० साली भारत गणराज्य असल्याची घोषणा केली गेली आणि त्याचवेळी पहिली गणतंत्र परेड केली गेली. या परेडमध्ये ३ हजार जवान आणि १०० लढाऊ विमाने सामील झाली होती. तत्कालीन गव्हर्नर सी. राजगोपालाचारी यांनी २६ जानेवारी १९५० या दिवशी सकाळी १० वा.१८ मिनिटांनी भारत गणराज्य बनल्याचे जाहीर केले आणि त्यानंतर सहा मिनिटांनी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा प्रजासत्ताक दिनाचा समारोह पूर्वीच नक्की करण्यात आला होता. त्यानुसार दुपारी अडीच वाजता डॉ. राजेंद्रप्रसाद आपण नाणेफेक जिंकून मिळविलेल्या ऐतिहासिक बग्गीतून राष्ट्रपती भवनातून निघाले आणि ३ वा. ४५ मिनिटांनी…
औरंगाबाद : देशाच्या स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार नोकर भरती केली जाणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात केली होती. प्रत्यक्षात अजून एकही पद भरण्यात आलं नाही. अशातच आता पुढील 3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी ते म्हणाले की निवडणूक आहे म्हणून घोषणा करत नाही तर 2012 पासून भरती बंद होती ती आम्ही सुरू केली. पोलिसांनी एफआयआर नोंदवताना काळजी घ्यावी.! अन्यथा पोलिसांवर पण होईल ही कारवाई सर्वच जिल्ह्याने वाढीव मागण्या केल्या आहेत. जेवढ्या पूर्ण करता येणे शक्य आहे त्या पूर्ण केल्या जातील आचारसंहिता असल्यामुळे त्याची घोषणा करता येणे…