नागपुरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात येतंय. या कारणास्तव त्यांच्या घराची तसेच कार्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात लँडलाइन नंबरवर धमकीचे फोन कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही धमकी डी गँग अर्थात दाऊदच्या नावाने देण्यात आली आहे. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 100 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशताद्यांकडून हल्ल्याचा कट असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक गांभीर्याने घेण्यात आलंय मंत्री नितीन गडकरी यांच्या…
Author: mahalokwani
महा लोकवाणी न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे डिकसळ तालुका इंदापूर ते कोंढार चिंचोली तालुका करमाळा . येथील ब्रिटिश कालीन पुलाला मोठे भगदाड पडलेले आहे कोणत्याही क्षणी हा पुल कोसळू शकतो अशी अवस्था निर्माण झालेली आहे करमाळा तालुक्यातील 30 ते 40 गावांना .जोडणारा हा पुल ब्रिटिश कालीन आहे या पुलावरुन 30 ते 40 गावातून ऊस व ईतर जड वाहतूक केली जात आहे या पुलाचे आयुष्यमान संपलेले आहे तरीसुद्धा जीवघेणी वाहतूक या पुलावरून मूठभर राजकीय पुढार्यांच्या मनमानी कारभारामुळे वाहतुकदारांच्या आणी नागरीकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. भोगी,दिवशी या गोष्टी केल्यास होईल फायदा सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा यांनी मागील महिन्यात बॅरॅकेट बसवून…
संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी . भोगी या शब्दाचा अर्थ उपभोगणे किंवा खाणे असा होय. पौष हा थंडीचा महिना आहे. या पार्श्वभूमीवर शेतात नवीन पिके विपुल प्रमाणात तयार झालेली असतात. काँग्रेसच्या माजी. मुख्यमंत्र्याचा मुलगा आता भाजपच्या वाटेवर? कारणही आलं समोर ! इंद्र देवाने धरतीवर उदंड पिके पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून वर्षानुवर्ष पिके अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते भोगी साजरी मागील उद्देश – शेतात आलेल्या नविन पिकांचा उपभोग घेणे म्हणजे भोगी. या कालखंडात मिळणाऱ्या सर्व भाज्या जसे पावट्यांचे दाणे, वांगी ,…
जामखेड प्रतिनिधीशाहू, फुले, आंबेडकरी,चळवळीचे अहमदनगर जिल्ह्याचे दमदार नेतृत्व,बहुजन समाजाला न्याय मिळवून देणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे, धडाकेबाज नेतृत्व म्हणून सुनील साळवे जिल्हाध्यक्ष अहमदनगर यांच्याकडे पाहिले जाते . रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले साहेब यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. Satyajeet Tambe: भाजपाचा शेवटच्या क्षणी दे धक्का! महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेना पाठींबा? अशा या बुलंद नेतृत्वाचा दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी वाढदिवस अहमदनगर जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाचे झुंजार कार्यकर्ते बहुसंख्येने एकत्रित येऊन अहमदनगर येथील रिपाईच्या संपर्क कार्यालयामध्ये केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.…
नगर – सामाजिक कार्यातून समाज सेवेचे व्रत जो जोपासतो, त्या कार्याला ईश्वर देखील गती देत असतो. अध्यात्मिक क्षेत्रात प्रामाणिक भावना खूप महत्वाची असते. मनापासून काम केले कि मनासारखी तीर्थयात्रा घडते. भाविकांना तीर्थयात्रा घडविणे हे एक प्रकारचे पुण्यच असते, असे प्रतिपादन बी.बी.ग्रामपंचायतीचे सरपंच दिपक गुलमोहोर यांनी केले. Satyajeet Tambe: भाजपाचा शेवटच्या क्षणी दे धक्का! महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेना पाठींबा? नवीन वर्षाची सुरुवात भाविकांना दरवर्षी धार्मिक स्थळांना, तीर्थयात्रेला घेवून जाण्याचा उपक्रम नगर येथील सावेडी उपनगरातील साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान 9 वर्षापासून राबवित आहे. साई-यात्रा 2023 चा समारोप बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर बी.बी.गावात करण्यात आला. याप्रसंगी सरपंच श्री.गुलमोहोर यांनी आयोजक व…
Nashik: नाशिक पदवीधर विधानसभा निवडणुकीत एकापाठोपाठ एक ट्विट पाहायला मिळत आहेत. कॉंग्रेसने एबी फॉर्म देवूनही सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नव्हता. त्यामुळे ऐनवेळी सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरला होता. ज्याला महाविकास आघाडीने पाठींबा दिला होता. मात्र आता यामध्ये मोठा ट्विट आला असून महाविकास आघाडी पुरस्कृत सत्यजित तांबे यांना भाजपा पाठिंबा देणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या माजी. मुख्यमंत्र्याचा मुलगा आता भाजपच्या वाटेवर? कारणही आलं समोर ! याबाबत अधिक माहिती अशी की, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपकडून कोणीही उमेदवारी अर्ज भरला नव्हता. त्यामुळेच सर्वांचे लक्ष भाजपाच्या उमेदवाराकडे लागले होते. त्याचसोबत भाजपाकडून कोणाचीही उमेदवारी जाहीर न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी…
पुणे: पुण्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. ६० वर्षीय आजोबांनी आपल्याच ११ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी २३ वर्षीय महिलेच्या फिर्यादी नंतर नराधम आजोबाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. ‘2 वर्ष सेक्सचा आनंद मिळाला नाही’; तुरुंगातून बाहेर येताच व्यक्तीने केली सरकारकडे 10 हजार कोटींची मागणी ! पीडिती चिमुकली इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत आहे. फिर्यादी या चिमुकलीच्या शाळेत गुड टच बॅड टच वर एक सेशन घेत होत्या. यावेळी चौथीत शिकणार्या एका ११ वर्षाच्या मुलीने आपल्यावरील प्रसंग सांगितला. तिने सांगितले की, घरात कोणी नसताना माझे दादाजी मला मांडीवर घेऊन बसत आणि अश्लिल चाळे करीत.…
लातूर : लातूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे. निलंगेकर यांच्या या वक्तव्यानं लातुरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा साबुत राखण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. या विधानानंतर लातूर जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे. जोशीमठ : ‘ज्यादिवशी मूर्तीचा हात तुटून पडेल त्यादिवशी तुझं साम्राज्य नष्ट होईल’ नेमकं काय म्हटलं निलंगेकर यांनी? निलंगेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं त्यांनी म्हटलं…
एखादी आपत्कालीन परिस्थिती ओढवली असेल आणि जवळ पैसे नसतील, तर पूर्वीचे लोक हे सावकारांकडून पैसे घ्यायचे. कालांतराने ही परिस्थिती बदलली आणि सावकारांची जागा बँकांनी घेतली. पूर्वी कर्ज घेण्यासाठी बँकांची प्रक्रिया खूप किचकट असायची, मात्र, आता बॅंकाकडून अगदी सहज कर्ज मिळतं.आता तर देशात क्रेडिट कार्डचा ट्रेंड वाढलाय. क्रेडिट कार्डचा वापर करुन पैसे नसतांनाही लोक वस्तू खरेदी करतात. आणि नंतर त्याचे पैसे पुन्हा बँकेला देतात. पण क्रेडिट कार्ड धारकाचा मृत्यू झाला तर त्यानं घेतलेल्या कर्जाचं काय होतं? कोणतंही मोठ काम करायचे म्हटलं तर त्यासाठी पैसे लागतात. आणि अचानक एवढे पैसे माणूस जमवू शकत नाही. त्यासाठी त्याला बँकेकडून कर्ज घेण्याची आवश्यकता पडते. पैशाची…
(छाया – विजय मते) महालोकवाणी न्यूज :- दि 12 जाने 2023 नगर औरंगाबाद रोडवरील गजराज नगर जवळील एका गादीच्या कारखान्यास आग लागल्याने त्यामधील कापूस, कापड जळून पूर्ण भस्म सात झाले. गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण 10ते 15लाख रुपयांचे नुकसान झाले त्यामुळे मालकाच्या अश्रूंचा बांध फुटला होता. कारण तीन वर्षांपूर्वी अशीच आग लागल्याने खुप मोठे नुकसान झाले होते त्यावेळी गजराज नगर जवळच हा कारखाना सुरू होता. आता कुठूनही करता येणार मतदान, काय आहे RVM मशीन? RVM मशीन कसं काम करतं? ही घटना घडली तेव्हा तातडीने युवा नेते अक्षय कर्डिले, सरपंच रामेश्वर निमसे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके,…