Author: mahalokwani

पुणे जिल्हा प्रतिनिधी:- बबनराव धायतोंडे अदाणी इलेक्ट्रिकल या कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या अधिकार क्षेत्रातील वीज कंपनीला समांतर नवीन लायसंसी स्थापित कुरुन गडगंज १००० कोटी रूपया पेक्षा जास्त महसुल मिळवणारा प्रदेश उदा: नवी मुम्बई,पनवेल,उरण, ठाणे,मुलुंड,भांडूप,तळोजा क्षेत्रातील हे असा ५ लाख वीजग्राहकांचे क्षेत्र महावितरण कंपनी ऐवजी अदानी इलेक्ट्रिकल कपंनीला हस्तांतरीत सध्या व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज करून असा परवाना मागितला आहे.खाजगी कार्पोरेट घराण्याने पुर्णतः औद्योगिक विकास झालेल्या व भविष्यात होणाऱ्या विभागावर जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या उद्देशाने समांतर लायसंकीची मान्यता मिळावी म्हणून अर्ज केला. महावितरण ही आशिया खंडातील सर्वात मोठी व अत्यंत कार्यक्षम ठरलेली कंपनी असून केंद्र सरकारने कंपनीच्या एकूण…

Read More

मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आहे. लावणीमध्ये अश्लील नृत्य करत असल्याचा आरोप गौतमी पाटील वर करण्यात येतोय. तसेच महाराष्ट्रभर होत असलेल्या गौतमीच्या लावणी कार्यक्रमात दंगा किंवा चुकीच्या घटना घडत आहे. यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. दरम्यान गौतमी पाटील हिच्या लावणी कार्यक्रमांवर संपूर्ण महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विकास सेनेने केली आहे. राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे. मिरज तालुक्यातील बेडग येथे झालेल्या गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात मिरज दत्तात्रय ओमासे या व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या व्यक्तीच्या मृत्यूस गौतमी पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे गौतमी…

Read More

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर तेजीत आहेत. तर चांदी स्वस्त झाली आहे. सोन्याचे भाव 0.08 टक्क्यांनी वाढले आहे. तर चांदीचे भाव 0.58 टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळालं आहे. बुधवारी चांदीचे दर 4 टक्क्यांनी वधारले होते. मात्र पुन्हा चांदीचे दर घरसले आहेत. वायदा बाजारात गुरुवारी 55,079 रुपयांवर सोन्याचे दर पोहोचले होते. बाजार बंद होताना 170 रुपयांनी तेजी पाहायला मिळाली. 10 ग्रॅम सोन्यासाठी 54,820 रुपये मोजावे लागत आहेत. तर 1 ग्रॅम सोन्यासाठी 5,482 रुपये मोजावे लागत आहेत. MCX वर चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चांदीचा दर आज 13 रुपयांनी कमी होऊन 69,696 रुपये प्रति किलो झाला आहे. आज चांदीचा भाव वाढून 74,960…

Read More

सिल्लोड येथे होणार राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजननिवृत्ती महाराज इंदोरीकर,अजय – अतुल, अभिनेता प्रसाद ओक सह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लावणार हजेरी शहरातील नगर परिषद प्रशालेच्या मैदानावर सिल्लोड महोत्सव अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्याअनुषंगाने येथे व्यासपीठ व मंडप उभारणीच्या कामाला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते भूमीपूजन करून या कामाला सुरुवात करण्यात आले आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून येत्या 1 जानेवारी पासून सिल्लोड येथे ‘ राज्यस्तरीय सिल्लोड महोत्सव 2023 ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कृषी, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. सिल्लोड महोत्सव अंतर्गत नगर परिषद प्रशालेच्या मैदानात सर्व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध संगीतकार व गायक, अजय…

Read More

एटीएम, डेबिड, क्रेडिट कार्ड सगळ्यांनी पाहिलं असेल. तुमच्यापैकी अनेकजण ते वापरत देखील असतील. खरतंर हे तिन्ही कार्ड दिसायला अगदी सारखेच असतात. मात्र तरीही या तिन्ही कार्डवर मिळणाऱ्या सुविधा वेगवेगळ्या असतात. या कार्डांमुळं, पैसे काढण्यापासून खरेदी करणं खूप सोपं होतं. मात्र क्रेडिट कार्डचं काम डेबिड कार्ड करु शकत नाही आणि डेबिट कार्डचं काम क्रेडिट कार्ड करू शकत नाही. या कार्ड्समधील फरक नेमका काय? याच विषयी जाणून घेऊ आजकाल अनेक आर्थिक व्यवहार हे कार्डच्या माध्यमातून केले जातात. कार्डद्वारे पेमेंट करण्यात होणाऱ्या सुलभतेमुळं त्याचा प्रसार देखील खूप वाढला. यामुळेच बँकाकडूनही ग्राहकांना एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड सारख्या सुविधा पुरवल्या जातात. या…

Read More

महालोकवाणी न्यूज दि. 22 :- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा आमदार जयंत पाटील यांचं नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षांबाबत बोलताना जयंत पाटील यांनी असंवैधानिक शब्द वापरल्याचा आरोप आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक झाली. त्यानंतर पाटील यांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस सुरु आहे. यावेळी अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाईल, असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं. यावेळी विरोधकांना बोलू दिलं जात नाही, असं म्हणत विरोधीपक्षातील आमदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरले. त्यावेळी…

Read More

अहमदनगर ता 22 – निघोज (पारनेर) चे तत्कालीन सरपंच संदिप वराळ यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी प्रवीण रसाळ याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटी- शर्तीवर जामिन मंजूर केला. जस्टीस एस. जी. मेहरे यांनी याबाबतचे आदेश दिले. दोन लाख रुपयांच्या व्यक्तीगत जामिनासह त्याला जामिन मंजूर करण्यात आला असला तरी रसाळ याला जिल्हा बंदीची अट घालण्यात आली असून प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला त्याला पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. संदीप वराळ यांचे हत्याकांड संपूर्ण राज्यात गाजले होते. संदीप वराळ यांची हत्या भरदिवसा चौकात करण्यात आली होती. सदरच्या घटनेशी आपला कोणताही संबंध नसल्याचा कांगावा त्यावेळी प्रवीण रसाळ याने केला होता. मात्र, पोलिसांना त्याच्याबाबतचे…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे.. महालोकवाणी न्यूज ता . 21 किरकोळ कारणातून भांडण होऊन मलठण तालुका दौंड येथे ऐकाला आपला जिव गमवावा लागला या बाबत हर्षदा नारायण डोईफोडे राहणार मलठण यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे दौंड पोलिसांनी अमोल सुनील लवंगरे राहणार.. मलठण याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.दौंड पोलीस स्टेशन येथून मिळालेल्या माहिती नुसार शनिवारी दिनांक 11 रोजी रात्री 10 वाजता मलठण येथे फिर्यादी यांच्या राहत्या त्यांचे पती लक्ष्मण डोईफोडे व अमोल लवंगरे यांच्यामध्ये कसल्यातरी कारणावरून भांडण झाले. या भांडणांमध्ये अमोल लवंगरे याने कोणत्यातरी हत्याराने फिर्यादी यांचे पती नारायण डोईफोडे यांना डोक्यात गंभीर जखमी .केले होते त्यानंतर फिर्यादी…

Read More

गायरान जमिनींवरील अतिक्रमण हटवण्याच्या वेळी भूमीहीन कुटुंबांचा मुद्दा चर्चेत आला होता. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केंद्र ‘सरकारने देशातील भूमीहीन कुटुंबांना जमीन द्यावी’ अशी मागणी केली आहे. केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घेऊन भूमीहीन कुटुंबांच्या विकासासाठी त्यांना प्रत्येकी पाच एकर जमीन द्यावी, असे ते यावेळी म्हणाले आहेत. सोबतच अशी योजना अंमलात आणण्यासाठी सरकारकडून ठराव करण्यात आला आहे. अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. भारतातील गावागावांत भूमीहीन लोकं राहत आहेत. या लोकांना पाच एकर जमीन वाटण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावा. तसे पहायला गेलं तर सध्या देशात २० कोटी एकर सरप्लस जमीन आहे. या जमिनीचा वापर देशातील चार कोटी…

Read More

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उड्डाणपूला जवळील पोस्ट ऑफिस येथिल चौकाला पहिल्यापासूनच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आहे. व त्या नावाचा बोर्ड हा अहमदनगर मनपाच्या मार्फत लावण्यात आला होता. परंतु उड्डाणपुलाच्या कामामुळे सदरचा फलक हटवण्यात आला होता आता पुलाचे काम पूर्ण झाले आहे या पोस्ट ऑफिस चौकास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या तसेच उड्डाणपुलाखाली उभारण्यात आलेल्या उद्यानाला देखील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे याना देताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड समवेत सोमा शिंदे, महेश भोसले, गौतमीताई भिंगारदिवे, नितिन कसबेकर, अनिल शेकटकर,…

Read More