गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यामध्ये वाद सुरू आहे. उर्फी जावेदचा नंगा नाच महाराष्ट्रात चालू देणार नाही, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती. यामुळे या वादाला सुरूवात झाली होती. काल पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी या प्रकरणात राज्य महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत असून रुपाली चाकणकरांवर जोरदार आरोप केले होते. या संबंधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा (Chitra Wagh) वाघ यांना महिला आयोगाकडून नोटीस पाटवत असल्याचे सांगितले आहे. माझा घात घडवला जाऊ शकतो – सुषमा अंधारे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट याबाबत अधिक माहिती अशी की,…
Author: mahalokwani
खासदार संजय राऊत यांच्याविषयी मोठी अपडेट आहे. राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलंय. शिवडी कोर्टाने हे वॉरंट काढलंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात कोर्टाने ही सुनावणी घेतली. येत्या 24 जानेवारी रोजी या प्रकरणी कोर्टात पुढील सुनवाणी होणार आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकलेला आहे. शिवडी दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टासमोर यासंदर्भातला खटला सुरु आहे. संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखात सोमय्या यांच्याविरोधात शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. 100 कोटींच्या या घोटाळ्याच्या आरोपामुळे आपली बदनामी झाली आहे, असा दावा मेधा सोमय्या यांनी केला होता. दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्ररकणी संजय राऊतांचा…
शिवसेनेच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे या त्यांच्या आक्रमक भाषण शैलीमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. सुषणा अंधारे या आपल्या भाषणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेत्यांवर टीका करतात. चंद्रपुर येथील भर सभेत सुषमा अंधारे यांचा अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. माझ्या जीवा धोका आहे असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. ठाकरे गटात प्रवेश केल्यापासून सुषमा अंधारे यांनी सभांचा धडका लावला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती. प्रक्षोभक भाषण प्रकरणी त्यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. कायदा माझ्या बापाने लिहिला आहे.…
आजकाल लोकांचा कल आधुनिक शेतीकडे वाढत आहे. यामध्ये विविध फळबागांची लागवड व शेतीचे इतर प्रयोग केले जात आहेत. बाजारात वाढती मागणी असल्याने मशरूम लागवड (Mushroom Farming) देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मशरूम फार्मिंग साठी मोठ्या गुंतवणूकीची गरज नसते. यातून लाखो रुपये कमावता येतात. छोट्या जागेत देखील हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. ‘2 वर्ष सेक्सचा आनंद मिळाला नाही’; तुरुंगातून बाहेर येताच व्यक्तीने केली सरकारकडे 10 हजार कोटींची मागणी ! मशरूम उत्पादनाकरीता बंदिस्त स्वरुपाची जागा लागते. याची शेती करण्यासाठी झोपडी, बांबू हाऊस, मातीचे घर यांचा प्रामुख्याने वापर होतो. तसेच मशरूम उत्पादनासाठी पाणी स्वच्छ व शुद्ध लागते. मशरूमच्या बिजाणूंची…
‘जुळूनी येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सातत्याने चर्चेत येत असते. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. दिवसेंदिवस तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ होताना दिसते आहे. बऱ्याचदा तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत येताना दिसते. दरम्यान आता तिची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. अजब लग्नाची गजब गोष्ट; घटनाविवाहानंतर एका तासातच घटस्फोट, मग नवरीने बांधली… प्राजक्ता माळीने बुधवारी एक पोस्ट सोशल मी़डियावर शेअर केली होती ज्यात तिने म्हटले होते की, मोठ्या घोषणेसाठी तयार राहा. उद्या लाँच करणार आहोत. त्या आधीच्या पोस्टमध्ये तिने लिहिले होते की, खूप उत्सूकता, धाकधूक, आनंद…सगळचं.. एकत्र…गुपित उघडणार…..६ जानेवारीला.…
भोपाळ : मध्य प्रदेशातील रतलाममध्ये एका व्यक्तीला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात तब्बल दोन वर्षे तुरुंगात राहावं लागलं. 666 दिवस तुरुंगात घालवून बाहेर आलेल्या व्यक्तीने आता सरकारकडे 10000 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. यामध्ये व्यवसायाच्या नुकसानापासून ते खटल्यापर्यंतच्या खर्चाचा समावेश होतो. विशेष बाब म्हणजे मागणी केलेल्या एकूण रकमेपैकी त्याला 10,000 कोटी रुपये यासाठी हवे आहेत कारण त्याला या काळात ‘देवाने मानवाला दिलेल्या देणग्या, जसं की शारीरिक संबंधापासून’पासून वंचित राहावं लागलं. दिल्ली पुन्हा हादरली; ब्रेकअप केल्यामुळे तरुणीसोबत बॉयफ्रेंडचे हादरवणारं कृत्य, VIDEO झाला व्हायरल ! 35 वर्षीय कांतीलाल भीलचं म्हणणं आहे, की आरोप आणि तुरुंगामुळे त्याचं जगच पूर्णपणे बदलून टाकलं. त्याची पत्नी, मुलं…
पुणे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे:- स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे गेले तीन महिन्यापासून मुख्य रस्त्याच्या कडेला विनापरवानगी खोदलेली चारी जिवघेणी ठरत आहे दिनांक 05/01/2023 रोजी. बापू सरोदे हे शेतातून चारा घेऊन येत असताना ते समोरून दुसरे वाहन आल्यामुळे व रस्ता अरूंद झालेने घसरूण खोदलेल्या चारीमध्ये मोटर सायकल सह पडले .त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली व ते थोडक्यात बचावले या निष्काळजी ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे ते पुढे म्हणाले की गेले तिन महिन्यापासून गावात संबधित चारी खोदत असताना मधेच काम बंद करून चारी न बुजवता संबंधित लोंढे ठेकेदार चारी उघडी ठेवून निघून गेलेला आहे त्या मजोर ठेकेदारास संपर्क साधला असता…
लखनऊ : लग्नाची एक अतिशय अजब घटना नुकतीच समोर आली आहे. संभलच्या असमोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी एक विचित्र प्रकार उघडकीस आला. अमरोहा येथून लग्नाची वरात घेऊन आलेल्या तरुणाने असमोली परिसरातील गावात एका तरुणीशी मोठ्या थाटामाटात लग्न केलं. मात्र यानंतर मोठा गदारोळ झाला. काही वेळातच दोघांचा घटस्फोट झाला आणि या तरुणीचं लग्न नवरदेवाच्या लहान भावाशी झालं. नवरदेवाची पहिली पत्नी अचानक तिथे आल्याने हा गोंधळ उडाली. उर्वशीच्या आईवर भडकले नेटकरी; ऋषभसाठी केलेली खास पोस्ट पडली महागात ! हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचलं. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी पंचायत बसली आणि पंचायतीच्या आदेशावरून अखेर हा अजब निर्णय घेण्यात आला. अमरोहा जिल्ह्यातील सैदगनली पोलीस स्टेशन हद्दीतील गावातला…
दिनांक 5 जाने : झारखंड सरकारने गिरिडीह जिल्ह्यातील पारसनाथ टेकडीला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. पारसनाथ टेकडी समेद शिखर म्हणून प्रसिद्ध आहे, जगभरातील जैनांमध्ये हे सर्वोच्च तीर्थक्षेत्र आहे. झारखंड सरकारच्या या निर्णयाविरोधात जैन समाजाचे लोक देशभरात निदर्शने करत आहेत. या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत भाष्य केले आहे. या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नका, प्रसंगी केंद्राने यात हस्तक्षेप करावा, झारखंडमधल्या गिरीहीद जिल्ह्यातलं ‘सम्मेद शिखरस्थळ’ हे जैन धर्मियांचं पवित्रस्थळ आहे. ह्या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नये, कारण एकदा का ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालं की तिथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील, अशी जैन…
पुणे जिल्हा प्रतिनिधीः बबनराव धायतोंडे हि योजना अनुसूचित जातीचे लाभार्थी शेतकरी ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु दिड लाखाच्या मर्यादेत आहे अशा शेतकरी यांना नवीन विहीर , जुन्या खाजगी विहिरी ची दुरुस्ती , पंपसंच , शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण , विजजोड तसेच सूक्ष्म सिंचन इत्यादी योजनांचे लाभासाठी राज्य शासनाने आर्थिक वर्ष 2020-21 पासून प्रक्रिया ही संगणकीकृत केली असून लॉटरी पध्दतीने लाभार्थी यांची निवड केली जाते. पंचायत समिती दौंड अंतर्गत भूजल सर्वेक्षण विभागाचे सुरक्षित अशी वर्गवारी असलेल्या 45 गावांमध्ये नवीन विहिरी मंजूर केल्या जातात या योजेनेमधील निवडी साठी नवीन विहीर या बाबीसाठी किमान 0.40 हे आर. क्षेत्राची मर्यादा असून जास्तीत जास्त 6 हे क्षेत्राची…