जामखेड प्रतिनिधी रत्नदीप मेडिकल फाउंडेशन या महाविद्यालयाच्या विरोधात तीन दिवसापासून जामखेड येथे आंदोलन सुरू आहे .विविध विभागाच्या समित्यांनी पाहणी केली असून एकाच इमारतीत ७ वेगवेगळी महाविद्यालय सुरू असल्याचा अहवाल आहे. एवढे असताना त्या एकाच इमारतीत ७ महाविद्यालय परंतु यासाठी परवानगी कोणी दिली असा प्रश्न विधान परिषदेचे पावसाळी अधिवेशनात आमदार राम शिंदे Ram shinde यांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांचे दुसऱ्या महाविद्यालयात समायोजन करा तसेच चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समितीने मा व रत्नदीपच्या सर्व परवानगी रद्द करा अशा मागण्याही त्यांनी केल्या त्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विद्यार्थ्यांची इतर महाविद्यालयात समायोजनाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले .रत्नदीप संस्था व संस्थाचालक भास्कर मोरे यांनी…
Author: mahalokwani
टीम इंडियाने INDIA आफ्रिका संघाचा पराभव करत टी-२० वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. टी-२० वर्ल्ड कपवर टीम इंडियाने दुसऱ्यांदा नाव कोरत इतिहास रचला. या विजयानंतर शरद पवार यांनीही टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. INDIA | यामुळे भारताचा विजय T-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने INDIA साऊथ आफ्रिकेचा पराभव करत इतिहास रचला. आयसीसी ट्रॉफीचा 11 वर्षांनी दुष्काळ भारताच्या शिलेदारांनी संपवला. वर्ल्ड कपची फायनलच्या थरार अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत श्वास रोखून ठेवणारा झाला. टीम इंडियाच्या 176-7 धावांचा पाठलाग करणाऱ्या आफ्रिका संघाला 20 ओव्हरमध्ये 169-8 धावाच करता आल्या. या विजयानंतर जगभरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विट…
शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी केलेली मेहनत,शिक्षक संघटना व पदाधिकारी यांच्या सहकार्यामुळे तालूक्यात चांगले काम करता आले- गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे जामखेड – तालूक्यातील सर्व शिक्षक,मुख्याध्यापक , केंद्रप्रदुख , विस्तार अधिकारी , साधन व्यक्ति , विषयतज्ञ या सर्वांनी अतिषय मेहनत घेऊन तालूक्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले तसेच सर्व शिक्षक संघटना यांनी चांगल्या कामाला साथ दिली त्यामुळेच मला कमी कालावधीत चांगले काम करता आले असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे यांनी केले. त्यांची गटशिक्षणाधिकारी पदावरून उपशिक्षणाधिकारी या पदावर नियुक्ती झाल्यामुळे सर्व शिक्षक संघटना व समन्वय समितीच्या वतीने निरोप सभारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी शिक्षक नेते एकनाथ चव्हाण, अनिल आष्टेकर, मुकुंदराज सातपुते, संतोषकुमार…
नगर-मधील आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल मध्ये लुटलेले राहिलेले साहित्य परत मिळावे, पोलिसांनी बरेच साहित्य परत मिळवून दिले परंतु अजूनही बरेच साहित्य मिळाले नाही ते लवकरात लवकर मिळावे अशी विनंती डॉ अनिल आठरे यांनी पोलीस अधीक्षकांना केली आहेघटनेचे माहिती अशी कि गणेश फसले,घंट्या उर्फ गणेश घोरपडे व त्याच्या साथीदारांनी आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वानी हॉस्पिटलमधील आय.सी.यु.ऑपरेशन थिएटर, अंतररुग्ण विभाग, लॅबरोटरी, संगणक कक्ष व इतर भागातील कुलपे तोडून कॉट्स, मॉनिटर्स, एसी युनिट, वेंटीलेटर, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नासधूस केली केली व सर्व साहित्य ३ ट्रक मध्ये बरोबर घेऊन गेले यामधील २ ट्रक मधील सामान मिळाले परंतु तिसरा…
व्हिजन अकॅडमीच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न जामखेड प्रतिनिधी जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून नियोजन केले पाहिजे पुढे शिकून मोठे झाल्यावर आपणास काय बनायचे काय करायचे आहे हे विद्यार्थ्यांनी स्वतः ठरवायचे आहे त्यांच्या आवडीनुसार त्यांना क्षेत्र निवडीचे स्वातंत्र्य पालकांनी दिले पाहिजे तसेच मोबाईल पासून दूर राहिले पाहिजे असे प्रतिपादन जामखेड तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब धनवे विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याप्रसंगी बोलत होते. जामखेड शहरातील व्हिजन अकॅडमी(कोचिंग क्लासेस) यांच्या वतीने आज रोजी शहरातील महावीर भवन येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा गौरव गुणवंतांचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे म्हणाले की, मुलांनी अभ्यासाकडे लक्ष दिले…
खासदार नीलेश लंके Nilesh lanke आणि सुजय विखे यांच्या समर्थकांमध्ये पारनेर बसस्थानकावर चांगलीच धुमचक्री झाली. यात लंके यांचे निष्ठावान कार्यकर्ते राहुल झावरे गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय या धुमचक्रीत ,लंके आणि विखे असे दोन्ही गटातील डझनभर कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पारनेर बसस्थानकावर भर दुपारी ही धुमचक्री झाल्याने पळापळ झाली. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरूवात केली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नीलेश लंके आणि भाजपचे (BJP) सुजय विखे यांच्यात अटीतटीची लढाई झाली. यात नीलेश लंके खासदार झाले. लोकसभेसाठी विखे यांनी लंके यांच्या होमग्राऊंडवर बरीच फोडाफोडी केली. लंकेंच्या जवळचे कार्यकर्ते फोडून विखेंनी बरोबर घेतले. माजी…
लोकसभा निकालात महाराष्ट्राने भाजपच्या मनसुब्यावर मोठे पाणी फेरले. यामध्ये मराठा फॅक्टर अनेक मतदारसंघात प्रभावी दिसला. भाजपच्या काही दिग्गजांना मराठा फॅक्टराचा थेट परिणाम दिसला. अनेक मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे दुखावलेल्या समाजाने मतपत्रिकेतून नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले. आता लोकसभा निकालानंतर मनोज जरांगे Manoj Jarange पाटील हे पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी मराठा फॅक्टरची अप्रत्यक्ष आठवण करुन देत असा इशारा दिला. Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! Manoj Jarange लोकसभा निकालात मराठ्यांनी आपली ताकद दाखविली मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षीच्या मध्यात मोठी घाडमोड घडली. मराठा आरक्षणासाठी मोठे…
जामखेड राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९९ वी जयंती जामखेड येथील पंचायत समिती सभागृहात उत्साहात साजरी करण्यात आली . राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी जामखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, कक्ष अधिकारी चौसाळकर, विस्तार अधिकारी भाऊसाहेब माने, अधिक्षक शिर्के, शिक्षण विस्तार अधिकारी जाधव, नरवडे, तसेच कार्यालयीन कर्मचारी लक्ष्मण शिंदे, पुराणे, केरुळकर, सुधीर घायतडक तसेच महिला कर्मचारी मुरुमकर मॅडम, कुलकर्णी मॅडम ,सानप मॅडम,डोळसे मॅडम नन्नवरे मॅडम, कात्रजकर मॅडम,वराट मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. महाराष्ट्रात एकूण 11 जागांसाठी मतदान होत आहे. त्यानंतर शेवटच्या टप्प्यासाठी येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात पंकजा मुंडे, रक्षा खडसे, अमोल कोल्हे, सुजय विखे पाटील, रावसाहेब दानवे, इम्तियाज जलील आदी नेत्यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. राज्यात चौथ्या टप्प्यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी आणि बीडमध्ये मतदान टाकलं जात आहे. सकाळपासूनच नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्कही बजवायला सुरुवात केली आहे. या दरम्यान राजकीय नेत्यांकडून अनेक दावेप्रतिदावेही केले जात आहेत. ही चर्चा सुरू असतानाच अजितदादा गटाचे नेते दिलीप वळसे…
जामखेड प्रतिनिधी शेतकऱ्यांचे सरकार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत.२४ तास वीज देणार आहेत.विरोधकांना दुकान बंद करण्याची वेळ आली आहे.कारण काँग्रेस मध्ये विलीनीकरण होणार आहे. शरद पवार यांना आपले दुकान बंद करण्याची वेळ आली आहे. ते लवकरच काँग्रेस मध्ये विलिन होणार असुन सोबत उद्धव ठाकरे यांना पण घेऊन जाणार आहेत.मोदींचे इंजीन मजबुत आहे या इंजिनला वेगवेगळे डबे जोडले आहेत. मात्र काँग्रेसच्या इंजिनमध्ये फक्त नेतेच आहेत, तिथे जनतेला बसण्यास जागा नाही. आघाडीतील नेत्यांना कन्व्हीन्सही करता येत नाही म्हणून ते जनतेला कन्फ्युज करत असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथील जाहीर सभेत केली. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे…