वार्ड क्र . २ चे नगरसेवक सुनील त्र्यबंके यांना बुधवार दिनांक १२/०४/२०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदिर, गीते वस्ती या भागातून नगरिकांचा कॉल आला कि आम्हाला माघील ३ दिवसापासून पाणी येत नाही, यावेळी त्यांनी कोणत्याही क्षणाची वाट न पाहता त्या भागात गेले आणि तिथे जाऊन त्या लोकवस्ती मधील नागरिकांशी चर्चा केली , आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन, प्रत्यक्ष पाहणी केली ,

त्यावेळी तेथील नागरिकांनी समाधान व्यक्त केली की, असा नगरसेवक लाभणे हे आमचे भाग्य आहे , फोन करता क्षणी ते आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमच्या दारात हजर झाले , नाही तर काही ठिकाणचे नगरसेवक यांच्या भेटी या फक्त मतदान जवळ आले तरच होते, पण सुनील भाऊंचे कार्य हे जनसामान्य लोकांसाठी आहे, लहान – थोर किंवा जेष्ठ मंडळीनी कधीही कॉल करू घ्या भाऊ त्या ठिकाणी उपलब्ध होतात .

पाणी कश्यामुळे या भागात येत नाही , याची त्या विभागाच्या कर्मचारी विचारणा केली व यावर पर्यायी उपाययोजना करून यांना १ तासात पाणी सोडावे अशी सूचना नगरसेवक सुनील त्र्यबंके यांनी दिल्या , जर १ तासात पाणी नाही आले तर मी पाण्याचा टँकर पाठवतो असे त्यांनी सांगितले . यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले