राष्ट्रवादी या पक्षात फूट पडलेली पहायला मिळत आहे
महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घटना घडतांना आपणास पाहायला मिळत आहे , आत्ता राष्ट्रवादी या पक्षात फूट पडलेली पहायला मिळत आहे , आता काका पुतण्या वाद जनतेसमोर आला आहे आज मुंबई येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यात शरद पवार भाषणामध्ये अनेक मुद्यांना हात घातला यावेळी बोलताना शरद पवार यांनी सांगितले कि, मी शिवसेनेसोबत गेलो कारण शिवसेनेचे हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे पण भाजपचा हिंदुत्व हे मनुवादी आहे अशा शब्दात शरद पवार यांनी टीका केलेली आहे.
घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार …


शरद पवार यांनी विश्वास व्यक्त केलेल्या विरोधात एकत्र आल्यानं सत्ताधारी अस्वस्थ होत आहेत असं सुद्धा पवार म्हणतात शरद पवार यांनी आपल्या भाषणातून जोरदार टीका केलेली आहे तर अजित पवार यांना देखील उत्तर दिले कीं , पक्षाचे’चिन्ह काही झाले तरी आमचेच राहणार आहे.


महाराष्ट्राच्या राजकारणाला अत्यंत नाट्यमय वळण आल आहे. या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगात असताना काका पुतणे असा एक नवा वाद महाराष्ट्रात घडला काकाने पुतण्या या वादात पुतण्याने काकावर हल्लाबोल चढवला ,कधी नव्हे तो मात्र काकांना अत्यंत मवाळ भाषा पूतण्याच्या संदर्भात वापरली राष्ट्रीय स्तरावरचे वेगवेगळे मुद्दे होते मोदींना आव्हान दिलं मात्र अजित दादाच्या गटावर फारसा काही हल्ला चढवला नाही.
आज दोन गोष्टी घडलेल्या आहेत शरद पवारांना एक्सपोज करण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला. आज अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव कुठेही घेतले नाही आमचे श्रेष्ठ पक्षाचे श्रेष्टी असं म्हणत म्हणत त्यांनी अनेक सगळ्या जुन्या गोष्टींचा हिशोब इतिहास चुकता केला. २०१७ला भाजप सोबत जाण्याचा प्लॅन झाला होता.
असे असतांना अजित पवार यांनी ३० जून 2023 रोजीच निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे, यामध्ये त्यांनी चक्क राष्ट्रवादी पक्षारवरच दावा ठोकला आहे , येणाऱ्या काळात आपणा सर्वांना समजेल कि राष्ट्रवादी हा पक्ष नेमका कोणाचा आहे, दुसरीकडे जयंत पाटील यांनी पण या हा पक्ष आमचाच आहे असा दावा केला आहे, आता हे प्रकरण शिंदे गट व उद्धव ठाकरे असा होतांना दिसत आहे, शरद पवार यांनी आपण पुनः लढू जे गेले त्यांना जाऊद्या ते फार काळ त्या ठिकणी टिकणार नाहीत असे सांगितले
दोन गोष्टी आज घडलेल्या आहेत म्हणजे शरद पवारांना एक्सपोज करण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला. आज अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव कुठेही घेतले नाही आमचे श्रेष्ठ पक्षाचे श्रेष्टी असं म्हणत म्हणत त्यांनी अनेक सगळ्या जुन्या गोष्टींचा हिशोब इतिहास चुकता केला. २०१७ला भाजप सोबत जाण्याचा प्लॅन झाला होता
असे असतांना अजित पवार यांनी ३० जून रोजीच निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे, यामध्ये त्यांनी चक्क राष्ट्रवादी पक्षारवरच दावा ठोकला आहे , येणाऱ्या काळात आपणा सर्वांना समजेल कि राष्ट्रवादी हा पक्ष नेमका कोणाचा आहे, दुसरीकडे जयंत पाटील यांनी पण या हा पक्ष आमचाच आहे असा दावा केला आहे, आता हे प्रकरण शिंदे गट व उद्धव ठाकरे असा होतांना दिसत आहे, शरद पवार यांनी आपण पुनः लढू जे गेले त्यांना जाऊद्या ते फार काळ त्या ठिकणी टिकणार नाहीत असे सांगितले
