Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » काय सांगता; देशातील कोणत्याही ठिकाणाहून आता करता येणार तुमच्या मतदारसंघात मतदान ?

काय सांगता; देशातील कोणत्याही ठिकाणाहून आता करता येणार तुमच्या मतदारसंघात मतदान ?

mahalokwaniBy mahalokwaniDecember 30, 2022Updated:December 30, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

शहरी भाग आणि तरुणाई यांच्यात असलेला मतदानाचा निरुत्साह कमी करणे आणि सर्व नागरिकांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोग रिमोट एव्हीएमच्या प्रोटोटाईपची चाचणी करत आहे.१६ जानेवारीला होणाऱ्या या चाचणीसाठी देशातील सर्व आठ राष्ट्रीय राजकीय पक्ष आणि ५८ प्रादेशिक पक्षांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. या चाचणीच्या वेळी तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ सुद्धा उपस्थित राहणार असल्याचे समजते.

नवे वर्ष नवे नियम; बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल !

अनेकदा निवडणुकांसाठी मतदान होत असताना मतदार काही कारणांनी आपल्या मतदान क्षेत्रात नसतात.अश्यावेळी त्यांना मतदान करता येत नाही. नव्या रिमोट ईव्हीएम मुळे ही अडचण दूर होणार आहे आणि मतदार देशात जेथे असतील तेथून आपल्या मतदारसंघात मतदान करू शकतील. या आरव्हीएम ला एकावेळी ७२ मतदार संघ जोडणे शक्य आहे. विशेष म्हणजे यात मतदान मशीन इंटरनेटने जोडण्याची गरज नाही.

गौतमी पाटील महाराष्ट्राची नवी ‘सपना चौधरी’ ? अश्लिलतेवर गौतमीने आपली भूमिकाच मांडली…

निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे आरव्हीएम सध्याच्या ईव्हीएमवर आधारित एका मजबूत, फेलप्रुफ व कुशल स्टँड अलोन सिस्टीम रुपात विकसित केले गेले आहे. त्यामुळे एकाच रिमोट पोलिंग बूथ मधून ७२ मतदारसंघात मतदान करता येणार आहे. शहरी मतदार आणि युवा मतदानाबाबत उदासीन असतात त्यासाठी हा उपाय परिवर्तनकारी ठरू शकेल असा दावा केला जात आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी या संदर्भात म्हणाले, मतदारांना मतदान करण्याचा हक्क कुठूनही बजावता यावा यासाठीचा मुद्दा दीर्घकाळ प्रलंबित होता पण त्यावर उपाय सापडत नव्हता. आता हा नवा उपाय दृष्टीक्षेपात आला आहे. अर्थात पुरेश्या चाचण्या आणि त्याची विश्वासार्हता सिद्ध झाल्यवर त्या संदर्भात कायदा करून तो अमलात आणणे शक्य होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleभीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
Next Article ऋषभ पंतच्या अपघातानंतर भडकली रोहित शर्माची पत्नी; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क !
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.