Author: mahalokwani

पत्रकार – शिवशंकर शिंदे पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे जांभूळवाडीच्या भुतांबरे वस्तीवर दुपारी चारच्या दरम्यान बिबट्या जेरबंद करण्यात आला. नुकतेच खडकवाडी मधील ईश्वरी रोहोकले बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहे. जांभुळवाडी येथील भागात देखील धनंजय भूतांबरे वस्तीवर याच बिबट्याने एका मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यासाठी पारनेर संगमनेर राहुरी तालुक्यातीलवनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सात तास सर्च ऑपरेशन राबवून जाळीच्या साह्याने बिबट्या जेरबंद करण्यात आला.यात तास येथील वनरक्षक किरण सुभाष साबळे यांना बिबट्याने पंजा मारल्याने किरकोळ जखमी झाले आहेत . बिबट्याला पकडल्याने खडकवाडी व परिसरातील लोकांनी अखेर सुटकेचा निःश्वास घेतला आहे. जेरबंद बिबट्याला वडगाव सावताळ येथील…

Read More

महाकुंभ मेळा दर 12 वर्षांनी चार ठिकाणी भरतो. प्रयागराजमध्ये Prayagraj आता 12 वर्षांनी हा योग जुळून आला आहे. कुंभ मेळ्यात स्नान करण्याचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. इतकंच काय तर स्नान केल्यानंतर पितरं, देव देवतांना अर्घ्य देण्याचं महत्वही अधोरेखित केलं गेलं आहे. Suresh Dhas| धनंजय मुंडेंचा काय संबंध आहे कि नाही लवकरच जनतेसमोर येईल- आमदार सुरेश धस Prayagraj| प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला दुसरं अमृत स्नान महाकुंभ मेळ्यात दोन शाही स्नान पार पडले आहेत. पौर्णिमा आणि मकर संक्रांतीला शाहीस्नान झालं. आता मौनी अमावस्येला दुसरं अमृत स्नान होणार आहे. कारण मकर संक्रांती, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी अमृतस्नानासाठी महत्त्वाचं मानलं गेलं आहे. कुंभ मेळ्यात…

Read More

बॉलिवूड अभिनेता सैफ अली attack saif ali खानच्या वांद्र्यातील घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सैफच्या घरातील मोलकरणीने जेव्हा चोराला पाहिलं, तेव्हा तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून झोपेत असलेला सैफ तिथे आला आणि त्याच क्षणी चोराने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे. Jamkhed | जामखेडमध्ये खळबळ; चार चाकी वाहन विहिरीत पडून चार जणांचा दुर्दैव मृत्यू…

Read More

अहिल्यानगर (दि.१५ जानेवारी):-मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक,युवतींना कायम स्वरूपी सेवेत घेण्याची मागणी राहाता तालुक्यातील प्रशिक्षणार्थी युवक, युवतींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथेच कायमस्वरुपी करु असे प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व माजी कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांनी म्हटले आहे.सहा महिन्याचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरुपी रोजगार,स्वयंरोजगार, उपलब्ध करुन दयावा, त्यानुसार प्रशिक्षणार्थीला कायमस्वरुपी करण्यात यावे.युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थीना किमान वेतन कायद्यानुसार किमान २०,०००/- वेतन/मानधन देण्यात यावे,नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळाले पाहिजे. काम करुनही दप्तर दिरंगाईमुळे विद्यावेतन मिळत नसेल तेंव्हा दिरंगाई…

Read More

जांबवाडी ता जामखेड Jamkhed येथील चार तरुणांचा विहिरीत पडून दुर्दवी मुर्त्यू झाला आहे, यातील तीन तरुण हे जांबवाडी येथील रहिवाशी आहेत, एक जण जामखेड शहरातील रहिवाशी आहेत, अशी माहिती मिळत आहे. hit and run | नगरमध्ये हिट अँड रनचा थरार थोडक्यात हुकला; महिला कार चालकाचा गुलमोहर रोडला कारनामा Jamkhed | जामखेडमध्ये खळबळ; चार चाकी वाहन विहिरीत पडून चार जणांचा दुर्दैव मृत्यू हे चारही जण काही कामानिमित्ताने मातकुळी ता. आष्टी या रस्त्याने जात असताना सदरील घटना घडली आहे, हे कशामुळे झाले हे अद्याप समजले नाही, परंतु अत्यंत दुर्दवी घटना हि जामखेड जवळ असणाऱ्या जांबवाडी येथे घडली आहे. या मध्ये मूर्त पावलेल्यांची…

Read More

आज दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी साय. ५ वाजनाच्या सुमारास गुलमोहर रोड जवळील कांबळे आर्टस् शेजारी सदरील घटना घडली आहे. जवळ असणाऱ्या चहाच्या टपरीवर अनेक जण चहा घेत उभा राहिले होते , काही दिवसापूर्वी अशीच घटना मार्केट यार्ड परिसरात घडली, तसेच पुणे इथे पण पोंक्षे कार हिट अँड रण hit and run प्रकरण घडले होते, त्याचीच पुनरावृत्ती आज अहिल्यानगर येथे पाहायला मिळाली असती. bank loan| तुम्हाला बँकेकडून कर्ज पाहिजे ; कर्ज लगेच मिळण्यासाठी हि कागदपत्रे जवळ ठेवा hit and run | नगरमध्ये हिट अँड रनचा थरार भरधाव वेगाने आलेल्या कार ने चहा पिण्यासाठी उभा असलेल्या ३-४ टू व्हीलर जोराची धडक…

Read More

“अजित दादांना काही दिवसांनी काय संबंध हा धनंजय मुंडेंचा ते समजेल. आम्ही ठामपणे म्हणत नाही त्यांनी ही म्हणू नये”, असेही सुरेश धस यांनी म्हटले. low budget car | ६ एअरबॅग असलेल्या कार घ्या फक्त ७ लाखापेक्षा कमी किमतीत; जाणून घ्या Suresh Dhas| धनंजय मुंडेंचा काय संबंध लवकरच जनतेसमोर बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. याप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातच आता संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, त्यांना न्याय मिळावा यासाठी ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. त्यातच आता आष्टीचे आमदार सुरेश धस Suresh…

Read More

धनंजय मुंडे dhananjay munde आणि अजित पवार यांच्यात अर्धातास चर्चा झाली. एवढी चर्चा करता, म्हणजे काहीतरी विषय असणारच ना.नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला गेलो होतो, आम्ही मूर्ख आहोत का? हे सगळं बंद करा” असं संभाजी राजे यांनी सुनावलं. walmik karad | तर मला फाशी द्या; शरणागती पत्करातच वाल्मिक कराडने घातली भावनिक साद.. “सात जणांचा म्होरक्या जो वाल्मिक कराड त्याला खंडणीच्या माध्यमातून अटक केलीय. त्यावर आम्ही गप्प बसणार नाही. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं की, या सात जणांना अटक करणार त्यापाठोपाठ वाल्मिक कराडला अटक करणार. काल राज्यपालांना भेटलो. मुख्यमंत्र्यांचा सुद्धा वेळ मागितलेला आहे. कराडवर खंडणीच जे कलम लावलय त्यापेक्षा…

Read More

संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी पुण्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे, या मोर्चात सहभागी होण्यासाठी जरांगे पाटील jarange patil देखील गेले होते, मात्र ते मोर्चा अर्धवट सोडून परतले आहेत. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, यामुळे आता राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. आज पुण्यात आक्रोश मोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे. sandhya sonawane| संतोष देशमुख प्रकरणात जामखेड कनेक्शन? राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्याक्ष संध्या सोनवणेची ७ तास सीआयडी चौकशी jarange patil|…

Read More

भारतातील कारची सुरक्षा आता खरेदीदारांसाठी सर्वात महत्त्वाची बाब बनली आहे. या कारणास्तव, ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या कारमध्ये प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये जोडत आहेत. विशेषत: 6 एअरबॅग असलेल्या कारना सध्या जास्त मागणी आहे. चांगली गोष्ट म्हणजे आता तुम्हाला 7 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत 6 एअरबॅग असलेली कार मिळू शकते. भारतातील 6 एअरबॅग असलेल्या 5 स्वस्त कार low budget car बद्दल जाणून घेऊया. अधिक वाचा sandhya sonawane| संतोष देशमुख प्रकरणात जामखेड कनेक्शन? राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्याक्ष संध्या सोनवणेची ७ तास सीआयडी चौकशी low budget car | घ्या फक्त ७ लाखापेक्षा कमी 3.Hyundai Exeterह्युंदाई एक्सटर SUV हा आणखी एक परवडणारा पर्याय आहे, जिची सुरुवातीची किंमत 6.13…

Read More