पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय खेड तालुका कर्जत व इंडसर्च इन्स्टिट्यूट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खानवटे तालुका दौंड येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दिनांक 15 ते 21 जानेवारी 2023 दरम्यान संपन्न होत आहे.माननीय डॉ.वैशाली अजोतीकर आणि प्रा. अतिश नाईकवाडे कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिल गदादे ,प्रा संतोष शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली 100 (शंभर) स्वंयसेवकांसह श्रीराम विकास सोसायटीचे चेअरमन विलास पवार. तंटामुक्ती अध्यक्ष दिपक ढवळे. खानवटे विकास सोसायटीचे माजी चेअरमन बापूराव झोंड. ग्रामपंचायत .वैभव लोखंडे . सदस्य अर्जुनराव गायकवाड.आण्णासाहेब लोखंडे. ग्रामसेवक कांबळे . ईत्यादी.पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे आयोजित शिबीर राबविले…
Author: mahalokwani
पुणे:- महालोकवाणी न्यूज शनिवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला आणि सोशल मीडियावर सिकंदर नावाचे वादळ घोगवले. उपमहाराष्ट्र केसरी ठरलेल्या सिकंदरवर पंचांकडून अन्याय झाल्याची भावना सोशल मीडियातून व्यक्त होऊ लागली. तर, हार कर जितनेवाले को सिकंदर कहत है… अशा पोस्टही व्हायरल झाल्या. त्यामुळे, पंचांच्या निर्णयावर कुस्तीविश्वात आणि सोशल मीडियातून प्रश्नचिन्ह उभा होत आहे. आता, पै.सिकंदर शेख याचे वडिल रशीद शेख यांनीही पंचांच्या निर्णयावर सवाल उपस्थित केला आहे. तसेच, एखाद्या गरिबावर असा अन्याय होऊ नये, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माती विभागातून महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख, तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे यांनी दमदार कामगिरी करताना…
महालोकवाणी न्यूज:-दि 15 जाने 2023 भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना नाराज आहेत. त्यांनी फडवणीस यांच्या उपस्थित असलेल्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीची जोरदार चर्चा आहे. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या भाजपमधल्या नाराजीची पुन्हा चर्चा होत आहे. निमित्त आहे ते बीडमधल्या गहिनीनाथ गडावरच्या कार्यक्रमाचं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. मात्र पंकजा आणि खासदार प्रीतम मुडे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. या दोघी कार्यक्रमाला येणार नसल्याची माहिती मिळत आहे. संत वामनभाऊ यांचा 47 वा पुण्यतिथी सोहळा आहे. त्यानिमित्ताने गहिनीनाथ गडावर दर्शनासाठी राज्यातून लाखो भक्त येतात. याचनिमित्याने गहिनीनाथ गडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…
महा लोकवाणी न्यूज आज आम्ही तुम्हाला भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी नक्की कोणत्या टेस्ट पार कराव्या लागतात याबद्दल महिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेउया. भारतीय सेना म्हंटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते सीमेवर देशाच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी सज्ज असलेले जवान. हे जवान ऊन, पाऊस, थंडी आणि प्रचंड बर्फ या सर्वांची चिंता न करता दिवसरात्र देशसेवेसाठी झटत असतात. लहानपणापासून म्हणूनच आपल्यालाही असं वाटत असतं कि आपणही सैन्यात जावं आणि शत्रूशी दोन हात करावेत. मात्र हे स्वप्नं पूर्ण करणं इतकं सोपी नाही. यासाठी प्रचंड मेहनत आणि कष्ट घ्यावे लागतात. भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी निरनिराळ्या चाचण्यांना सामोरं जावं लागतं. मात्र हे…
करमाळा तालुक्यातील डिकसळ ते कोंडा चिंचोली जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाला भगदाड पडल्याची बातमी महालोकांनी न्यूजने प्रसिद्ध केली होती महालोकांनी न्यूज:- दिनांक 14 जानेवारी 2023 प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे करमाळा तालुक्यातील डिकसळ ते कोंढार चिंचोली जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाला भगदाडः मोठा अनर्थ होऊ शकतो..? रोजी करमाळा तालुक्यातील कोंडा चिंचोली जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाला भगदाड पडल्याची बातमी महालोकांनी न्यूजने प्रसिद्ध केली यामागेही कारण अतिशय मोलाचे होते, कारण डिकसळ तालुका इंदापूर ते कोंडा चिंचोली तालुका करमाळा येथील येथील 30 ते 40 गावांना जोडणारा हा ब्रिटिशकालीन पूल आहे. या पुलावरून सर्रासपणे उसाची वाहतूक जड वाहतूक केली जात होती, त्याचे आयुष्यमान संपलेले आहे, तरीसुद्धा जीवघेणी वाहतूक या पुलावरून…
नागपुरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात येतंय. या कारणास्तव त्यांच्या घराची तसेच कार्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात लँडलाइन नंबरवर धमकीचे फोन कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही धमकी डी गँग अर्थात दाऊदच्या नावाने देण्यात आली आहे. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 100 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशताद्यांकडून हल्ल्याचा कट असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक गांभीर्याने घेण्यात आलंय मंत्री नितीन गडकरी यांच्या…
महा लोकवाणी न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे डिकसळ तालुका इंदापूर ते कोंढार चिंचोली तालुका करमाळा . येथील ब्रिटिश कालीन पुलाला मोठे भगदाड पडलेले आहे कोणत्याही क्षणी हा पुल कोसळू शकतो अशी अवस्था निर्माण झालेली आहे करमाळा तालुक्यातील 30 ते 40 गावांना .जोडणारा हा पुल ब्रिटिश कालीन आहे या पुलावरुन 30 ते 40 गावातून ऊस व ईतर जड वाहतूक केली जात आहे या पुलाचे आयुष्यमान संपलेले आहे तरीसुद्धा जीवघेणी वाहतूक या पुलावरून मूठभर राजकीय पुढार्यांच्या मनमानी कारभारामुळे वाहतुकदारांच्या आणी नागरीकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. भोगी,दिवशी या गोष्टी केल्यास होईल फायदा सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा यांनी मागील महिन्यात बॅरॅकेट बसवून…
संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी . भोगी या शब्दाचा अर्थ उपभोगणे किंवा खाणे असा होय. पौष हा थंडीचा महिना आहे. या पार्श्वभूमीवर शेतात नवीन पिके विपुल प्रमाणात तयार झालेली असतात. काँग्रेसच्या माजी. मुख्यमंत्र्याचा मुलगा आता भाजपच्या वाटेवर? कारणही आलं समोर ! इंद्र देवाने धरतीवर उदंड पिके पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून वर्षानुवर्ष पिके अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते भोगी साजरी मागील उद्देश – शेतात आलेल्या नविन पिकांचा उपभोग घेणे म्हणजे भोगी. या कालखंडात मिळणाऱ्या सर्व भाज्या जसे पावट्यांचे दाणे, वांगी ,…
जामखेड प्रतिनिधीशाहू, फुले, आंबेडकरी,चळवळीचे अहमदनगर जिल्ह्याचे दमदार नेतृत्व,बहुजन समाजाला न्याय मिळवून देणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे, धडाकेबाज नेतृत्व म्हणून सुनील साळवे जिल्हाध्यक्ष अहमदनगर यांच्याकडे पाहिले जाते . रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले साहेब यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. Satyajeet Tambe: भाजपाचा शेवटच्या क्षणी दे धक्का! महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेना पाठींबा? अशा या बुलंद नेतृत्वाचा दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी वाढदिवस अहमदनगर जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाचे झुंजार कार्यकर्ते बहुसंख्येने एकत्रित येऊन अहमदनगर येथील रिपाईच्या संपर्क कार्यालयामध्ये केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.…
नगर – सामाजिक कार्यातून समाज सेवेचे व्रत जो जोपासतो, त्या कार्याला ईश्वर देखील गती देत असतो. अध्यात्मिक क्षेत्रात प्रामाणिक भावना खूप महत्वाची असते. मनापासून काम केले कि मनासारखी तीर्थयात्रा घडते. भाविकांना तीर्थयात्रा घडविणे हे एक प्रकारचे पुण्यच असते, असे प्रतिपादन बी.बी.ग्रामपंचायतीचे सरपंच दिपक गुलमोहोर यांनी केले. Satyajeet Tambe: भाजपाचा शेवटच्या क्षणी दे धक्का! महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेना पाठींबा? नवीन वर्षाची सुरुवात भाविकांना दरवर्षी धार्मिक स्थळांना, तीर्थयात्रेला घेवून जाण्याचा उपक्रम नगर येथील सावेडी उपनगरातील साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान 9 वर्षापासून राबवित आहे. साई-यात्रा 2023 चा समारोप बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर बी.बी.गावात करण्यात आला. याप्रसंगी सरपंच श्री.गुलमोहोर यांनी आयोजक व…