Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा बरळले; पुण्यातील पोटनिवडणूकमध्ये महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान..

चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा बरळले; पुण्यातील पोटनिवडणूकमध्ये महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान..

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 17, 2023Updated:February 17, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधी यांचं नाव घेत चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. प्रचारासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर महात्मा गांधींना स्वर्गातून घेऊन येतील, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. पुणे कसबा पोटनिवडणूक पार्श्वभूमीवरील मेळाव्यात ते बोलत होते.

रविंद्र धंगेकर महात्मा गांधींना स्वर्गातून प्रचारासाठी घेऊन येतील. त्यावेळी म्हटलं पाहिजे, “ओ धंगेकर आता तुम्ही महात्मा गांधींना घेऊन आलात ते आम्हाला वर्षभर नाही पुरणार”, असं चंद्रकांत पाटील यांना म्हटलं. हेमंत रासने यांना काहीही करून विजयी करायचं आहे.कसब्याची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे जिंकायचीच आहे, असं देखील चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.

चंद्रकांत पाटलांना काँग्रेसच उत्तर

चंद्रकांत पाटलांच्या टिकेला उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं की, महात्मा गांधींची भिती त्यांना (भाजप) आधीपासून आहेच, ती आजही कायम आहे. याचाच अर्थ आहे की गांधींच्या मुल्याने पुढे चालणारी काँग्रेस यांच्या हुकूमशाहीला आडवी येत आहे आणि संविधान पुढे जात आहे.काँग्रेस कधीही तब्येत ठिक नसलेल्या नेत्याला प्रचारात उतरवणार नाही. एकवेळ काँग्रेस निवडणूक सोडून देईल. यांनी जे गिरीश बापट, लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांच्यासोबत केलं तसं काँग्रेस कधीही करणार नाही.

एकवेळ निवडणूक गेली तरी चालेल पण आपल्या माणसाचा जीव वाचला पाहिजे हे जास्त महत्व काँग्रेससाठी राहिल, असं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनगरसेवक सुनील त्र्यंबके यांची अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य पदी निवड
Next Article आता ठाकरेविना शिवसेना; ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे गटाला, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का !
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.