Author: mahalokwani

१९४२ ला महात्मा गांधींच्या चलेजाव चळवळीत जवाहरलाल नेहरू, मौलाना अबूल कलाम आझाद, वल्लभभाई पटेल, आचार्य कृपलानी यांच्यासह अनेक नेते अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात कैद झाल्याने आपण देशासाठी काहीतरी करावे हा विचार शहरातील रत्नम् पिल्ले, हबीबखान, पन्नालाल चौधरी, खोमणे यांच्या मनात होता. त्यातून मग या तरुणांनी भूमिगत होऊन इंग्रजांचा संपर्क तोडण्यासाठी टेलिफोन वायर तोडणे, जाळपोळी, असहकार आंदोलन करण्याचे काम भिंगारसह अहमदनगरमध्ये सुरु केले. एका क्रांतीकारकांने पुण्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमधून बॉम्ब आणला. तो एका महिला क्रांतिकारकाने आपल्या पोटावर ठेऊन गर्भवती असल्याचे भासवून भिंगारला आणला. त्याचा स्फोट कोठे करायचा याचा विचार करून रत्नम पिल्ले, हबीबखान, पन्नालाल चौधरी, खोमणे यांच्यावर हि जबाबदारी देण्यात आली. ब्रिटीशांची गर्दी…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी:- बबनराव धायतोंडे मौजे स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे दिनांक 25/ 12/2022 रोजी.सकाळी रावणगाव मंडल अधिकारी श्री नेवसे.स्वामी चिंचवली येथील गाव कामगार तलाठी जयंत भोसले. गावकामगार तलाठी खरात.राजेगाव गाव कामगार तलाठी आजबे.यांनी स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे बेकायदेशीर मुरमाचे उत्खनन। होत असल्याने याबाबत त्यांनी एक हायवा MH 17. BY 6528.हि दोन .दिवसापासून चिंचोली हद्दीतून बेकायदेशीर मुरूम वाहतूक करत होते या बाबत ऐक हायवा ट्रक ताब्यात घेऊन .S R P f गट नंबर 7 येथे पुढील कारवाई साठी लावण्यात आली आहे. स्वामी चिंचोली या ठिकाणी .सहा ते सात हयवा दहा टायर गाड्या गेली दोन तीन दिवस झाले बेकायदेशीर मुरूम…

Read More

शेवगाव प्रतिनिधी इसाक शेख :- दि. २४ शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील एका ४० वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना ही सहा महिन्यापुर्वी घडली होती. त्या अनुषंगाने पीडित महिलेच्या फिर्यादीवरून औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज-पंढरपूर येथील भंगार मालाचा व्यापारी मुसा हाजी शेख ( वय ५५ वर्षे ) या आरोपी विरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल होताच सदरील औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज-पंढरपूर येथील आरोपी मुसा हाजी शेख ( वय ५५ वर्षे ) याने बचावासाठी तसेच अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान सदरील…

Read More

पुणे शहर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेत १ महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या एका दाम्प्त्याचा हृदयद्रावक शेवट झाला आहे. या घटनेत पाण्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना जुन्नर तालुक्यात घडली. मंजु दानवे ही महिला कुकडेश्वर येथील आपल्या घराजवळ असलेल्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. मात्र, यावेळी ती विहिरीत पडली. हे पाहताच पत्नीला वाचवण्यासाठी पती संतोष बाळासाहेब दानवे यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र, त्यांना पत्नीला वाचवण्यात यश आलं नाही आणि या घटनेत दोघांचाही विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. १ महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं. संतोष बाळासाहेब दानवे आणि मंजु संतोब…

Read More

वजन कमी करण्याचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. असाच अनुभव विवेक क्षीरसागर आहे. फूडी असणाऱ्या विवेकने 10 महिन्यात तब्बल ४० किलो वजन कमी केलंय, कसा होता हा प्रवास जाणून घेऊया.बदलती जीवनशैली आणि कामाचा ट्रेस या सगळ्यामुळे अनेकांना लठ्ठपणाची समस्या जाणवत आहे. अशावेळी वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्याही डोकं वर करताना. या सगळ्यावर वजन कमी करणे हा एकच रामबाण उपाय ठरतो. पण वजन कमी करणे आणि तो संपूर्ण प्रवास प्रत्येकालाच साध्य करता येईल की नाही हे सांगण कठीण होतं.अशावेळी आपण एकमेकांकडून प्रेरणा घ्यायला हवी. विवेक या तरूणाने 10 महिन्यात ४० किलो वजन कमी करण्याचा टप्पा गाठला आहे. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. या प्रवासात…

Read More

दौंड: फिनोलेक्स पाईप्स कंपनी ही पीव्हीसी पाईप्स मध्ये भारतात अग्रगण्य असणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. नुकत्याच झालेला राष्ट्रीय किसान दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून नवीन आदर्श निर्माण केला आहे. कोरोनाच्या संकटातून सुटका झाल्यानंतरचा हा पहिला राष्ट्रीय किसान दिन फिनोलेक्स कंपनीने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साजरा केला आहे. यावेळी कंपनीच्या विक्री अधिकारी वर्गामार्फत शेतकऱ्यांना फिनोलेक्स च्या नवनवीन उत्पादनांबद्दल माहिती देण्यात आली. तसेच येणाऱ्या काळात फिनोलेक्स शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे असेल असा विश्वास निर्माण केला. ख्रिसमसला मोज्यांमध्ये गिफ्ट का दिले जाते? ‘जिंगल बेल, जिंगल बेल’ म्हणत मुलांना गिफ्ट देणारे खरे सांता कोण ? फक्त व्यवसाय हाच उद्देश डोळ्यासमोर न ठेवता गेली 40 वर्षे फिनोलेक्स…

Read More

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नागपुरच्या काटोल मार्गावरील फेटरी येथील धम्म नागा विपश्यना मेडिटेशन सेंटरमध्ये विपश्यनासाठी 7 दिवस मुक्कामी असणार आहे. अरविंद केजरीवाल आज नागपूर विमानतळावर दाखल झाले. सकाळी त्यांनी विपश्यना शिबिराला जाणार असल्याची माहिती ट्विटर हँडलवरून दिली होती. नागपुरात पोहचल्यावर मागील वेळी जयपूरला गेलो होतो. विपश्यना नागपूरला सुरू असल्याने यावेळी इथे आलो असल्याचं म्हणत नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. 1996 पासून विपश्यनाला जात असल्याचंही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना सांगितलं. यावेळी ते नागपुरातील विपश्यना केंद्रात आलो असल्याच त्यांनी स्पष्ट केलं आहे. वर्षातून एकदा विपश्यनाला जाण्यासाठी प्रयत्न असतो. नागपुरात येत नवीन वर्षात1 जानेवारीला दिल्लीला परत जाणार…

Read More

आनंद आणि उत्साहाचं प्रतिक असलेला ख्रिसमस संपूर्ण ख्रिश्चन समुदायाचा मोठा सण आहे. जगभरात जिथं जिथं ख्रिश्चन राहतात तिथं ते हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या सणाशी अनेक परंपरा निगडित आहेत, ज्यामुळे तो आणखी खास बनतो. अशीच एक परंपरा सांताक्लॉजची आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच बालपणी सांताक्लॉजची कहाणी सांगितली गेली असेल. दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने पांढरी दाढी आणि पांढरे केस असलेला सांता लाल रंगाचे कपडे आणि टोप्या घालून येतो. त्याच्या हातात एक भली मोठी बॅग असते, ज्यामध्ये त्याने बऱ्याच भेटवस्तू ठेवलेल्या असतात. जी तो सगळ्या लहान मुलांमध्ये वाटतो. पण तुम्हाला माहित आहे की, खरा सांता कोण होता? चला तर जाणून घेऊया… दरवर्षी २५…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे खानवटे तालुका दौंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी दिनांक 24 /12 /2022 रोजी आनंद बाजार आणि खाऊ गल्लीचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे उद्घाटन रंगनाथ ढवळे यांनी केले या खाऊगल्ली साठी गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आठवडे बाजारातील आनंद बाजार घेण्यासाठी महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या चिमुकल्यांचे सर्व ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले गावातील चोखंदळ खवय्यांनी खाऊ गल्लीचा.मनमुराद आनंद घेतला आणि सर्व शिक्षक वृंदांचे.कौतुक केले.येथील प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी सर्व प्रकारची तरकारी पालेभाज्या वडापाव डोसा उत्तप्पा इडली चहा इत्यादींचे स्टॉल लावले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शाळेच्या सौ मोरे मॅडम .सौ पानसरे मॅडम.सौ भिसे…

Read More

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल व उरण तालुका महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी असणार्‍या आदिती सोनार यांच्यावर खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात पनवेल तहसील कार्यालयातर्फे फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आदिती सोनार यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सहीचा आणि शिक्क्यांचा वापर करून अवैध बांधकाम केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रार दाखल होताच, खांदेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मिळालेल्या माहितीनुसार, आदिती सोनार यांनी काही दिवसांपूर्वी पनवेलच्या विहिघर परिसरातील शेतजमिनीवर बांधकाम केलं होतं. यासाठी त्यांनी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सहीचा आणि शिक्यांचा वापर केला गेला. तसेच याशिवाय त्यांनी शेतजमीन बिगरशेती असल्याचे देखील भासवलं होते. याविषयी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार प्राप्त झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी केली असता, आदिती गोरे…

Read More