Author: mahalokwani

भारतीय टपाल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोजगार वार्ता सप्ताहमध्ये एकूण 98 हजार रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी केली जाऊ शकते. ही पदे भरली जाणार पोस्टमनच्या सर्वाधिक 59,099 रिक्त जागा, त्यानंतर मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 37,539 रिक्त जागा आणि नंतर मेल गार्डच्या 1,445 रिक्त जागा समाविष्ट केल्या जाऊ शकतात. पदांनुसार उमेदवारांना 98,000 रिक्त जागा अधिसूचना 2023 च्या पोस्ट विभागाकडून रिक्त पदांची अधिकृत माहिती मिळू शकेल. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. पोस्ट विभागात 98 हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज आणि भरती प्रक्रिया आयोजित करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पोस्टमनच्या सर्वाधिक 59 हजार 99 रिक्त जागा, त्यानंतर मल्टी टास्किंग स्टाफच्या (MTS) 37 हजार 539…

Read More

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या वतीने योग विषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून सुरू करण्यात आलेला आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष असे कोणीही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकत असून या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा आहे. दिनांक 2 जानेवारी 2023 पासून याचे प्रवेश अर्ज सुरू होत असून दिनांक 14 जानेवारी 2023 पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे, अशी माहिती क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.दीपक माने यांनी दिली आहे. नवे वर्ष नवे नियम; बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल ! किती जागा आहेत उपलब्ध? यासाठी 50 जागा असून…

Read More

मुंबई : टीम इंडिया 2023 या नववर्षाची सुरुवात श्रीलंका विरुद्ध टी 20 आणि एकदिवसीय मालिकेने (IND vs SL) करणार आहे. बीसीसीआयने या दोन्ही मालिकांसाठी मंगळवारी 27 डिसेंबरला भारतीय संघ जाहीर केला. निवड समितीने या दोन्ही मालिकांमध्ये एका खेळाडूला संधी न देऊन स्वत:चीच अडचण करुन घेतलीय. हा भारतीय खेळाडू राजकारणाचा बळी ठरलाय. टॅलेंटेड असूनही निवड समितीने या खेळाडूला टीमबाहेर बसवलंय. गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर, तुम्हाला मिळते ५० लाखांची नुकसान भरपाई; ‘असा’ करा क्लेम ! दूधातून माशी काढावी, तसंच अलगदपणे निवड समितीने रवी बिश्नोईला (Ravi Bishnoi) बाहेर केलंय. प्रतिभावान असूनही रवीसारख्या टॅलेंटेड लेग स्पिनरला संघात स्थान देण्यात आलं नाही. निवड समितीने…

Read More

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील पिंप्री वरुड येथे शिरूर येथील श्रद्धा भूमी ते प्रगट भूमी असा प्रवास असून या पालखीमध्ये २०० महिला आणि पुरुषांचा सहभाग होता. गेल्या नऊ वर्षांपासून चालू असलेल्या परंपरेला कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता ही दिंडी अविरत चालू आहे. शिरूर गाव आणि परिसरातील महिला आणि पुरुष भाविक मोठ्या भक्तिभावाने या दिंडीत सहभागी झाले होते. नवे वर्ष नवे नियम; बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल ! महिलांनी तुळशी कळस डोक्यावर घेऊन तर सहभागी झालेल्या पुरुषांनी विविध वेशभूषा करून भगवे ध्वज पताका, बँड, टाळ आणि मृदूंगाच्या गजरात मार्गे हळूहळू चला मुखाने गजानन बोला, गण गण गणात बोते…

Read More

प्रत्येक नवीन महिना आपल्यासोबत काही नवे बदल घेऊन येतो, जे सर्वसामान्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात. काही दिवसांनी नवीन वर्ष सुरू होत असून अनेक बदलांसह नवीन वर्षाची सुरुवात होतेय. बँक लॉकर, क्रेडिट कार्ड आणि मोबाईलशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. यासोबतच गॅस सिलिंडरच्या किमती आणि वाहनांच्या किमतीही वाढू शकतात. या सर्व बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे जाणून घेऊया १ जानेवारीपासून नेमके काय बदल होणार आहेत? गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर, तुम्हाला मिळते ५० लाखांची नुकसान भरपाई; ‘असा’ करा क्लेम !▶ बँक लॉकरचे नवीन नियमरिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी बँक लॉकरसंबंधित…

Read More

नगर, प्रतिनिधी. (28. डिसेंबर.) : राजकीय वर्चस्वादातून योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोन तरुणांची पिस्तुलातून गोळ्या घालून हत्या केल्याप्रकरणी स्वामी ऊर्फ गोविंद दत्तात्रय गायकवाड यास जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. श्रीगोंदा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. जी. शुक्ला यांनी हा निकाल दिला. इतर आरोपींची सुटका करण्यात आली. यात सरकारी वकील म्हणून ॲड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी काम पाहिले. झाल्याने दोषी ठरविलेले आरोपी गायकवाड यांनी राळेभात बंधूंचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप आणि दहा हजार रूपये दंड, दंड न भरल्यास 1 वर्षे साधी कैद, भारतीय हत्यार कायदा कलम 3/27 नुसार 7 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार दंड, दंड न भरल्यास…

Read More

महालोकवाणी न्यूज:- पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे अवैद्य मुरूम उत्खनन सध्या जोरात सुरू असताना ग्रामपंचायत स्वामी चिंचोली यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले की स्वामीचिंचोली हद्दीतून गेली चार ते पाच दिवसापासून जोरात उत्खनन सुरू आहे या ठिकाणी दहा ते पंधरा दहा टायर हयवा गाड्या दररोज दिवसभर भरून वाहतुक भिगवणच्या दिशेने जात आहेत.दिनांक 27 रोजी माननीय प्रांत गायकवाड साहेब .यांचे समोर तहसीलदार पाटील साहेब यांनी ग्रामस्थांचे व प्रत्रकार यांचे समोर मंडल अधिकारी नेवसे व.गाव कामगार तलाठी जयंत भोसले यांना आदेश केला होता की सदरच्या ठिकाणी जाऊन पाहणी करून ज्या ठिकाणी मुरूम वाहतूक केली जात आहे तेथे…

Read More

नगर ता. – श्रीरामपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन शाळकरी मुलीला क्लास सुटल्यानंतर दुचाकीवरून काटवनात नेत तिला मारहाण, शिवीगाळ करून तिच्याशी असभ्य वर्तन केले. याप्रकरणी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दि. 19 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिचा क्लास सुटल्यानंतर आरोपी प्रमोद आनंद शिंदे (रा. कांदा मार्केट, श्रीरामपूर) याने आपल्या मोटारसायकलवर बसवून तिला शहराजवळील काटवनात घेऊन गेला. तेथे तो पीडितेशी जबरदस्ती करू लागला तेव्हा पीडित तरूणीने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण करून शिवीगाळ केली तीन-चार दिवस आरोपी पीडितेला फोटो व्हायरल करण्याची तसेच तुझ्या भावाला, वडीलांना…

Read More

जामखेड : कर्जत – जामखेड मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत आमदार राम शिंदे कमालीचे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आमदार रोहित पवार यांच्या गेल्या अडीच तीन वर्षांच्या काळातील अनियमितेचा बुरखा फाडण्यासाठी शिंदे यांनी कंबर कसली आहे.नागपुर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करत राम शिंदे यांनी प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बुरखा टराटरा फाडला आहे. आमदार राम शिंदेंच्या दणक्यामुळे सहकार विभागातील एक अधिकारी 26 डिसेंबर रोजी निलंबित झाल्यानंतर 27 डिसेंबरला सुद्धा कर्जतमधील दोन अधिकारी निलंबित झाले आहेत. सरकारच्या या कारवाईमुळे कर्जत – जामखेडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. फुटबॉलपटू पेले यांना जीवघेणा कोलन कॅन्सर; ‘ही’ आहेत लक्षणं, पहा काय आहेत प्रतिबंधात्मक उपाय? आमदार राम शिंदे यांच्या मागणीनंतर…

Read More

यंदाचे हिवाळी अधिवेशन दिशा सालीयन प्रकरण चांगलेच गाजले आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर या अधिवेशनामध्ये गंभीर आरोप केले होते. यानंतर भाजप व शिंदे गटातील नेत्यांनी दिशा सालीयन प्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी यांच्या गाडीचा भीषण अपघात, कुटुंबातील अनेक सदस्य अपघातात जखमी असल्याची माहिती ! दिशा सालियन आणि सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार असल्याचे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात वारंवार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे…

Read More