नागरिकांनी बँकांमध्ये जाऊन या नोटा बदली करून घेण्याचं आवाहन आरबीआयने (RBI) reserve Bank of India केलं आहे. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत. देशात ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्यानंतर 2000 हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली होती. तेव्हापासूनच 2000 हजार रुपयांच्या नोटेबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. 2000 हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय आरबीआयने घेतला आहे. क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत आरबीआयने 2000 हजार रुपयांच्या नोटांचं सर्क्युलेशनही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.अखेर आज रिझर्व्ह बँकेने घोषणा केली की, 2000 हजार रुपयांच्या नोटा आता चलनात आणू नयेत. रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आदेश दिला आहे…
Author: mahalokwani
बबनराव धायतोंडे: जिल्हा प्रतिनिधी पुणे दौंड : खानवटे तालुका दौंड येथे दिनांक 18 रोजी पहाटे 1 ते 3 या सुमारास चोरांनी एक घर फोडण्याचा प्रयत्न केला व.एक घर फोडले आहे.पोटफोडे वस्ती वरील अनिल पोटफोडे यांच्या घराचे कुलूप तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला परंतु आवाज झाल्याने अनिल पोटफोडे जागे झाले व शेजारील विजय नगरे यांना त्यांनी फोन करून बोलवून घेतल्याने नगरे यांनी बँटरी दाखवल्यावर चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला व त्यांनी तिथून पळ काढला त्यामुळे पोटफडेे यांच्या घरचा चोरी चा प्रयत्न फसला नंतर लगेच ऐका तासाच्या फरकाने चंद्रकांत गाडे यांच्या घराचा दरवाजा उघडून किचन मधील डबे सामान असता व्यस्त करून त्यातील कुरडया…
महालोकवाणी न्यूज: जामखेड Jamkhed मधील नामांकित मेडिकल कॉलेजचा आणखी एक प्रताप उघड येण्याची शक्यता आहे, कारण की, इतक्या दिवस अध्यक्ष्यांच्या भीती पोटी आणि आपली इज्जत जाईल या कारणामुळे या कॉलेजच्या मुली पुढे येत नव्हत्या, नुकत्याच अध्यक्ष्यानी जे कृत्य केले आहे, ते शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारे आहे , पण खरी वाघीण तर तिला म्हणावे लागेल जिने या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडली, नाही तर या अध्यक्ष्यानी कित्येक मुलींचे आयुष्य उध्वस्त केले असते माहित नाही, असेच म्हणावे लागेल या कॉलेजमध्ये शासनाला ज्या गोष्टीची पूर्तता लागते त्या सुविधा या कॅम्पसमध्ये पाह्यला मिळत नाही , तरीही या मेडिकल कॉलेजला मान्यता कशी देण्यात आली , याचा…
महालोकवाणी न्यूज प्रतिनिधी: सध्या जामखेड कर्जत ,श्रीगोंदा, दौंड या ठिकाणी राष्ट्रिय महामार्गाचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम नियमानुसार होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. मुरूम न वापरात चक्क माती टाकण्यात येत आहे. यामध्ये आहिल्यानगर ते वजनकाटा इथे रस्त्याच्या साईड पट्ट्या भरण्याचे काम चालू आहे, या साईड पट्ट्या भरण्यासाठी मुरमा ऐवजी चक्क मातीने साईड पट्ट्या भरण्याचे काम जोरात चालू आहे. जामखेड शहरात मोठ्या प्रमाणात दळणवळणाचे साधन आहे होत आहे त्या दृष्टीचे या रोडचे काम चांगले होणे महत्वाचे आहे. . या रस्त्याचे काम ,माघील वर्षी सुरू झाले होते. संबंधित कंत्रादारांने रस्त्यावर मुरूम न टाकता फक्त माती टाकली आहे.त्यात वाहने घसरून अनेक लहानमोठे…
कर्जत / जामखेड :- कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन मतदारसंघातील एमआयडीसीच्या विषयावर महत्त्वाची चर्चा आणि विनंती केली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात उद्योगाची चाके फिरावी आणि येथील युवांना रोजगार मिळावा या प्रमुख उद्देशाने मतदारसंघात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती होण्यासाठी आमदार झाल्यापासूनच रोहित पवार हे सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करत होते. दरम्यान, पहिल्याच हिवाळी अधिवेशनामध्ये २०१९ मध्ये आमदार रोहित पवार यांनी एमआयडीसीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सर्व बाजूने विचार करून सर्वेक्षण करण्यात आले व मौजे पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन होण्याच्या दृष्टीने औद्योगिक विकास विभागाच्या मार्फत भू-निवड समितीची…
जामखेड : बाजार समिती निवडणुकीत आमदार प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या गटाला समसमान प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या. सभापती उपसभापती निवडीतही सभापती शिंदे गटाचा तर उपसभापती पवार गटाचा झाला. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीतही राम शिंदे आणि रोहित पवार गटाचे समसमान 9 -9 उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी टाकण्यात आली यात भाजपाने मारली बाजी आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे शरद कारले हे विजयी झाले आहेत. तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कैलास वराट यांची वर्णी लागली. जामखेडमध्ये पैशापुढं माणुसकी हरली; लैंगिक अत्याचारी जोमात, आमदार, नेते आणि जामखेडकर अजूनही कोमात..? आमदार रोहित पवार व खासदार सुजय विखे…
iPhone 14 Plus या वर्षांमध्ये मध्ये iPhone 14Plus लॉन्च करण्यात आला iPhone 14 Plus वर उत्तम ऑफर देत आहे. हा फोन आता फ्लिपकार्टवर Flipkart आश्चर्यकारक किंमतीमध्ये उपलब्ध आहे. या ऑफरच्या मदतीने फ्लिपकार्टवर 89,900 रुपयांच्या फोनची किंमत Prize आहे पण 50,000 रुपयांपेक्षा कमी केली जाऊ शकते. त्यामुळे, तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आजच मूळ किंमतीपेक्षा खूपच कमी पैसे देऊन iPhone 14 Plus खरेदी करू शकता आणि या ऑफरचा पूर्ण लाभ घेऊ शकता. येथे किंमत आणि ऑफर तपशील पहा. iPhone 14 Plus ची किंमत iPhone 14 Plus चे 128GB स्टोरेज व्हेरिएंट, ज्याची बाजारातील किंमत 89,900 रुपये आहे, फ्लिपकार्टवर…
सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी:मराठवाड्यातील बीडसह नगर जिल्ह्यातील पाथर्डी हुन चिंचपूर पांगुळ,वडगांव,जोगेवाडी, अंमळनेर, कडा, धामणगाव, गहिनीनाथगड ते चिंचोली कडे जाणारी वाहतूक सोमवार (१५ मे) पासून पुढच्या काही दिवसांसाठी इतर मार्गावरून वळवण्यात येणार आहे, अशी माहिती सावर्जनीक.बांधकाम विभाग अहमदनगर,उपविभाग पाथर्डी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. . 👉का वळवली वाहतूक?चिंचपूर इजदे ते चिंचपूर पांगुळ ,जोगेवाडी ते जिल्हा हद्दबीड या मार्गाचे रुंदीकरण तसेच याच मार्गावर चिंचपूर पांगुळ येथील असलेला अवघड तसेच मोठ्या चढाईचा अरुंद घाटाचे खोलीकरण तसेच रुंदीकरण काम आज पासून सुरु करण्यात आले आहे.त्यामुळे या भागांत वाहतूक कोंडी देखील होणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहतुकीत सोमवार…
जामखेड शहरातील रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याने संस्थतील १९ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान सदर संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या दोन विध्यार्थीनींनी मागील काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. दरम्यान या आत्महत्यासुद्धा संशयास्पदचं आहेत. जामखेडमध्ये घडलेल्या या विकृत कृत्याविरुद्ध जामखेड पोलीस प्रशासन, स्थानिक पत्रकार, मतदारसंघाला लाभलेले दोन्ही आमदार, समाजिक संघटना, महिला संघटना या अजूनही शांत का आहेत. अशा विकृत घटनेला कोण अभय देतंय. ज्या राजाच्या दरबारात स्त्रीचा सन्मान करण्याची शिकवण दिली गेली. आज त्याच राजाच्या राज्यात महिलांवरील अत्याचार सर्रासपणे वाढत आहे. तरीही सरकार आणि प्रशासन…
बबनराव धायतोंडे दौंड: केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पी एम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये दिले जातात. तसेच नुकतेच महाराष्ट्र शासनाडून ६००० दिले जाणार आहेत. असे वर्षाला १२००० रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मात्र महसूल विभागाकडून काही पात्र शेतकऱ्याच्या दुरुस्त्या करण्यात आल्या नाही त्यानंतर त्यांना या निधीतील पैसे मिळणे बंद झाले आहे. महसूल विभागच्या हलगर्जी पणामुळे आज कित्येक शेतकरी पात्र असून देखील त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान pm kisan yojana निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१/१२/२०१८ पासून सुरवात झाली. या योजनेंतर्गत केंद्र…