Author: mahalokwani

jio जिओ कंपनीने तर्फे एक अनोखा उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे, संपूर्ण भारतातील गरीब व्यक्तीला Jio Bharat v२ हा मोबाइल देण्यात येणार आहे . तालुका, जिल्हा, राज्य या ठिकाणी Jio Bharat कंपनीने गोर गरीब व्यक्तींसाठी एक तालुक्यातील Jio Point येथे ज्या व्यक्तीला मोबाईल वापरण्याची गरज आहे, परंतु खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत,अशा एका व्यक्तीला Jio जिओ कंपनीने तालुक्याच्या मोबाईल Point ला एक मोबाईल भेट म्हणून उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आज रोजी जामखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठ येथील वैष्णवी मोबाईल शाॅपी येथे आप्पासाहेब आण्णा चव्हाण या व्यक्तीस पाॅलिटेक्निक काॅलेज चे प्राचार्य विकी घायतडक सर यांच्या हस्ते Jio Bharat v२ कंपनीचा…

Read More

सोमराज बडे,पाथर्डी वृत्तसेवा पाथर्डी : तालुक्यातील माणिकदौंडी घाटात इथेनॉलचा टँकर पलटी झाला. या अपघातादरम्यान टँकरने पेट घेतल्याने आत बसलेल्या दोघांना बाहेर निघता न आल्याने मयत झाले, तर अन्य काहीजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. ६जुलै) ११ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समजली आहे. गणेश रामराव पालवे (वय ४२ रा.पालेवाडी), सुरैया बशीर शेख (वय ४६ रा. माळी बाभूळगाव ता. पाथर्डी) असे दोन जण आगीत जळून मृत झालेल्याचे नावे आहेत. लहू सांडू पवार वय ५३, सुमन लहू पवार वय ४९, जगदीश जगन पवार वय ३, कोमल जगन पवार वय ७ (रा. विसरवाडी ता. पैठण) असे जखमीचे नावे आहेत.गणेश पालवे हा या टँकरचा दुसरा…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार डीजे मुळे परंपरागत बॅंन्जो पार्ट्या व बँड बंद होण्याच्या मार्गावर – किशोर सदाफुले जामखेड शहर व तालुक्यातील डीजे बंद करण्यासाठी बँजो पार्टी बँड चालक ,मालक, व यामध्ये काम करणारे कलाकार यांच्यामार्फत जामखेड तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले,माननीय उच्च न्यायालयाने डीजेला बंदी घातल्यानंतर जामखेड शहरात व तालुक्यात डीजे सर्रासपणे चालू आहे, पण यावर प्रशासनाची कुठलीही कार्यवाही नाही डीजे मुळे परंपरागत बॅन्जोपार्ट्या व बँड बंद होण्याच्या मार्गावर आहे. अनेक कलाकारांचे मिळून बँड व बॅन्जो पार्टी असतात ज्यामध्ये सुमारे 15 ते 20 कारागीर असतात, डीजे मुळे या सर्व कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे, डीजेच्या मोठ्या…

Read More

बोल्हेगाव गांधीनगर भागातिल लिंगेश्वर हनुमान मंदीरा समोरील नादुरूस्त असलेला हातपंप दुरूस्त करून पाणी चालु के बोल्हेगाव गांधीनगर या भागातिल लिंगेश्वर हनुमान मंदिरा समोरील हातपंप नादुरूस्त होता.या हातपंपाचा वापर हातपंपाच्या आजुबाजुचे सर्व नागरीक ,महीला सांडपाणि वापरासाठी करत होते.तसेच येथे जवळच कै बाळासाहेब केशव ठाकरे प्राथमिक शाळा गांधीनगर मनपा यांनाही या पाण्याची आवश्यकता होती परंतु तो हातपंप साधारणतहा एक वर्षांपासुन बंद पडलेला असल्यामुळे येथील नागरीक त्रस्त झालेले होते. सदर हातपंप दुरूस्तीच्या कामाबाबत गांधीनगर लिंगेश्वर हनुमान मंदीर परीसरातिल नागरीकांनी नगरसेवक तथा मा स्थायी समिती सभापती श्री कुमारसिंह वाकळे पाटील यांना कळवले असता महानगरपालिका पाणिपुरवठा विभाग यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून हातपंपाचे सर्व नविन जी…

Read More

जामखेड प्रतिनिधी; धनराज पवार जामखेड शहरातील मिलिंद नगर भागातील सारीका साडी सेंटरच्या पाठीमागे आबा समुद्र यांच्या घरासमोरतळ्याचे रुप आले असून तेथील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे.पावसाळ्याचे दिवस असून त्याठिकाणी पावसाचे पाणी साठत आहे. हे पाणी दूषित असून हे घरात नागरिकांच्या घरात जात असल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येताना पाहायला मिळत आहे. हे दूषित पाणी घरात शिरल्यामुळे घरातील लहान मुले- वयस्कर मंडळी यांना साथीचे आजार होऊ शकतात, याला सर्वस्वी जबाबदार हे , जामखेड नगरपरिषद असणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे . फक्त 999 मध्ये Jio चा 4G फोन Jio Bharat V2 लाँच; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी.! या रस्त्यावर ये – जा करता येत…

Read More

सचिन कांबळे:नगर-सावेडीतील वसंतटेकडी येथील संदेशनगर मधील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने द्वारकामाई साई मंदिराचा 10 वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा निम्मित आयोजलेल्या साई उत्सवमध्ये गुलमोहररोड,पाईपलाइन व परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती,यामध्ये विविध वाद्य पथक सह रथातून साईंची मिरवणूक काढण्यात आली यावेळी साईचा सजीव देखावा होता हे द्वारकामाई साई मंदिर एक एकर जागेत असून मंदिरापुढे ३ गुंठ्यामध्ये सभागृह आहे, मंदिराचा गाभारा हा २०x २० चा असून मंदिराची कळसाची उंची हि ३६ फूट आहे मंदिरातील साईंची मूर्ती अतिशय प्रसन्न असून ती मार्बलची आहे तिची उंची ५ फूट आहे मंदिरामध्ये वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात तर आ संग्राम जगताप यांच्या स्थानिक निधीतून…

Read More

सोमराज बडे,पाथर्डी वृत्तसेवा जोगेवाडीचे सुपुत्र तथा युवा नेते अमोल जगन्नाथ आंधळे यांच्या वतीने पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडी येथील शालेय मुलांना दप्तर वाटप करण्यात आले. जोगेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी दप्तर वाटप करण्यात आले. बयाजी आंधळे,उपसरपंच राजेंद्र अबिलढगे यांच्यासह ग्रामपंचयतचे पदाधिकारी ,शाळेचे मुख्याध्यापक असलकर मॅडम, शिक्षक सपकाळ सर, साबळे सर आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट काका पुतण्या वाद विकोपाला; घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार शरद पवार की अजित पवार.! वाचा सविस्तर.. युवा नेते अमोल आंधळे यांच्या वतीने कै.जगन्नाथ नानाभाऊ आंधळे यांच्या स्मरणार्थ ही दप्तरे उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी जालिंदर सारुक,विजय बडे,हनुमंत बडे, राजेंद्र आंधळे,अशोक बडे,सुभाष…

Read More

राष्ट्रवादी या पक्षात फूट पडलेली पहायला मिळत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घटना घडतांना आपणास पाहायला मिळत आहे , आत्ता राष्ट्रवादी या पक्षात फूट पडलेली पहायला मिळत आहे , आता काका पुतण्या वाद जनतेसमोर आला आहे आज मुंबई येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यात शरद पवार भाषणामध्ये अनेक मुद्यांना हात घातला यावेळी बोलताना शरद पवार यांनी सांगितले कि, मी शिवसेनेसोबत गेलो कारण शिवसेनेचे हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे पण भाजपचा हिंदुत्व हे मनुवादी आहे अशा शब्दात शरद पवार यांनी टीका केलेली आहे. घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार … शरद पवार यांनी विश्वास व्यक्त केलेल्या विरोधात एकत्र आल्यानं सत्ताधारी अस्वस्थ होत आहेत असं…

Read More

मुलांनी अशिष येरेकर यांच्या प्रमाणे अभ्यास करून अधिकारी व्हावे- ॲड डॉ अरुण जाधव जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा येथे अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या समवेत साजरा करण्यात आला. मोहा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या निवारा बालगृहातील अनाथ- निराधार विद्यार्थ्यांना ५० डझन वह्या आणि पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या हस्ते या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जामखेड येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहाचे संचालक ॲड. डॉ. अरूण जाधव,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी…

Read More

Jio Bharat V2’ अतिशय वाजवी दरात उपलब्ध, त्याची किंमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे Reliance Jio ने 4G फोन ‘Jio Bharat V2’ लॉन्च केला आहे. ‘Jio Bharat V2’ अतिशय वाजवी दरात उपलब्ध असेल, त्याची किंमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे. रिलायन्स जिओ फक्त 4G आणि 5G नेटवर्क चालवते. रिलायन्स जिओचा दावा आहे की ‘Jio Bharat V2’ च्या आधारे कंपनी 10 कोटींहून अधिक ग्राहक जोडेल. jio Bharat v2 Jio Bharat V2’ हा सर्वात स्वस्त फोन आहे. हा Rs.999 मध्ये उपलब्ध आहे. ‘Jio Bharat V2’ चा मासिक प्लान देखील सर्वात स्वस्त आहे. यासाठी ग्राहकांना 28 दिवसांची वैधता असलेल्या प्लॅनसाठी 123 रुपये द्यावे…

Read More