Author: mahalokwani

धनराज पवार :- जामखेड – दिनांक 28 मे रोजी शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी संपन्न होत आहे. रिपाइं चे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटीलउपस्थित राहणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते,राज्य कार्यकारिणी उपस्थित राहणार आहेत. सुनील भाऊ साळवे रिपाइं जिल्हाध्यक्ष, बाळासाहेब शिंदे जामखेड तालुकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी अधिवेशनासाठी जामखेड तालुक्यात जोरदार तयारी करण्यात आली आहे. २८ तारखेला रिपब्लिकन पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. ना रामदासजी आठवले साहेब यांचे…

Read More

सध्या महाराष्र्टात गौतमी पाटील Gautami Patil हिने आपल्या नृत्याने सर्वांनां भुरळ घातलेली आपणास पाहायला मिळत आहे. पण गौतमीच्या मागची पिढा काही सुटेना , कोणत्या ना कोणत्या कारणाने तिच्या नावाची बदनामी सर्रास चालू आहे , माघील काळात गौतमी पाटीलच्या Gautami Patil अश्लील नृत्याचा व्हायरल व्हिडीओ, गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हायरल व्हिडीओ, गौतमी पाटील उदयनराजेंची भेट, एका मागोमाग एक घडणाऱ्या या घटना व त्या नंतर सामाजिक, राजकीय, ऑनलाईन- ऑफलाईन स्तरावर होणाऱ्या टीकांमुळे गौतमी सदैव चर्चेत राहिली. गौतमीच्या बॉयफ्रेंडचे नाव ते तिच्या मानधनाचा आकडा प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वीच गौतमीच्या लग्नाच्या चर्चा सुद्धा रंगल्या होत्या. आता याच गौतमीचे…

Read More

शेवगाव तालुक्यातील हातगाव – कांबी येथील शेतकऱ्यांनी आज दिनांक 26 मे 2023 रोजी अनोखे आंदोलन केले, वेळोवेळी स्थनिक लोकप्रतिनिधी तसेच मंत्री महोदय जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय अशा अनेक शासकीय ऑफिसात हा प्रश्न उपस्थित केला आहे. माघील 3 वर्षांपासून या संदर्भात विचारणा केली आहे परंतु अद्याप पर्यंत या शासन दरबारी मार्ग निघालेला नाही, गेली 3 वर्ष झाले हातगाव, कांबी येथील शेतकरी यांनी वारंवार लेखी व तोंडी पाठपूरवा करून सुद्धा हातगाव शेती लाईट साठी वाढीव फिडर भेटत नाही. अनेक शेतकऱ्यांचे दरवर्षी लाखो रुपयाचे नुकसान होते आहे. शेतकऱ्यांच्या तोंडा पाशी आलेला घास हे सरकार हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात आहे, पाणी असून सुद्धा शेतातील पीके होरपळून…

Read More

जामखेड तालुक्यात कु.ज्ञानेश्वरी हनुमंत निकम ८५.१७% प्रथम जामखेड (धनराज पवार) दि.२६ जामखेड तालुक्यातील ल ना होंशिग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने बारावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम राखत.१२ वी शास्त्र ९८.३७% टक्के निकाल,कला शाखेचा ८८.८८% निकाल तसेच वाणिज्य शाखेचा १००% निकाल लागला आहे. विद्यालय नेहमी गुणवत्ता राखत निकालाची परंपरा कायम ठेवत आहे. याप्रसंगी प्राचार्य श्रीकांत होशिंग म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर तसेच आई-वडील आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाने प्रगती होणारच आहे. विद्यालयातून शास्त्र शाखेतून प्रथम कु.ज्ञानेश्वरी हनुमंत निकम ५११ गुण ८५.१७% ,द्वितीय कु.आकांक्षा भिमराव गंभीरे ४९३ गुण ८२.१७ %, तृतीय कु.निकीता आबासाहेब वारे ४८८ गुण ८१.३३% ,कला शाखेतून प्रथम चि.जहीर मुबारक शेख…

Read More

दि. 4 जून 2023 रोजी अहमदनगर येथील माऊली संकुल ‘ झोपडी कॅन्टीन येथे श्री देवदत्त नागे यांच्या शुभ हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती श्री सांदिपनी ॲकॅडमीचे सर्वेसर्वो श्री बालराजू सर यांनी दिली आहे. रविवार दिनांक 14 मे 2023 रोजी श्री सांदिपनी ॲकॅडमी तर्फे Nischay 2.0 परीक्षा आयोजित करण्यात आली होती. काल 20 मे रोजी संध्याकाळी 6.00 वाजता या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.दहावीची परीक्षा झाल्यानंतर, 10 वी तून 11 मध्ये जाणाऱ्या विद्यार्थांसाठी श्री सांदिपनी ॲकॅडमी तर्फे 4 एप्रिल ते 10 मे 2023 या काळात मोफत Bridge Course घेण्यात आला होता. यामध्ये JEE, NEET व CET…

Read More

जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी चौंडी येथे होणाऱ्या कार्यक्रमा निमित्त नियोजन बैठक व पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.३१ मे रोजी आहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रमास मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत यामुळे आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. ग्रामस्थ व ग्रामपंचायत या यात्रेत सहभागी होणारच आहे तसेच आमचा शासकीय कार्यक्रमाला पाठिंबा आहे. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला परवानगी द्यावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येण्याअगोदर आमचा कार्यक्रम संपेल असेही आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या यात्रेत आहिल्याबाई होळकर यांची कार्यभुमी…

Read More

आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे. संसदीय लोकशाही यावर आमचा विश्वास आहे. परंतु, दिल्लीत थेट संसदीय लोकशाहीवरच आघात होत आहे, असे टीकास्त्र शरद पवारांनी मोदी सरकारवर सोडले आहे. संसदीय लोकशाहीवर आमचा विश्वास आहे. लोकशाहीत निवडून आलेल्या राज्य सरकारकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही लोकशाही वाचवण्याची वेळ आहे. सरकार तयार करण्याचा अधिकार व सामान्य जनतेचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्यासाठी अरविंद केजरीवाल येथे आले आहेत. महाराष्ट्राची जनता ही अरविंद केजरीवाल यांचे समर्थन करेल. राष्ट्रवादी काँग्रेस तर मदच करेलच, असा विश्वास शरद पवारांनी अरविंद…

Read More

जर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड Aadhar card मधील कोणतीही माहिती अपडेट करायची असेल, तर तुम्ही ती आता मोफत अपडेट करू शकता, यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. कारण भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) 14 जून 2023 पर्यंत देशातील सर्व नागरिकांना त्यांच्या आधारमधील माहिती ऑनलाइन अपडेट करण्याची विनामूल्य संधी देत ​​आहे. साधारणपणे, आधार तपशील अपडेट करण्यासाठी 50 शुल्क आकारले जाते. तथापि, UIDAI च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन लोकसंख्याविषयक तपशील अपडेट करणे 14 जूनपर्यंत पूर्णपणे विनामूल्य असेल. तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की ही सेवा केवळ myAadhaar पोर्टलवर मोफत उपलब्ध आहे आणि भौतिक आधार केंद्रांवर 50 रुपये आकारले जातील. UIDAI देशातील सर्व…

Read More

HSC 12th results : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा संपली आहे. २५ मे रोजी बारावीचा निकाल येणार आहे. तर दहावीचा निकाल कधी लागणार? याचे संकेत मिळाले आहे HSC महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या HSC 12 वीचा कधी लागणार यासंदर्भात उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली आहे. कारण नुकतेच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले. आता महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची प्रतिक्षा होती. ही प्रतिक्षा संपली आहे. २५ मे रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल लागणार आहे. तसेच आता दहावीचा निकाल कधी लागणार याची…

Read More