Author: mahalokwani

(दि.३० प्रतिनिधी):- Ahilyanagar शहरातील नाराज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माजी महापौर नगरसेवकांनी आज मुंबई या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून या सर्वांच्या प्रवेशाने अहिल्या नगर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मोठे खिंडार पडले Ahilyanagar|अहिल्यानगर शहरात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार आज शिंदे गटात प्रवेश करणारे शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर संजय शेडगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, शाम (आप्पा ) नळकांडे दत्ता कावरे, सचिन शिंदे, परेश लोखंडे, संतोष गेनपा, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, आदींसह माजी नगरसेवक सुरेश तिवारी, उपशहर प्रमुख संदीप दातरंगे, अरुण झेंडे रमेश खेडकर, अभिजित अष्टेकर या एकनिष्ठ शिवसैनिकांनी प्रवेश केला…

Read More

वाडिया पार्क येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे कै.बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी मैदानाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली पाहणी Jamkhed | जामखेडमध्ये खळबळ; चार चाकी वाहन विहिरीत पडून चार जणांचा दुर्दैव मृत्यू Maharashtra kesari|आमदार संग्राम जगताप यांच्या नियोजनामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा राज्याला दिशादर्शक ठरेल नगर : वाडिया पार्क येथे दि. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र केसरी Maharashtra kesari स्पर्धेचे कै.बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी मैदानाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली यावेळी आयोजक आ. संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, माजी उपमहापौर गणेश भोसले, मनपा आयुक्त यशवंत डांगे स्थायी समितीचे माजी…

Read More

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली, या हत्येनंतर आता राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. जोपर्यंत धनंजय मुंडेंचा Dhananjay Munde राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत अजित पवारांना राज्यात फिरू देऊ नका bank loan| तुम्हाला बँकेकडून कर्ज पाहिजे ; कर्ज लगेच मिळण्यासाठी हि कागदपत्रे जवळ ठेवा बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली, या हत्येनंतर आता राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. Dhananjay Munde | अजित पवार ,धनंजय मुंडेंना राज्यात फिरू देऊ नका…

Read More

लवकरच संपूर्ण बालिकाश्रम रस्ता मोहीम राबवून अतिक्रमणमुक्त करणार कारवाईसाठी महानगरपालिकेचे पथक सज्ज; आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती अहिल्यानगर – बालिकाश्रम रस्त्यावरील व बोल्हेगाव Bolhegoan येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेली अतिक्रमणे कारवाई करून हटवण्यात आली. महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाने ही कारवाई केली. यात जागेतील पत्र्याचे शेड काढण्यात आले. महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांवर असलेल्या अतिक्रमणांवर कारवाईसाठी प्रशासन सज्ज असून, येत्या काळात महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली जाणार आहे. तसेच, बालिकाश्रम रस्त्यावर दोन्ही बाजूंनी करण्यात आलेल्या अतिक्रमणांवरही लवकरच कारवाई सुरू होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. बालिकाश्रम रस्त्यावर…

Read More

मोठी बातमी समोर येत आहे, पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री Palakmantri असणार आहेत. Palakmantri|मोठी बातमी पालकमंत्र्यांची यादी जाहीर मोठी बातमी समोर येत आहे, पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत. अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. तर मंत्री धनंजय मुंडेंना यादीतून वगळण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचं पालकमंत्रिपद होतं.

Read More

पत्रकार – शिवशंकर शिंदे पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे जांभूळवाडीच्या भुतांबरे वस्तीवर दुपारी चारच्या दरम्यान बिबट्या जेरबंद करण्यात आला. नुकतेच खडकवाडी मधील ईश्वरी रोहोकले बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहे. जांभुळवाडी येथील भागात देखील धनंजय भूतांबरे वस्तीवर याच बिबट्याने एका मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यासाठी पारनेर संगमनेर राहुरी तालुक्यातीलवनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सात तास सर्च ऑपरेशन राबवून जाळीच्या साह्याने बिबट्या जेरबंद करण्यात आला.यात तास येथील वनरक्षक किरण सुभाष साबळे यांना बिबट्याने पंजा मारल्याने किरकोळ जखमी झाले आहेत . बिबट्याला पकडल्याने खडकवाडी व परिसरातील लोकांनी अखेर सुटकेचा निःश्वास घेतला आहे. जेरबंद बिबट्याला वडगाव सावताळ येथील…

Read More

महाकुंभ मेळा दर 12 वर्षांनी चार ठिकाणी भरतो. प्रयागराजमध्ये Prayagraj आता 12 वर्षांनी हा योग जुळून आला आहे. कुंभ मेळ्यात स्नान करण्याचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. इतकंच काय तर स्नान केल्यानंतर पितरं, देव देवतांना अर्घ्य देण्याचं महत्वही अधोरेखित केलं गेलं आहे. Suresh Dhas| धनंजय मुंडेंचा काय संबंध आहे कि नाही लवकरच जनतेसमोर येईल- आमदार सुरेश धस Prayagraj| प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला दुसरं अमृत स्नान महाकुंभ मेळ्यात दोन शाही स्नान पार पडले आहेत. पौर्णिमा आणि मकर संक्रांतीला शाहीस्नान झालं. आता मौनी अमावस्येला दुसरं अमृत स्नान होणार आहे. कारण मकर संक्रांती, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी अमृतस्नानासाठी महत्त्वाचं मानलं गेलं आहे. कुंभ मेळ्यात…

Read More

बॉलिवूड अभिनेता सैफ अली attack saif ali खानच्या वांद्र्यातील घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सैफच्या घरातील मोलकरणीने जेव्हा चोराला पाहिलं, तेव्हा तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून झोपेत असलेला सैफ तिथे आला आणि त्याच क्षणी चोराने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे. Jamkhed | जामखेडमध्ये खळबळ; चार चाकी वाहन विहिरीत पडून चार जणांचा दुर्दैव मृत्यू…

Read More

अहिल्यानगर (दि.१५ जानेवारी):-मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक,युवतींना कायम स्वरूपी सेवेत घेण्याची मागणी राहाता तालुक्यातील प्रशिक्षणार्थी युवक, युवतींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथेच कायमस्वरुपी करु असे प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व माजी कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांनी म्हटले आहे.सहा महिन्याचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरुपी रोजगार,स्वयंरोजगार, उपलब्ध करुन दयावा, त्यानुसार प्रशिक्षणार्थीला कायमस्वरुपी करण्यात यावे.युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थीना किमान वेतन कायद्यानुसार किमान २०,०००/- वेतन/मानधन देण्यात यावे,नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळाले पाहिजे. काम करुनही दप्तर दिरंगाईमुळे विद्यावेतन मिळत नसेल तेंव्हा दिरंगाई…

Read More

जांबवाडी ता जामखेड Jamkhed येथील चार तरुणांचा विहिरीत पडून दुर्दवी मुर्त्यू झाला आहे, यातील तीन तरुण हे जांबवाडी येथील रहिवाशी आहेत, एक जण जामखेड शहरातील रहिवाशी आहेत, अशी माहिती मिळत आहे. hit and run | नगरमध्ये हिट अँड रनचा थरार थोडक्यात हुकला; महिला कार चालकाचा गुलमोहर रोडला कारनामा Jamkhed | जामखेडमध्ये खळबळ; चार चाकी वाहन विहिरीत पडून चार जणांचा दुर्दैव मृत्यू हे चारही जण काही कामानिमित्ताने मातकुळी ता. आष्टी या रस्त्याने जात असताना सदरील घटना घडली आहे, हे कशामुळे झाले हे अद्याप समजले नाही, परंतु अत्यंत दुर्दवी घटना हि जामखेड जवळ असणाऱ्या जांबवाडी येथे घडली आहे. या मध्ये मूर्त पावलेल्यांची…

Read More