ICC world Cup 2023 भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना आज होणार असून वर्ल्ड कपमध्ये कोणता संघ विजयाचा श्रीगणेशा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ICC world Cup 2023 ICC world Cup 2023 वर्ल्ड कप २०२३ चा थरार थोड्याच वेळात सुरु होणार आहे , भारत-ऑस्ट्रेलिया याचा वर्ल्ड कप २०२३ मधील आमने सामने येण्याचा ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ आयसीसी वनडे वर्ल्ड कप इतिहासात एकूण 12 वेळा भिडले आहेत. इथेही ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने 12 पैकी 8 सामन्यात भारताचा पराभव केला आहे. ICC world Cup 2023 वर्ल्ड कप 2023 मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्याला काही वेळात सुरुवात होणार आहे. चेन्नईमधील चिदंबरम स्टेडिअममध्ये हा सामना…
Author: mahalokwani
Israel-Palestine इस्रायल-पॅलेस्टाईन तणाव थेट अद्यतने: आम्ही युद्धात आहोत, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू म्हणतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यांवर शोक व्यक्त करताना, भारत तेल अवीवसोबत एकजुटीने उभा असल्याचे सांगितले. Israel-Palestine इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष पेटला Israel-Palestine इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष बातम्या लाइव्ह अपडेट्स (ऑक्टोबर 7): गाझा पट्टीतील सत्ताधारी हमास या अतिरेकी गटाने शनिवारी पहाटे इस्रायलवर अभूतपूर्व, बहु-आघाडीवर हल्ला केला, डझनभर सैनिकांनी जोरदार तटबंदी असलेल्या सीमेवर घुसखोरी केल्याने हजारो रॉकेट डागले. हवाई, जमीन आणि समुद्र मार्गे अनेक स्थाने, मोठ्या सुट्टीच्या दिवशी देशाला रक्षण करते. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की देश युद्धात आहे आणि “शत्रूला अभूतपूर्व किंमत मोजावी लागेल”. याचा दुष्परिणाम काय होणार?. मृतांची संख्या किती आहे?…
सरकारने आपल्यावर सगळे डाव टाकले तेच काही कळत नाही.डाव टाकले,हल्ले केले.मात्र मागे हटलो नाही.मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय सुट्टी नाही. जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार आरक्षण अंतिम टप्प्यात आले आहे, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. मी दिलेल्या शब्दात बदलणार नाही आणि सरकारलाही बदलू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.जामखेड येथे जेसीबीच्या सहाय्याने फूलांची उधळण केली तसेच मोठा हार घालून हलगीच्या सवाद्यात स्वागत केले.तसेच जरांगे पाटील यांची विराटसभा झाली. जरांगे म्हणाले की , आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे. कुठेही उद्रेक करू नये. जाळपोळ करू नये. आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. जर मराठ्यांची पोर मेले तर आरक्षण कुणासाठी मिळवायचे? असा सवाल…
Disease : केनियामधील ‘सेंट थेरेसाज एरेगी गर्ल्स हाय स्कूल’ सध्या तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे. या शाळेतील सुमारे 95 विद्यार्थिनींना एका रहस्यमयी गंभीर आजाराची लागण झाली आहे. या आजारामुळे मुलींना चालताही येत नसल्याचं दिसत आहे. Honda Activa ची लिमिटेड एडिशन खास फिचर्स लाँच; ब्लॅक आणि ब्लू स्कूटरची किंमत फक्त नेमकं काय घडलं ? दि आफ्रिका न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. केनिया सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या मुलींचे ब्लड सॅम्पल केनिया मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (KEMRI) याठिकाणी पाठवण्यात आले आहेत. याच्या रिपोर्टमधून या आजाराच्या (Disease) उत्पत्तीबाबत शोध घेतला जाणार आहे. दरम्यान अचानक लंगड्या झालेल्या विद्यार्थिनींना हे कशामुळं झाले…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर जामखेड येथील तहसील कार्यालया समोर दि ६ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची महासभा होणार आहे. आज रोजी पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी महासभेच्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी मराठा क्रांती मोर्चा जामखेड तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबाबत माहिती अशी की, मनोज जरांगे पाटील यांचे जामखेड शहरात दुपारी ३ वाजता आगमन होताच ठीक ठीकाणी जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आसुन प्रत्येक चौकात त्यांचे स्वागत होणार आहे. सभास्थळी आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिजाऊ वंदना होईल. तालुक्यातील लहान मुलींच्या हस्ते मनोज जरांगे पाटील…
नवी दमदार बाईक भारतीय बाजारपेठेत दाखल होण्यासाठी सज्ज आहे. ब्रिटीश मोटारसायकल निर्माता ट्रायम्फ Triumph Scrambler 400 लाँच करणार आहे सणासुदीचा काळ लक्षात घेता ही बाईक या महिन्यातच लॉन्च केली जाऊ शकते. याआधी कंपनीने ट्रायम्फ स्पीड 400 लाँच करून मथळे मिळवले होते. शक्तिशाली इंजिनसह येणारी ट्रायम्फची नवीन बाईक रॉयल एनफिल्डच्या मोटरसायकलशी स्पर्धा करेल. त्याची काही वैशिष्ट्ये पाहू. Triumph Scrambler 400 Bike नवी दमदार बाईक भारतीय बाजारपेठेत दाखल होण्यासाठी सज्ज आहे. ब्रिटीश मोटारसायकल निर्माता ट्रायम्फ Triumph Scrambler 400 लाँच करणार आहे सणासुदीचा काळ लक्षात घेता ही बाईक या महिन्यातच लॉन्च केली जाऊ शकते. याआधी कंपनीने ट्रायम्फ स्पीड 400 लाँच करून मथळे मिळवले…
जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार जामखेड नगरपरिषदेच्या स्थापनेपासून नगरपरिषद हद्दीतील शेतकऱ्यांना पंचायत समिती मार्फत मिळणाऱ्या योजना व अनुदान बंद झाले आहे. तरी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पंचायत समिती द्वारे मिळणाऱ्या योजना व अनुदान परत नगरपरिषद हद्दीतील शेतकऱ्यांना कसे लागू होईल यावर प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे. यामध्ये पंचायत समिती द्वारे मिळणाऱ्या योजना नगरपरिषद हद्दीतील शेतकऱ्यांना मिळाव्या, शेतकऱ्यांसाठी नगरपरिषदेच्या कार्यालयामध्ये स्वतंत्र कृषी कक्ष व अधिकारी असावा. Bajaj Finserv| बजाज फिनसर्व कार्डवर खरेदी करा मोबाईल एक रुपयाही न भरता; असे मिळवा बजाज फिनसर्व कार्ड नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दरवर्षी ,शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असावी,नगरपरिषद हद्दीतील शेतकऱ्यांना पंचायत समिती द्वारे मिळणाऱ्या योजना मिळत…
आत्ताच्या युगात मोबाईल, लॅपटॉप, किंवा इतर इलेकट्रोनिक वस्तू ह्या अतिशय आपल्या जीवनातील महत्वाच्या वस्तू बनल्या आहेत, आणि या आधुनिक युगात या वस्तूशिवाय जगणे पण कठीण झाले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही , त्याचा संपूर्ण विचार करून बजाज फिनसर्व Bajaj Finserv ने सामन्यातील सामान्य लोकांना पण आपल्या गरजा पूर्ण करता यावेत यासाठी खास योजना लाँच केली आहे , बजाज फिन्सर्व या मार्फत लोन वरती तुम्हाला कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करता येऊ शकतात Bajaj Finserv कार्ड काय आहे? बजाज फिनसर्व Bajaj Finserv हे कार्ड तुम्हाला अगदी सहज काढता येते, यासाठी तुम्हाला जास्त काही कागदपत्रे किंवा पुरावा देण्याची गरज पडत नाही, हे…
जामखेड तालुक्यातील शिऊर गावातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापण व एल ई डी दिवे या कामाची चौकशी अहवाल गट विकास अधिकारी जामखेड यांनी दि. १५/०९/२०२३ रोजी दिलेला पूर्ण चुकीचा असून तो आम्हाला मान्य नाहीत्या अहवाला बाबत आपण स्वत: चौकशी करुन संबंधितावर कार्यवाही करावी.या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांना शिवसेना दलित आघाडी चे जामखेड तालुका उपप्रमुख पांडुरंग समुद्र यांनी रजिस्टर पोस्टाने पाठवले आहे. शिऊर येथील पांडुरंग समुद्र याबाबत माहिती अशी की ,जामखेड पंचायत समिती चे गट विकास अधिकारी यांनी कामाच्या चौकशीसाठी दोन अधिकारी नियुक्त केले होते व दहा दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले होते त्यांनी तो आदेश मानला नाही याचा…
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील ३ आक्टोबर १९५७ ला स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाला आज ६७ वर्ष पुर्ण झाल्याने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना डॉ रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशातील तळागाळापर्यत पक्ष पोहचला असून यावर्षी ३ आक्टोबर २०२३ रोजी हैदराबाद येथे अधिवेशन होणार असल्याने राज्यातील तथा अहमदनगर जिल्हातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यानी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले आहे . महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ आक्टोबर १९५७ ला स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाची धुरा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना डॉ रामदास आठवले हे समर्थपणे सांभाळत असून संपूर्ण देशातील गावा गावात रिपब्लिकन पक्ष पोहचवून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे…