राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Rohit Pawar यांनी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या विमान अपघाताच्या तपासावर गंभीर शंका उपस्थित करत मोठा आरोप केला आहे. “VSR आणि एअरो कंपन्यांना कोणीतरी वाचवत आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप तपासात मोठ्या चुका? रोहित पवारांनी तपास करणाऱ्या Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) आणि Directorate General of Civil Aviation (DGCA) यांच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी निदर्शनास आणलेल्या प्रमुख त्रुटी: अहवालात टायपोग्राफिकल चुका विमानाचा चुकीचा बँक (Bank) उल्लेख अपघात स्थळी झाडांऐवजी “झुडुपे” असा उल्लेख इंजिनचे आयुष्य संपले असतानाही त्याचा…
Author: mahalokwani
आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात gold rate मोठी उसळी पाहायला मिळत आहे. अवघ्या पंधरा दिवसांत सोन्याच्या किमतीत तब्बल 19 हजार रुपयांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणारे तसेच गुंतवणूकदार चिंतेत आहेत. RTE Admission 2026: महाराष्ट्रात RTE प्रवेश प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करावा? नियम, तारीख, पात्रता जागतिक तणावाचा परिणाम मध्यपूर्वेत Iran आणि Israel यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. युद्धजन्य परिस्थितीची शक्यता व्यक्त होत असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत. gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी तज्ज्ञांच्या मते, अनिश्चिततेच्या काळात सोने gold rate हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो.…
अहिल्यानगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर Abhishek Kalamkar यांच्यावर २५ वर्षीय तरुणीने लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. RTE Admission 2026: महाराष्ट्रात RTE प्रवेश प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करावा? नियम, तारीख, पात्रता तक्रारीनुसार, नोकरीचे आमिष दाखवत आरोपीने तरुणीशी संपर्क साधला. त्यानंतर शहरातील तसेच शिरूर (जि. पुणे) येथील लॉजवर बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेचा दावा आहे की आरोपीने वारंवार व्हिडिओ कॉल करून कपडे काढण्यास भाग पाडले. अत्याचारावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा आरोप असून, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत…
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारा गंभीर आरोप समोर आला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा मोठा आरोप केला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या पाहुण्यांशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे. Ajit Pawar plane accident विमान अपघात प्रकरणात मोठा खुलासा, फ्लाइट डेटा रेकॉर्डर डेटा मिळाला नागपूर येथील रंजना नागपूरकर यांच्या तक्रारीनंतर हे प्रकरण समोर आले असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांचा राजकीय स्फोट! नेमकं प्रकरण काय? प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, नागपूरच्या रंजना नागपूरकर…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता Ajit Pawar plane accident विमानाचा भीषण अपघात झाला. धक्कादायक म्हणजे अजित पवार यांचा विमानाचा धावपट्टीच्या अगदी जवळ अपघात झाला. विमानातील एकही व्यक्ती वाचू शकला नाही. या विमान अपघाताचे धक्कादायक व्हिडीओ पुढे आली. हैराण करणारी बाब म्हणजे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर तब्बल तीन ते चार मोठी स्फोट झाली. अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. RTE Admission 2026: महाराष्ट्रात RTE प्रवेश प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करावा? नियम, तारीख, पात्रता Ajit Pawar plane accident विमान अपघात प्रकरणात मोठा खुलासा अनेक दावे या अपघातासंदर्भात केली जात आहेत. थेट संशय व्यक्त केला जात आहे. अजित पवार…
आज दिनांक १७/०२/ २०२६ रोजी जामखेड jamkhed महाविद्यालय, जामखेड येथे प्रसिद्ध आकाशवाणी निवेदक मा .श्री आनंद देशमुख सौ. कुंदाताई देशमुख यांचा महाविद्यालयाचे वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. सुनील पुराणे यांनी केले. जामखेड सारख्या दुष्काळी दुर्गम भागात जन्मलेले आनंद देशमुख यांना ब्रिटिश पार्लमेंटचा “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस”लंडन हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कारांने जामखेडकरांच्या ‘शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवण्याचे काम केले आहे. त्यांना भारतातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील सलग 33 वर्ष निवेदनाबाबत ब्रिटिश पार्लमेंटने पुरस्कृत केलेला पहिला पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने देखील त्यांना “जिंदादिल “पुरस्कार प्रदान केला आहे.त्याचबरोबर अनेक पुरस्कारांनी…
महाराष्ट्रात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) RTE Admission 2026 25% राखीव जागांसाठी 2026-27 शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जाते. New Mobiile | भारतात पुढील आठवड्यात 4 मोठे स्मार्टफोन लाँच; मिड-रेंज मार्केटमध्ये वाढणार स्पर्धा RTE Admission 2026: महाराष्ट्रात RTE प्रवेश प्रक्रिया सुरू RTE Admission 2026 प्रवेश प्रक्रिया कधी? ऑनलाइन अर्ज सुरू: 17 फेब्रुवारी 2026 अर्जाची अंतिम तारीख: 10 मार्च 2026 प्रवेश स्तर: प्री-प्रायमरी व इयत्ता पहिली या प्रक्रियेत आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना इयत्ता 8 पर्यंत मोफत शिक्षण मिळते.किती जागा उपलब्ध? मुंबईत 323 शाळांमध्ये 5,939 जागा उपलब्ध…
भारतात पुढील आठवड्यात 4 मोठे स्मार्टफोन mobile लाँच; मिड-रेंज मार्केटमध्ये वाढणार स्पर्धा low budget car | ६ एअरबॅग असलेल्या कार घ्या फक्त ७ लाखापेक्षा कमी किमतीत; जाणून घ्या फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळणार आहे. 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान Google, Vivo, Infinix आणि Apple या कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन New Mobiile भारतात लाँच करणार आहेत. यावेळी कंपन्यांचा फोकस अल्ट्रा-प्रीमियम सेगमेंटऐवजी मिड-रेंज आणि हाय-मिड रेंज स्मार्टफोनवर आहे. New Mobiile | भारतात पुढील आठवड्यात 4 मोठे स्मार्टफोन लाँच नवीन डिझाइन, मोठी बॅटरी, शक्तिशाली चिपसेट आणि नवीन सॉफ्टवेअरमुळे ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. Pixel 10a गुगल 18…
घोडगाव (प्रतिनिधी) :घोडेगावमध्ये Ghodegoan दोन गटांमध्ये झालेल्या जुन्या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१२) घडली. या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून दोन्ही गट आमनेसामने आले. वाद हाणामारीत बदलला आणि त्यानंतर अचानक गोळीबार झाला. गोळ्या लागल्याने एक जण जागीच कोसळला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेमागे ‘तबामारी’ (जमीन/वर्चस्व) कारण असल्याची गावात चर्चा…
प्रतिनिधी | अहिल्यानगर सतत वाढणारी वीजदरवाढ, वारंवार होणारे लाईट कट आणि वाढतं वीजबिल यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत Solar Rooftop System हा पर्याय सध्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारकडून Solar सिस्टमवर मोठी Subsidy देण्यात येत असल्याने आता सामान्य नागरिकांसाठीही Solar बसवणं परवडणारं ठरत आहे. new mobile| तुम्हाला मोबाइल लोनवर घ्यायचाय; पण सिबिल खराब आहे असे मिळवा झटपट लोन वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy 🔸 Solar Subsidy : सरकारची थेट आर्थिक मदत घरगुती Solar Rooftop System साठी केंद्र सरकारकडून Subsidy योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत ठरावीक क्षमतेपर्यंत Solar बसवणाऱ्या ग्राहकांना हजारों…